Browsing Category
सिंहासन
जेलमधून पळून जाण्याची संधी होती तरी देखील बिस्मिल हसत हसत फासावर चढले
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारकांनी आक्रमक धोरण स्वीकारून ब्रिटिशांना मुळासकट उखडून फेकून देण्याचा खाक्या आजमावला होता. आपल्याच देशात आपण गुलाम म्हणून जगणे हे लाचार आणि भ्याडपणाचं लक्षण मानून क्रांतिकारकांनी ब्रिटिशांवर हल्ले…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री म्हणाले मुंबईच्या फुटपाथवर झोपायचं नाही..अन केस झाली
मुंबई सपनों का शहर,
देशाच्या कानाकोपऱ्यातून स्वप्नाळू लोक या शहरात येतात. ज्याला आपली स्वप्न पूर्ण करताना या अनोळखी शहरात कोणीच नसतं त्याचा आधार मुंबईच फुटपाथ असतं. त्याच फुटपाथवर झोपून स्वप्न बघितलेली आज अनेक प्रथितयश लोक आहेत.
पण…
Read More...
Read More...
एका फटक्यात राजीव गांधींनी आयाराम गयाराम संस्कृती बंद पाडली….
संस्कृती आणि समाज यावर आपल्या इतिहासाचा खूप प्रभाव असतो. ऐतिहासिक घटनांमधून अनेक म्हणी वाक्प्रचार त्या त्या समाजाच्या बोलभाषेत प्रचलित होतात व भाषा समृद्ध होते. हल्ली हल्ली म्हणजे २०१४ पासून भारताच्या राजकारणात 'आयाराम गयराम' या म्हणीची…
Read More...
Read More...
UPSC पास झालेल्या पहिल्या महिला ऑफिसरकडून अविवाहित राहण्याचा करार करून घेतला होता.
आपल्या भारत देशात एक अशीही घटना होऊन गेली जी आजही ऐकली, वाचली तरी आपल्या स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यावी वाटते ...
तर मी बोलतेय स्त्री-पुरुष समानतेविषयी .. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन?
तेच ना नवीन अज्जीबात नाहीये, मला वाटतं जसा या…
Read More...
Read More...
औरंगजेब महाराष्ट्रात गुंतला होता आणि छत्रपती दिल्लीवर भगवा फडकवण्याच्या तयारीला लागले होते..
राजाराम महाराज.. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र.. महत्वकांक्षी आणि राजनीतीधुरंधर छत्रपती..
एकीकडे औरंगजेब खासा दख्खनेत उतरला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा कुटुंबकबिला, महाराणी येसूबाई राणीसाहेब, शाहू छत्रपती औरंगजेबाच्या कैदेत होते.…
Read More...
Read More...
नुसरत जहाँ यांनी स्वतःच लग्न बेकायदेशीर घोषित केलं ते कोणत्या आधारावर?
पश्चिम बंगाल आता पुन्हा चर्चेत आला आहे... यावेळेस चर्चेचं कारण राजकीय नाही तर थोडक्यात "शादी का मामला हैं "
तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांच्या लग्नाबद्दल, अफेअर आणि प्रेग्नेंसी बद्दल ज्या चर्चा चालू आहेत त्यात आपण जास्त न बोललेलं बरं…
Read More...
Read More...
राजेश पायलट देखील काँग्रेसवर नाराज होते पण पक्ष कधी सोडला नाही..
गेहलोत-पायलट वाद सोडवण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आलेलं दिसत नाही कारण आता बातम्या सुरु झाल्यात त्या म्हणजे राजस्थानमध्ये सचिन पायलट नवीन पक्ष काढणार आहेत. कदाचित त्यांच्या 'प्रोग्रेसिव्ह काँग्रेस' पक्षाची घोषणा ११ जून ला घोषणा होऊ शकते.…
Read More...
Read More...
महाराष्ट्राच्या अण्णासाहेब शिंदेंचे उपकार पंजाब हरियाणा कधी विसरू शकणार नाही
गेली सहा महिने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन पेटले आहे. विशेषतः हरियाणा व पंजाबचे शेतकरी तिथे ऊन वारा पावसाची चिंता न करता ठाण मांडून बसले आहेत. मोदी सरकार माघार घेण्यास तयार नाही आणि शेतकरी…
Read More...
Read More...
२३ आमदारांचं पाठबळ होतं पण कधी मुख्यमंत्रीपदासाठी सौदेबाजी केली नाही..
सध्याचं राजकारण वेगवान बनलेलं आहे. इथं पक्षाचं विचारसरणीच महत्व कधीच संपलेलं आहे. नेतेमंडळींसाठी सत्तेची खुर्ची महत्वाची. कधी कोण उठून कुठल्या पक्षात जाईल याची खात्री नाही. काल ज्या नेत्याच्या विरुद्ध प्रचारसभा रंगवल्या उद्या त्याच्या…
Read More...
Read More...
वडील काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींशी लढलेले, मुलगा त्याच कारणावरून भाजपमध्ये गेला.
"भाजपच्या धोरणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेल्या जितिन प्रसाद यांनी भाजप कुटुंबात प्रवेश केला आहे,"
असं एक स्टेटमेंट समोर येतं, तेही भाजपचे खासदार अनिल बालूनी याचं आणि लगेचच तडकाफडकी केंद्रीय मंत्री…
Read More...
Read More...