Browsing Category

आपलं घरदार

लोकं नालासोपाराला हलक्यात घेतात, कारण त्यांना मेन इतिहासच माहिती नसतो….

एखादया गोष्टीला आपण लईच किरकोळ समजतो पण ती गोष्ट एखादया वेळी आपल्यालाच शॉक करून टाकते. तो एक डायलॉग आहे बघा की या लवंगी फटाक्यातून सुतळी बॉम्ब कस काय फुटला ? तर हा डायलॉग परफेक्ट बसतो तो नालासोपारा या नगरासाठी. खरंतर एका फेमस शोमध्ये…
Read More...

औरंगाबादला ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादला ‘धाराशिव’ म्हणायला कधीपासून सुरवात…

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव राज्य विधानसभेत आज मंजूर करण्यात आला आहे. ठाकरे सरकारने अगदी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नामांतराचा निर्णय घेतला होता. मात्र ठाकरे सरकारचे…
Read More...

छोटंसं जालना शहर ‘स्टील सिटी ऑफ इंडिया’ म्हणून उदयास येण्याच्या मागचा इतिहास असाय…

तुम्ही कधी जालन्याला गेलाय का? मराठवाड्यातलं जालना.. जालना हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. पण जालन्याची तुलना कोल्हापूर-औरंगाबाद-नाशिक अशा इतर शहरांसोबत केली तर तुम्हाला हे तालुक्याचं गाव वाटेल. बरं महाराष्ट्रातले काही तालुके देखील सांगू…
Read More...

काँग्रेसचा गड असणारं पुणे, भाजपचा बालेकिल्ला कसं बनत गेलं..?

पुणे... गणेशोत्सव, विद्येचं माहेरघर, १ ते ४ झोप आणि पाट्या यामुळं कायम चर्चेत असणारं शहर. गेल्या काही वर्षात पुण्याचा निवांतपणा हरवून त्याची जागा आता गर्दीनं आणि झपाट्यानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानानं घेतली आहे, हे कोणताही पुणेकर मान्य करेल.…
Read More...

नरिमन पॉईंट हे नाव इंग्लिश साहेबाचा नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा सांगतं…

मुंबई म्हणल्यावर हजारो गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. समुद्र, लोकल, टोलेजंग इमारती, गर्दी वैगरे वैगरे पण जे लोकं कधीच मुंबईला गेले नाही त्यांना बॉलिवूडने मुंबई दाखवली. जेव्हा एखाद्या सिनेमाचा मुंबईमधला सीन दाखवला जातो तेव्हा सर्वात अगोदर…
Read More...

नेताजी पालकर ९ वर्षे अफगाणिस्तानच्या या किल्ल्याचे किल्लेदार होते

इतिहास ज्यांना प्रतिशिवाजी म्हणून गौरव करतो असा योद्धा म्हणजे नेताजी पालकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळात फिरून जे तरुण साथीदार गोळा केले यात नेताजींचा देखील समावेश केला जातो. नेताजी सातारा जिल्ह्यातील खन्डोबा पालीचे होते असं…
Read More...

अवाबाईंनी भारतात कुटुंब नियोजन रुजवलं नसतं तर आज भारताने चीनला मागं टाकलं असतं

भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशात लोकसंख्या हा गंभीर प्रश्न बनला आहे. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र अजूनही त्यावर यश आले नाही. विशेषतः भारतात पुढच्या काही वर्षात लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकून सर्वाधिक…
Read More...

१५ ऑगस्ट १९४७, भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन कसा साजरा झाला माहित करुन घ्या…

आज सगळ्या देशात भारताच्या स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. हर घर तिरंगा मोहिमेमुळे कित्येक घरांवर भारताचा तिरंगा फडकताना दिसतोय. देशातल्या वेगवेगळ्या वास्तू तिरंगी रोषणाईमध्ये रंगलेल्या आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले…
Read More...

अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं ‘लासलगाव’ ताठ मानेने उभं आहे.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आज आपल्या कांद्याच्या बाजारपेठेमुळे जगाच्या नकाशावर जाऊन पोहचलेल आहे. आशियातील सर्वात मोठे कांद्यांचे मार्केट म्हणून या गावाला ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देणारे असे हे लासलगाव. या गावाला होळकरी…
Read More...

सव्वाचारशे वर्षांआधी बांधलेल्या खजाना बावडीच्या पाण्यावर आजही बीडचे शेतकरी सोनं पिकवतायत…

बीड शहराला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.  पूर्वी चंपावती नगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराच नाव नंतर बीड असं पडलं. या शहरावर अनेकांनी राज्य केलं आणि त्यापैकीच एक असलेल्या बीडचा सरदार सलाबत खान याने वास्तू शास्त्रज्ञ राजा भास्कर…
Read More...