Browsing Category

सिंहासन

शाळाबाह्य मुलांना परत आणण्यासाठी टाटांचं बालरक्षक ॲप मदत करणार आहे..!

दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा मोठा आकडा समोर येत असतो. शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार ३० दिवसापेक्षा जास्त दिवस विद्यार्थी शाळेत उपस्थित नसेल तर तो 'शाळाबाह्य' ठरतो. शिक्षणासाठी लागणार पैसा, किंवा कुटुंबाची आर्थिक…
Read More...

शेतकरी संघटनेची बिजं रत्नाप्पा कुंभारांच्या कॉमर्स कॉलेजमध्ये दडली आहेत.

आज कॉमर्स शिकतोय हे ऐकलं की, समोरच्या व्यक्तीला विशेष असं काही वाटेल असं नाही. म्हणजे तस या शाखेचं एवढं सामान्यीकरण झालं आहे. पण साठच्या दशकात महाराष्ट्रात तशी परिस्थिती अजिबात नव्हती. म्हणजे ग्रामीण भागात तर अशाप्रकारचं शिक्षण घेणं म्हणजे…
Read More...

मोदी ज्या सीतापुर हॉस्पिटलचं कौतुक करतात त्याचा इतिहास काय?

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. येत्या जानेवारी महिन्यात निवडणूक आयोग मतदानाच्या तारखा जाहीर करेलच परंतु आत्तापासूनच सगळेच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. निवडणुका येत आहेत म्हणल्यावर राज्यात केलेल्या…
Read More...

कार्यकर्ते आग्रह करत राहिले अन ७५ वर्षांपूर्वी पुण्यात सर्वात भव्य गणेशमूर्ती साकारली गेली..

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पुणे शहराला एक वेगळं महत्त्व आहे. भारतात अशी फार थोडी शहर आहेत की जेथे सामाजिक,औद्योगिक,शैक्षणिक आणि राजकीय अशी ऐतिहासिक दृष्टीने उल्लेखनीय काम चालू आहेत आणि चालू राहतील. त्यात पुणे शहराचे नाव हे…
Read More...

५५ कोटींचं हेलिकॉप्टर खरेदी केलं म्हणून पृथ्वीराज चव्हाणांवर टीका झाली होती पण…

२०१७ सालात एक घटना घडली होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री निलंग्याहून मुंबईला येताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता, आणि त्यातून ते सुखरूप बचावले होते. त्यांचं ते चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी…
Read More...

गुजरातला फाईट देऊन मराठवाड्याच्या केशर आंब्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

मराठवाड्याची ओळख असलेला आणि आपल्या अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेला केशर आंब्याची गोडी संपूर्ण महाराष्ट्राने चाखली आहे.  मराठवाड्यात जवळपास वीस हजार हेक्‍टरवर केशर आंब्याच्या बागा आहेत. औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, बीड, जालना…
Read More...

इस्लाममधील हलाला पद्धत नेमकी काय आहे ?

जगात असा कोणता धर्म नाही ज्याच्यात अनिष्ट चालीरीती, प्रथा नाहीत. आणि विशेष करून ज्या चालीरीती असतात त्याचा बळी शक्यतो महिलाच असतात. हे सांगायचं कारण की, दिल्लीत अशाच अनिष्ट चालीरीतीला बळी पडलेली एक महिला. आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत…
Read More...

यशवंतरावांना त्यांच्या आईने जेलमध्ये जाऊ दिलं पण ब्रिटिशांची माफी मागू दिली नाही.. !

यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्रात सभ्य राजकारणाचा पाया रचणारे व्यक्तिमत्व. शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून संपूर्ण देशाने यशवंतरावांना अनुभवल आहे. मात्र त्याचवेळी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांनी दाखवलेला कणखरपणा देखील देशाने…
Read More...

ग्यानी झैलसिंग यांचा मृत्यू अपघातात झाला कि घातपातामध्ये ?

दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंदरजीतसिंग यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला. इंदरजीतसिंग हे रामगढिया शीख समाजाचे आहेत या जातीचा इतर मागासवर्गीयांमध्ये म्हणजेच ओबीसीमध्ये समावेश आहे. पंजाब राज्याच्या दोआबा आणि माझा या…
Read More...

अखेर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचा राज ठाकरेंचा मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला.

मुंबईतल्या साकीनाका भागात एका महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू यामुळे राज्य सरकारला टीकेचा सामना करावा लागला. या प्रकरणानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल मुंबईतल्या…
Read More...