Browsing Category

आपलं घरदार

अशोक कामटे का डंडा, सोलापूर ठंडा..

२६/ ११ च्या मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या देशाची अपरिमित हानी झाली. मात्र सगळ्यात मोठ नुकसान अनेक शूर अधिकारी, सैनिक ,पोलीस यांच्या हौतात्म्यान झालं. याच हल्ल्यात शहीद झालेले शूर पोलीस अधिकारी म्हणजे अशोक कामटे. टू द लास्ट बुलेट…
Read More...

पाक सैन्याला कामोर्टा जहाजाची दहशत वाटायची ती व्हाईस ॲडमिरल मनोहर आवटी यांच्यामुळे.

मराठी रक्तात स्वराज्याचे प्रेम आणि ते टिकवण्यासाठी लागणारे शौर्य जन्मजातच असते. फक्त जमिनीवरच नव्हे तर समुद्रात देखील शूर मराठी तलवार परकीय आक्रमकांशी लढा देत होती. कान्होजी आंग्रेच्या साथीने शिवरायांनी मराठी सत्तेच आरमार उभारलं. या…
Read More...

आत्तातरी, खाशाबा जाधवांना पहिलवान म्हणा !

पहिलवान कसा पाहीजे ? पहिलवान पाहीजे तो मारूती मानेंसारखा, रुस्तम ए हिंद दारा सिंग सारखा..ज्याच्याकडे बघायसा लागलं की मान आकाशापर्यन्त गेली पाहीजे. पहिलवान हत्तीच्या चालीनं गावच्या चावडीवर आला की माणसं गोळा झाली पाहीजेत. पहिलवान जेवाय…
Read More...

असं होत माणूस आणि वाघाचं नात..!

आदिवासींचे जीवन पावन करणारा दिवस म्हणजे “वाघबारस". आदिवासी भागातील चालीरीती प्रथे प्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे "वाघबारस". वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस. आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्व आहे. सबंध…
Read More...

आणि जगज्जेता गामा पहिलवान कोल्हापूरात हरला !

भारतीय कुस्तीत आजही ज्यांचा उल्लेख आख्यायिकेप्रमाणे केला जातो असे दोन पहिलवान होऊन गेले. गामा पहिलवान आणि गुंगा पहिलवान त्यांचं नाव. कुस्तीचे मापदंड म्हणून ओळखले जाणारे असे हे मल्ल. गुलाम महम्मद उर्फ गामाचा उल्लेख आजही द ग्रेट गामा असा…
Read More...

इंदिरा वडिलांनी वर्णन केलेला वरणभात चाखायला लिमयांच्या घरी आली.

स्वातंत्र्यानंतरची सुरवातीची काही वर्षे. खुर्चीमधून डोकावणारा मुजोरपणा अजून सत्ताधाऱ्यांमध्ये यायचा होता. गांधीवादी साधेपणा फक्त पुस्तकी नव्हता. दौऱ्यावर आलेले मंत्री वगैरे विश्रामगृहापेक्षा कार्यकर्त्यांच्या घरी मुक्कामास असायचे. यातूनच…
Read More...

जाके बोल तेरे निझामको, “वऱ्हाड के लोगोंके घरसे कस्तुरी का सुगंध आता है”.

विदर्भातला शेतकरी इर्ष्या करु शकतो. ते देखील निझामाशी. अशक्य वाटतय. साहजिक आहे, आपल्यापुढे विदर्भाच अस्मानी आणि सुल्तानी मारा झेलणारा विदर्भ असच चित्र आहे. आणि ते दुर्देवानं खरं देखील आहे. पण काही दशकांपुर्वी अस नव्हतं. विदर्भ हा भारतात…
Read More...

‘चौधरी चहावाले’ ज्यांची नरेंद्र मोदींनी गेल्या महिनाभरात दोन वेळा आठवण काढलीये !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहा यांचं वेगळंच नातं आहे. पंतप्रधानांनी स्वतःचा उल्लेख अनेकवेळा ‘चहावाला’ असा करून झालाय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच चहा विकला होता की नाही हे त्यांनाच माहित, पण ‘चहा’ आणि ‘चहावाला’ यांच्याशी असलेलं आपलं…
Read More...

असंख्य चांगल्या कामांमुळे भगवान बाबांना दैवत्व प्राप्त झालं.

संत भगवान बाबा हे विसाव्या शतकात बीड जिल्हयात होऊन गेलेले एक मोठे संत आहेत. आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला जागं करून विकासाच्या प्रवाहात आणलं पण तरीही बाबांच्या व्यक्तिमत्वाला आज…
Read More...

वारणेच्या मातीत विकासगंगा आणणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे !

साखर कारखाना सुरू झाला की तात्या पहाटे उठून कारखान्याच्या परिसरात फिरायचे. सोबत एक दोन गार्ड असतं मग रस्त्यावर फिरताना आसपास ऊसाची दांडकी पडलेली असत. ती तात्या उचलत. सोबतचे गार्ड पण ती उचलत आणि मग ते सारं कारखान्याच्या गव्हाणीत आणून टाकलं…
Read More...