Browsing Category

सिंहासन

फक्त इंदिराजींना आदिवासी नृत्य दाखवण्यासाठी मराठवाड्यात विमानतळ तयार करण्यात आलं होतं…

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका हा तेलंगाना राज्याला लागून आहे. तालुक्यातील  अनेक गावात गोंडी आणि इतर आदिवासी भाषा बोलण्यात येते. तसेच नक्षलग्रस्त भाग समजला जात असल्याने पोलीस आणि इतर काही शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात येतो.…
Read More...

दगडाबाई शेळके यांना मराठवाड्याची “राणी लक्ष्मीबाई” म्हणून ओळखलं जातं…

१९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा काळ म्हणुन ओळखला जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि, भारत स्वतंत्र झाला तेंव्हा अनेक संस्थाने भारतात विलीन व्हायची बाकी होती. ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती…
Read More...

हुसेनने बैलावर माधुरीचं चित्र काढलं, पंढरपूरकरांनी ते आठवडाभर मिरवलं

२००६ मध्‍ये इंडिया टुडे या मासिकाच्‍या कव्‍हर पेजवर एक नग्न चित्र झळकलं होत. भारत मातेचं चित्र होत ते. या चित्रामध्‍ये एका नग्‍न युवतीच्‍या मागे भारताचा नकाशा होता. नग्‍न युवतीच्‍या शरीरावर भारतातील राज्‍यांची नावे होती. या चित्रावर…
Read More...

वडिलांनी नकार दिला म्हणून, नाही तर नरेंद्र मोदी आज सैन्यात असते…

नरेंद्र दामोदरदास मोदी. भारताचे सध्याचे पंतप्रधान. पण त्याही पेक्षा त्यांची आणखी एक ओळख म्हणजे सर्वात महत्वकांक्षी नेते. आपल्या विरोधकांना अलगद बाजूला करून जे हवं आहे ती गोष्ट ते मिळवणारचं यासाठी मोदी विशेष ओळखले जातात. असं म्हंटल जात कि…
Read More...

बाळासाहेबांनी आग्रह धरला म्हणून संपूर्ण “मराठवाडा मुक्ती दिन” साजरा होऊ लागला..

मराठवाडा. कायम दुष्काळाने होरपळत आलेला भाग. फक्त अस्मानी नाही तर हैद्राबादच्या निजामाच्या सुलतानी संकटाने देखील या भागाला छळले. भारत स्वतंत्र झाला तरी हा भाग पारतंत्र्यात होता. निजामाविरुद्ध मराठवाड्याने मुक्तिसंग्राम छेडला. रझाकारांनी…
Read More...

मुंडे शेवटपर्यंत आग्रही होते परंतु आनंदराव बापूंनी शेकाप सोडली नाही..

शेतकरी कामगार पक्ष म्हंटल की लागलीच सांगोल्याचे स्व. गणपतराव देशमुख, सांगलीचे एन. डी. पाटील, रायगडचे जयंत पाटील, कंधारचे केशवराव धोंडगे यांची नाव समोर येतात. असच एक नाव जे बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाशी शेवटपर्यंत एकरूप राहील ते म्हणजे…
Read More...

कसाबला फाशी देणार हे मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पतीला देखील कळू दिलं नव्हतं.

आपल्या महारष्ट्रात असे अनेक IAS, IPS ऑफिसर आहेत ज्यांच्याकडे पाहून आजही अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या कामगिरीचा आणि धाडसाची आठवण नेहेमीच काढली जाते. त्यातल्याच एक म्हणजे  IPS अधिकारी मीरा बोरवणकर होय. लेडी सुपरकॉप अशी ओळख असलेल्या मीरा…
Read More...

कॉंग्रेसचा आऊटसोर्सिंग पॅटर्न ! कन्हैया, जिग्नेशच्या रुपात पक्षाला तरुण नेतृत्व मिळणार ?

राजकीय वातावरण कधी काय घडेल आणि कधी काय बातमी येईल सांगता येत नाही. तसच काहीसं घडलं आहे आपल्या देशाच्या राजकारणात... कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी असे तरुण नेते कॉंग्रेसमध्ये जाण्याची चर्चा चालू आहे. सीपीआयचे नेते कन्हैया कुमार यांनी…
Read More...

४ वेळा मुख्यमंत्री पद हुकलेले नितीन पटेल म्हणतायत अकेला नहीं, जिसकी बस छूटी

किस्मत से ज्यादा और समय से पहले किसी को कुछ नहीं मिलता !  हे तुम्ही कुठं ना कुठं ऐकलंच असेल. काहींना ते खरं वाटत, काहींना नाही. पण हे घडलंय गुजरातच्या एका नेत्यांबरोबर. म्हणजे काही म्हणी काही माणसांना तंतोतंत लागू पडतात. त्यातलेच एक आहेत…
Read More...

गणपतराव देशमुखांना देखील एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती….

दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख आणि साधेपणा हे समीकरण अगदी घट्ट रुजलेलं. ११ वेळा आमदार झालेला हा माणूस सांगोल्याच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी अखेरपर्यंत 'आबा'च होते. आबा आमदार असताना देखील घराच्या पुढे थांबणाऱ्या एखाद्या गाडीला किंवा…
Read More...