Browsing Category

सिंहासन

राज्य सहकारी बँक रिटेल बँकिंगची परवानगी मागतेय, पण गरज काय?

राज्य सहकारी बँक जशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली काम करतेय तसं रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले सर्व निकष  राज्य सहकारी बँकने पूर्ण करत आली आहे. सर्व नियमांचं पालन करत आलेल्या सहकारी बँकेने आता रिझर्व्ह बँककडे नवी मागणी केली आहे.…
Read More...

राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाण्यांना चाल लावणाऱ्या कॅप्टनचे सुभाषबाबूसुद्धा फॅन होते…

जन गण मन अधिनायक जय हे....आपल्या भारताचं राष्ट्रगीत किती वेळा आपण म्हणत आलो, दरवेळी गाताना शरीरात एक ऊर्जा संचारते. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलं आणि सोबतच त्याची धुनसुद्धा बनवली होती. पण आज घडीला आपण जी चाल ऐकतो ती एका…
Read More...

एक ई-मेल आला आणि त्याच्या ५ मिनिटानंतर दिल्लीत होत्याचं नव्हतं झालं.

आजचा १३ सप्टेंबरचा हा दिवस देशाच्या इतिहासात एका भयंकर घटनेची आठवण करून देत असतो.  १३ सप्टेंबर २००८ च्या संध्याकाळी दिल्लीकरांनी नेहेमीप्रमाणे करोलबागच्या बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. करोलबाग हे महत्वाचं आणि गर्दीचं समजलं…
Read More...

मनोहर जोशींमुळे सहारा विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळाले

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभराचा अभिमान. जागतिक स्तरावर गाजत असलेलं हे विमानतळ गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. झालं असं की मध्यंतरी विमानतळाचे संचालन…
Read More...

गणपती बाप्पाचा जयजयकार करताना मोरया का म्हणतात ?

महाराष्ट्रातला गणेशोत्सव म्हणजे विचारूच नका. ढोल ताशे, गुलाल,फुलमाळा, गणपतीची जबरदस्त गाणी. हे सगळं आपण अनुभवत असतो , जगत असतो. गणपती बाप्पा मोरया ही ओळ आपण आजवर कितीवेळा म्हणली असेल हे आपल्यालासुद्धा सांगता येणार नाही. पण गणपतीचा जयजयकार…
Read More...

कॉंग्रेसच्या या ४ मोठ्या चुकांमुळे त्यांनी ओबीसी मतदार गमावलेत.

भारताच्या राजकारणात एक प्रश्न खूप महत्वाचा आहे कि, ब्राम्हणांचा, सवर्णांचा पक्ष म्हटल्या जाणाऱ्या भाजपला ओबीसीचे मते कशी मिळाली ? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे  मनमोहन सिंग सरकार आणि काँग्रेसने त्यांच्या चुकांमुळे आपसूकच ओबीसी मतदारांना…
Read More...

फाळणी वेळी पाकिस्तानात अडकलेल्या लोकांना स्वतःच्या विमानातून भारतात आणलं

भारत आणि पाकिस्तान फाळणी हि अनेक लोकांसाठी दुर्दैवी घटना समजली जाते. १५ ऑगस्ट १९४७ हा असा दिवस होता जेव्हा भारतीय लोकांना एकाच दिवशी स्वातंत्र्याचा आनंद होता आणि दुसरीकडे फाळणीचं दुःख होतं. इंग्रजांशी झुंजून स्वातंत्र्य मिळवलं पण तेच इंग्रज…
Read More...

अजूनही उल्हासनगर रिंकू पाटील हत्याकांडाच्या कटू आठवणी विसरू शकत नाही..

३१ मार्च १९९० चा तो दिवस. जवळपास सगळ्याच पेपरच्या हेडलाईन या रिंकू पाटील या नावावर आधारित होत्या. उल्हासनगरात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सगळीकडे एकदम चिडीचूप वातावरण होतं. आदल्या दिवशी उल्हासनगरात जे घडलं ते माणुसकीला काळिमा…
Read More...

ब्रिटिश सत्तेत या क्रांतिकारकांनी छत्रपतींच्या गडावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला …

सातारा - सांगली जिल्हा म्हणजे शुरवीरांचा जिल्हा. स्वातंत्र्य चळवळीत या जिल्ह्यांतील अनेक वीरांनी आपले जीवन झोकून दिले. धारसना मीठ सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, १९४२ चा चलेजाव लढा , प्रतिसरकारची स्थापना यासारख्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला…
Read More...