Browsing Category

सिंहासन

अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.

यशवंतराव चव्हाण हे अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभ्य राजकारणाचा पाया रचणार व्यक्तीमत्व म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिल जातं. मात्र अशाच शांत, संयमी यशवंतरावांवर खूनी हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हल्ल्याला…
Read More...

खासदारांनी मिळून मोदींना पाडलं तोंडावर – अनाथ ग्राम योजना.

“खासदार आदर्श ग्राम योजना” भारतीय जनता पक्षाच्या चकचकीत योजनांपैकीच एक. या योजनेचा देखील आसेतू हिमाचल डंका पिटण्यात आला होता. मागच्या सरकारपेक्षा आमच्याकडे जास्त क्रियेटिव्हिटी आहोत हे दाखवण्याच्या नादात प्रधानसेवक नरेंद्र मोदींनी लाल…
Read More...

हाफ चड्डी बंद करणारे भाई..

स्वतंत्र आणि समान स्त्री-पुरुषांचा समाज म्हणजे समाजवाद, अशी समाजवादाची सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. असा समाज निर्माण करायचा तर भांडवलशाही आणि जातिव्यवस्थेचा बीमोड करायला हवा आणि धर्मावर आधारित राष्ट्रवादाला गाडून टाकायला हवं, विज्ञानाची कास…
Read More...

जेव्हा विलासरावांच्या एका चुकीनं पवारांचं पंतप्रधानपद हुकलं !!!

शरद पवार पंतप्रधान होणार या चर्चेनं सध्या वातावरणात धुमाकूळ घातला आहे. पवारांच्या पंतप्रधानपदाची ही चर्चा आजची नाही, राजीव गांधीच्या मृत्यूनंतर जेव्हा जेव्हा पंतप्रधान पदाची चर्चा रंगात आली तेव्हा तेव्हा शरद पवारांचं नाव चर्चेत आलं. मग ती…
Read More...

असा मुख्यमंत्री जो चहाचे पैसे देखील स्वत:च्या खिश्यातून देत असे..

१९२५ साली काकोरी खटल्यातील काही तरुण, वकिलांच्या शिष्टमंडळास भेटण्यासाठी आले होते. सरकारी खजिना लुटला म्हणून या तरुणांवर खटला भरण्यात आला होता. तरुणांना कोणत्याही परस्थितीत सोडवण्याची जबाबदारी वकिलांवर आली होती. या वकिलांच्या समूहात असा…
Read More...

विलासराव देशमुखांचे ते तीन किस्से…!

साल २००७, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. याच वर्षी लातूर जिल्ह्याची स्थापना होवून २५ वर्ष झाली होती. लातूर जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विलासरावांनी भव्य कार्यक्रम ठेवला होता. लाखभर लोकांचा समुह होता. आणि कार्यक्रमाचे प्रमुख…
Read More...

फडणवीसांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल १२ जणांना क्लीनचिट दिलेली होती..

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांच्या पाठीमागे पनौती लागल्यासारखं झालयं. एक प्रकरण शांत होईपर्यंत दुसरं प्रकरण तापत. सरकारमध्ये आधी धनंजय मुंडे, नंतर संजय राठोड आणि आता अनिल देशमुख असे तीन मंत्री या दोन महिन्यांमध्ये वादात सापडले आहेत.…
Read More...

कौल, नेहरू, गांधी की घांडी : राहूल गांधींच गोत्र नेमकं कोणत ?

सध्याचा राष्ट्रीय मुद्दा म्हणजे राहूल गांधींच गोत्र. आपल्या देशाचा राजकारण पहिला जातीपातींच मग विकासाचं. आपण कितीही पुरोगामीपणाची नौका रेटायचा प्रयत्न केला तरी यातून सुटका नाही. तुम्ही नेमके कुठले? अच्छा त्या गावचे. आडनाव काय म्हणायचं…
Read More...

सांगलीत उष्णतेची लाट : “शिवसुर्यजाळ” तेजीत…

चलो सांगली ! चलो सांगली !! चलो सांगली !!! सांगलीला येण्याचे आदेश धारकऱ्यांना पोहच झाल्यानंतर सांगलीच्या वातावरणातं आत्ता चांगलाच रंग भरण्यास सुरवात झाली आहे. दिनांक २८ तारखेला भिडे गुरूजींच्या संभाव्य अटकेच्या विरोधात सांगलीत मोर्चाचे…
Read More...

दुर्गा – जिने नेहरूंना प्रवेश नाकारला होता…!!!

वर्ष १९२३. आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे भरलेलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. अधिवेशनाच्या ठिकाणीच एक खादी प्रदर्शन देखील भरलेलं. प्रदर्शनाच्या गेटवर स्वयंसेवक म्हणून एक १४ वर्षीय मुलगी थांबलेली. तिकिटाशिवाय कुणालाही प्रदर्शनात  …
Read More...