Browsing Category

सिंहासन

पंडित नेहरूंची मुलाखत प्ले-बॉय मध्ये छापून आली होती.

पंडित नेहरूचं नाव एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या समोर घेतलं तर दोन प्रकारच्या रिएक्शन समोरून येतात. एक तर टोकाचं प्रेम नाहीतर टोकाचा द्वेष. बऱ्याचदा किंबहूना नेहरूंचा द्वेष वाटण्याचा प्रमुख कारण असत ते म्हणजे गेल्या कित्येक दशकात ठरवून पंडित…
Read More...

तरीही केतकर उजवेच…

कुमार केतकरांना पद्मश्री हा किताब मिळाला अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना, काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांची पत्रकारिता नेहमीच वादग्रस्त राह्यली आहे. कारण केतकरांनी…
Read More...

केतकरांना राज्यसभेची ऑफर सर्वात आधी बाळासाहेबांनी दिली होती…

मोदी सरकार सत्तेवर येण्याअगोदर बऱ्याच मुरलेल्या पत्रकारांना काँग्रेसच्या पतनाचा काळ आणि मोंदींचा उदय जवळ आलाय दिसतं होतं. ऐऱ्हवी सगळा मिडीया अंबानी समूहाच्या ताब्यात जात असल्यामुळे मोदींच्या लाटेचं चांगलं दर्शनही घडत होतं. त्यामुळे बरेच…
Read More...

चीन सरकारविरोधातील तिबेटी बंडाची कहाणी..

१० मार्च १९५९. आजपासून ५९ वर्षापूर्वीची गोष्ट. तिबेटची राजधानी ल्हासा. याच दिवशी तिबेट आणि चीन यांच्यामधील संघर्षाचा उद्रेक झाला आणि तिबेटीयन सैन्याने चीन सरकारविरोधातील सशस्त्र उठाव केला. हा उठाव नेमका का झाला ? आणि त्यातून नेमकं काय…
Read More...

आठवणी पतंगरावांच्या

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री  २६ ऑक्टोबर २०१७ वेळ सकाळी आठची.माझा मोबाईल वाजला. नंबर अनोळखी होता. मी फोन उचलला,"हॅलो... "अरे,संपत मी बोलतोय.तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुला आशीर्वाद आहेत. खूप अभ्यास कर. गावाकडं आल्यावर…
Read More...

दुसरं महायुद्ध संपून तीस वर्ष झालेली, तरिही तो एकटा लढत राहिला…

९ मार्च १९७४. दुसरं महायुद्ध संपून जवळपास तीस वर्षांचा काळ लोटला होता. जगभरातील अनेक देश नव्याने स्वातंत्र्य झाली होती. फिलिपिन्समध्ये मात्र एक जपानी सैनिक दुसऱ्या महायुद्धातील सहभागानंतर तब्बल २९ वर्षानंतर सरेंडर करत होता. हिरू ओनाडा…
Read More...

पेरियार कोण होते..?

१९०४ चं साल... तामिळनाडूच्या एका सुखवस्तू घरातला मुलगा काशी विश्वनाथला गेला. तिथे फिरताना पोटात कावळे ओरडायला लागल्याने तो एका ढाब्यावर जेवणासाठी गेला, पण तो ब्राम्हण नसल्याने त्याला अन्न नाकारण्यात आलं. तो थोडासा बाजूला गेला,…
Read More...

हर हर मोदी ; बिग्रेड मोदी

पुतळ्याच्या नादाला लागून माणसांनी महत्वाची गोष्ट सोडली. “ नाय नाय हा इतिहास मान्यचं नाय ना भाऊ !! काय पण काय लिहताय ” सदरचे वाक्य तुम्ही गेली दहा -पंधरा वर्ष ऐकत आलाच असाल. याचं कारण इतिहासाची मढी वर काढायचं काम हा एकविसाव्या शतकात…
Read More...

स्वयपांक करत असताना समजल आपल्याला पद्मश्री मिळाला आहे !!!

त्या नेहमीप्रमाणे ऑफिसचं काम संपवून घरी आल्या. घरी चहापाणी केलं, साफसफाई केली आणि स्वयंपाक करणार तोच त्यांना फोन आला. पलीकडून सांगितलं गेलं,  तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे !!!  त्यांनी गडबडीनं टिव्ही चालू केला, तेव्हा समजल शासनानं त्यांचा…
Read More...

या गावात घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे !

प्रत्येक गावाची काही तरी स्टोरी असते. प्रत्येक गावात काही प्रसिद्ध ठिकाणे असतात, फेमस मंदिरे असतात. पण तुम्ही फक्त मंदिरांच गाव ऐकलं आहे का? हो भारतात असे एक गाव आहे जिथे घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे. झारखंड राज्यातलं मलुटी हेचं…
Read More...