Browsing Category

आपलं घरदार

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणाऱ्या राष्ट्रवादीचं देशभरात वजन किती आहे?

पाच राज्यांच्या निवडणुकांच बिगुल वाजलंय! यात पुण्यात चर्चाय ती राष्ट्रवादीची. म्हणजे राष्ट्रवादी या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार देणारे असं बातम्यांमधून समजलं. मग मला एक २०२१ ची एक जुनी बातमी आठवली. बातमीच हेडिंग होतं, राष्ट्रवादीचा…
Read More...

काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होतो पण वाजपेयींच्या मंत्रिमंडळातही घराणेशाही होती

भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाखाली सुरू असला, तरी त्याच्या व्यावहारिक नाड्या मात्र काही मोजक्या घराण्यांच्याच ताब्यात होत्या असं म्हंटल तर वावगं ठरू नये. थोडक्यात आज घराणेशाही नसलेला पक्ष भारतात शोधूनही सापडणार नाही.…
Read More...

मध्य प्रदेशातल्या जालियनवाला बाग हत्याकांडात नदीचा रंग रक्ताने लाल झाला होता….

उधम सिंग या सिनेमातून आपण पाहिलंच की ब्रिटिशांनी निष्पाप लोकांवर केलेला हल्ला किती निर्दयी होता. अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या रानटीपणाचं आणि नीचपणाचं प्रतीक आहे. मकरसंक्रांतीच्या म्हणजे बैसाखी जत्रेत…
Read More...

गुणरत्न सदावर्तेंच्या विलिनीकरणाच्या हट्टापायी एसटी डेपोतच….!

विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून गेल्या दिवाळीपासून बरीच दिवस झालं चालू असलेल्या एसटी  प्रमाणात ब्रेक लागला होता, मात्र काही निवडक आंदोलक आणि त्यांचे नेते म्हणून समोर आलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते  यांनी एसटी विलीनीकारणाचा मुद्दा समोर करून हे…
Read More...

गोव्याचं मुख्यमंत्रीपद आपल्याला झेपेल याचा पर्रीकरांनाच कॉन्फिडन्स नव्हता

गोव्याचे मनोहर पर्रिकर फक्त गोव्यातच नाहीत तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत ते फक्त त्यांच्या कार्यशैलीमुळे. त्यांच्या वटवृक्षाखाली गोव्यात भाजपा वाढली याबद्दल कोणत्याही गोवेकराच दुमत असणार नाही. पर्रीकरांनी आपले ते हयात असेपर्यंत आपलं…
Read More...

महाराणी ताराबाई तख्तावर येणार असल्याचं कळताच त्या रात्री औरगंजेब घाबरुन झोपला नाही

हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा १६८० साली मृत्यू झाला. या बातमीने खुश झालेला अख्ख्या हिंदुस्तानाचा आलमगिर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता.…
Read More...

पुण्याच्या गरवारेंनी ब्रिटिशांना कामाला ठेवलं आणि त्यांच्या राजकुमाराची कार विकत घेतली

इंग्रजांनी भारतावर जवळपास १५० वर्षे राज्य केलं. या काळात त्यांनी अख्खा देश लुटून इंग्लंडला नेला. ब्रिटिशांचं राजघराणे आजही ऐषोआरामात जगतय ते तेव्हा केलेल्या भारताच्या लुटीमुळेच. या लूटीला आपण काही करू शकत नाही. पण आपल्या झालेल्या अपमानाची…
Read More...

नेपोलियन पेक्षाही पराक्रमी असणाऱ्या राजानं जगाला भारताचं सुवर्णयुग दाखवलं

सम्राट समुद्रगुप्त हा गुप्त वंशाचा दुसरा राजा होता. 'भारताचा नेपोलियन' म्हटला जाणारा हा शासक देशातील 'सुवर्णयुगाचा' जनक मानला जातो. देशातील चलनात त्याची महत्त्वाची भूमिका मानली जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत तांब्यापासून सोन्यापर्यंत चलन…
Read More...

कोल्हापूरात फुटबॉलचा विकास कोणामुळे झाला असेल तर तो शाहू महाराजांच्या प्रयत्नांमुळेच !

हिंदुस्थान देशातील सर्व संस्थानांमध्ये कोल्हापूर संस्थानाची योग्यता विशेष आहे. गेल्या शतकात आमच्या लोकांनी हिंदू राज्य स्थापण्यास प्रारंभ केला आणि ते बहुतेक स्थापिले होतेच. त्याचे एक मूळ हल्ली करवीर क्षेत्रातच काय ते राहिले आहे. कोल्हापूरचे…
Read More...

मुंबईकरांच्या फायद्यासाठीच BMC प्रभागांची पुनर्रचना करणार आहे का ?

फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई पालिकेची निवडणूक अपेक्षित असून या निवडणुकीसाठी पालिकेने प्रभागांच्या सीमा निश्चितीचे काम सुरू केले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पालिकेने २२७ प्रभागांच्या सीमांचा आराखडा तयार केला आणि मोठ्या प्रभागांचे विभाजन…
Read More...