Browsing Category
सिंहासन
म्हणून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इस्रायल निर्मितीच्या विरोधात होते…
१९४७ चं सालं. ब्रिटनने वसाहतींमधून माघारी येण्याचं धोरण स्वीकारलं होतं. यातूनच पूर्वीचे पॅलेस्टाईन आणि आजच्या इस्रायलमधून देखील ब्रिटिश माघारी फिरले. मात्र हा ताबा सोडताना त्यांनी या वादग्रस्त भूमीचा ताबा युनोकडे दिला. त्यावर युनोने २९…
Read More...
Read More...
गांधीजींचे खासगी डॉक्टर पुढे जाऊन कसे बनले गुजरातचे पहिले मुख्यमंत्री
2 ऑक्टोबर 1956 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची गांधी जयंतीनिमित्त अहमदाबाद येथे सभा घेण्यात आली होती. गांधीजींच्या स्मरणार्थ ठेवली गेलेली ही सभा अपेक्षेप्रमाणे राजकीय आखाड्यात बदलली. नेहरू चाचा विरुद्ध इंदू चाचा यांच्यातील हा एक मनोरंजक…
Read More...
Read More...
सासू सुनेच्या भांडणामुळं सोनिया गांधींना गडबडीत भारताचं नागरिकत्व घ्यावं लागलं..
"जर मुस्लिम समुदायाने मला मते दिली नाहीत आणि तरी मी निवडून आले. तर तेव्हा हे लोकं कोणत्याही कामासाठी माझ्याकडे आले तर त्यांना जशास तशी वागणूक दिली जाईल, आम्ही काही महात्मा गांधींचे वारसदार नाही. कायम फक्त देतच रहायचे आणि निवडणुकांमध्ये…
Read More...
Read More...
टायगर हिलवरचं पाकिस्तानी बंकर उडवायला भारताच्या मदतीला इस्त्रायल धावून आला होता
१९९९ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या कारगिलच्या युद्धातील विजय हा भारतीय सैन्यासाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचं प्रतिक आहे. पाकिस्तानने धोक्याने सुरु केलेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता.
पण आपल्यापैकी खूप…
Read More...
Read More...
त्याच बंडोबांमुळे मुख्यमंत्र्यांना विधानसभेत चप्पल सोडून पळून जावं लागलं
निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...
Read More...
म्हणून कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे…
शाळेतील पाठ्यपुस्तकांमधून आपण उत्तरेतील उठाव, झाशीची राणी, मंगल पांडे यांच्याबद्दल खूप वाचलं. मात्र १८५७ च्या उठावाची एक ठिणगी कोल्हापूरात देखील पडली होती याची माहिती आपणास सहसा कुणी दिली नसेल.
१८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला…
Read More...
Read More...
कामगारांचा सर्वात मोठा संप घडवणारा जॉर्ज एकेकाळी पाद्री बनणार होता…
१९६१ सालची घटना.
मुंबईच्या दादर स्टेशनवर अचानक घोषणेचे आवाज यायला लागले, त्यातला एक बुलंद आवाज सर्वांनाच आकर्षित करत होता. डोक्यावर दाट व विखुरलेले केस, शरीरावर खादीचे कपडे, पायात चप्पल व डोळ्यांवर जाड्या फ्रेमचा चष्मा असलेल्या त्या…
Read More...
Read More...
त्यांनी ४३ गावांतील आदिवासींना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे
सर्वसामान्यपणे आपल्याकडे भागानुसार बघायचं म्हंटले तर कोकणात मासेमारी आणि भात शेती, पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेती आणि त्यावर आधारित साखर उत्पादन, तिथून सोलापूर आणि मराठवाडा या भागात गेलो तर ज्वारी, बाजरी, तूर अशा गोष्टी आणि पुढे विदर्भांत…
Read More...
Read More...
भारतीय भिडूने शोधलेल्या टेक्नॉलॉजीमुळे जगाचं चित्र बदललं, आज तो सॅमसंगचा उपाध्यक्ष आहे..
जगभरात अनेक जिनियस, तत्वज्ञानी लोक नवनवीन शोध लावत असतात. देशाच्या तांत्रिक क्षेत्रात आणि देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावत असतात. भारतातले जिनियस समजले जाणारे पोरं पुढं जाऊन काय काय शोध लावतील याचा पत्ता नसतो म्हणजे आज जो किस्सा सांगणार आहे…
Read More...
Read More...
पोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, संभाजी राजांनी जसा आमचा पराभव केला तसा द. आशियात कोणी केला नाही
वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी निर्भिडपणे शत्रूच्या गोटात जाणारे इतिहासातले एकमेव उदाहरण म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या आठव्या वर्षी शंभुराजांना पुरंदरच्या तहामुळे मिर्झा राजे जयसिंग यांच्याकडे मनसबदार म्हणून राहावे लागले. शंभुराजांवर मनसबदारी…
Read More...
Read More...