Browsing Category
सिंहासन
303 खासदारांसह जगात एक नंबर झालेल्या पक्षाचे पहिले दोन खासदार कोण होते माहित आहे का?
२ खासदारांपासून सुरू झालेला पक्ष आज भारतातला सर्वात मोठ्ठा पक्ष आहे. 1984 साली भारतीय जनता पक्षाचे २ खासदार निवडून आले होते. त्यानंतरच्या 1989 च्या निवडणूकीत हा आकडा 85 वर पोहचला.
1991 साली 129
1996 साली 161
1998 साली 182
1999…
Read More...
Read More...
विनोद सोडा, अत्रेंच्या या 7 गोष्टी पहा मग समजेल आचार्य अत्रे किती ग्रेट होते..
बाळासाहेब आपल्या मुलाखतीत सांगतात अत्र्यांसोबत असणारा वाद कधीच संपला. अत्र्यांच नाव निघतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उभा राहते.
ते भूतकाळात रमतात आणि अत्रे ठाकरे वादाची गोष्ट सांगू लागतात. ते सांगतात, अत्रेंनी लिहलं होतं…
Read More...
Read More...
कधीकाळी याच रुग्णालयात अटलबिहारी आणिबाणी विरोधात मैफिल रंगवायचे.
अटलबिहारी वाजपेयींना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. देशभर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे. वाजपेयी सध्या ज्या रुग्णालयात आहेत तेच रुग्णालय हसत खेळत्या वाजपेयींच्या पार्टीचं देखील साक्षीदार ठरलं होतं हे…
Read More...
Read More...
दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचा संशय वाजपेयींवर का घेण्यात आला होता…?
ऐतिहासिक रस्ते आणि रेल्वे स्टेशन यांच्या नावातील बदलांच्या शृंखलेत २०१८ मध्ये एका रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची भर पडली होती. ते म्हणजे उत्तरप्रदेश मधील मुगलसराय जंक्शनचं नांव बदलून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन’ असं करण्यात आलंय. …
Read More...
Read More...
राहूल गांधी RSS सारखी संघटना उभा करण्याच्या तयारीत ?
पप्पू म्हणणाऱ्या राहूल गांधीना गुजरात आणि कर्नाटकच्या पराक्रमानंतर सिरीयस घेण्यास सुरवात केली आहे. अस आम्ही नाही तर कॉंग्रेसचेच नेते म्हणतात. आम्ही आपलं नेमका विजय कसा झाला विचारलं तर मतांची टक्केवारी आमच्या तोंडावर फेकण्याचं काम केलं जातं.…
Read More...
Read More...
ही तर प्रणव मुखर्जींची पंतप्रधान होण्याची खेळी ?
कोण,कधी, काय बोलणार याला राजकारणात अन्यसाधारण महत्व आहे. याला शुद्ध भाषेत टायमिंग म्हणतात. ज्याला हे टायमिंग जमल तो राजकारणाच्या केंद्रबिंदूवर नेहमीच राहतो. गेल्या दोन चार महिन्यांमागे राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार होते. त्याच काळात…
Read More...
Read More...
KBC त विचारलेल्या एक कोटीच्या प्रश्नामागे, भारताची सर्वात मोठ्ठी ‘उलथापालथ’ होती ?
कौन बनेगा करोडपती !
भारतीयांना करोडपती बनवायचं स्वप्न पाहायला यांनी शिकवलं. नशीब आणि नॉलेज या दोन्हीची कसोटी या खेळात लागते. मागच्या वर्षी इथंच एका ताईंनी एक करोड रुपये जिंकले. त्या सिझनमध्ये एक करोड कमवणाऱ्या आसामच्या बिनिता जैन या…
Read More...
Read More...
संघाच्या व्यासपीठावरून “गांधीजी” काय बोलले होते ?
प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाणार या बातमीपासून सुरू झालेल्या चर्चा ते आज प्रणव मुखर्जींचं संघाच्या व्यासपीठावरुन देण्यात आलेलं बौंद्धीक भाषण हा आलाप नव्यानं राजकारणात घुमू लागला असला तर यामध्ये "प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर…
Read More...
Read More...
शिवाजी राजांचा तिसरा डोळा !!!!
स्वराज्याचा कान, नाक, डोळे कोण होते ? असं कोणी विचारलं तर, स्वराज्याचा एक एक मावळा हे उत्तर कोणत्याही मराठी माणसाच्या मुखातून सहज येईल. या मावळ्यांच्या साथीनेच शिवाजी महाराज आजच्या दिवशी छत्रपती झाले.
आजचा दिवस म्हणजे स्वराज्याचा…
Read More...
Read More...
कसलाही प्रचार न करता ४ वेळा आमदार झालेला नेता…!!!
सध्याच्या परिस्थितीत निवडणुका म्हणजे पैसा हे समीकरणच झालंय. पैश्याशिवाय कुठलीही निवडणूक लढवणं केवळ अशक्य कोटीतली गोष्ट. अगदी ग्राम पंचायतीच्या सदस्यत्वाची निवडणूक जरी असेल तर ती जिंकण्यासाठी देखील पाण्यासारखा पैसा ओतला जातो आणि मग निवडून…
Read More...
Read More...