Browsing Category

आपलं घरदार

मुंबईत छठपूजा फेमस केली ते एका शिवसैनिकाने, तर तीच महत्व कमी केलं मनसैनिकाने.

छठपूजा म्हंटल कि डोळ्यासमोर येत ते म्हणजे, बिहारी लोक आणि राज ठाकरे. छठपूजेला विरोध करत मनसे मोठी झाली. आता छठपूजा जवळ आलीय. पण छठपूजेला विरोध होताना काही दिसत नाही. पण याविषयाविषयी अनभिज्ञ असणाऱ्या हे माहित करून द्यायला हवं की, १९९८ च्या…
Read More...

मुंबईच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनीच भारतात गाड्यांचे डिझेल इंजिन आणले….

सर धनजी शा कूपर मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान. ( त्याकाळी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान म्हटलं जायचं) आणि वालचंद हिराचंद. भारतात मोटार फॅक्टरी पासून ते चॉकलेट कारखाना उभारण्यापर्यंत अनेक उद्योगांची पायाभरणी करणारे उद्योगपती. असे हे दोन…
Read More...

पंचायत समितीचा उपसभापती भर पावसात छत्री घेऊन गावासाठी पाईपलाईन करून घेत होता

विलासराव देशमुख. असे मोजके राजकारणी असतील ज्यांच्या टीकाकारांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांची आठवण काढली तरी लोक हळवे होतात. त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षांनंतरही त्यांच्या दिलदारपणाचे, भाषणाचे,…
Read More...

मराठीमध्ये दिवाळी अंक काढायची आयडिया त्यांना लंडनमध्ये सुचली….

दिवाळी सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर साहित्य क्षेत्रात आपल्याला मोठ्या हालचाली होताना दिसतात. म्हणजे लेखकांपासून ते पब्लिशिंग हाऊसपर्यंत एकच लगबग दिसून येते ती म्हणजे दिवाळी अंकांची. दिवाळीत दिवाळी अंकांचं महत्वसुद्धा तितकंच आहे जितकं…
Read More...

मराठा फौजेचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने आपल्या सरदारांना मंतरलेला ताईत दिला होता

भारतीय इतिहासाला ज्याप्रमाणं योद्ध्यांनी झळाळी आणली होती अगदी त्याचप्रमाणे त्या इतिहासाला पराक्रमाच्या एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम भारताच्या कित्येक वीरांगणांनी केलं होतं. त्यातल्याचं एक होत्या महाराणी ताराबाई भोसले !…
Read More...

अठरा पगड जाती धर्माचे सभासद असणारी आगळी वेगळी बँक शाहू महाराजांनी सुरु केली होती.

भारतातले समाजसुधारक म्हणले एक नाव नेहेमीच आदरास्थानी राहते ...ते म्हणजे  छत्रपती शाहू महाराज !!!!! महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात ते उगीच…
Read More...

सोनपापडी….दिवाळीचं गिफ्ट असणाऱ्या सोनपापडीचा इतिहास ठावूक आहे का.?

दिवाळी आली ना की काही गोष्टी या पर्मनंट असतात म्हणजे लहान पोरांचं फटाक्यासाठी आणि कपड्यांसाठी रडणं आलं, पुस्तकं, कविता लिहीणार्या लोकांचं दिवाळी अंकाची जाहिरात करणं आलं, फेसबुकवर आणि व्हाट्सअपवर दिवाळी शुभेच्छांचे फॉरवर्ड्स पाठवणं आलं आता…
Read More...

महाराष्ट्रातल्या या गावाला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखलं जातं

महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा कुठला तर यवतमाळ. मोठं जंगलक्षेत्र, हेमाडपंती मंदिरं, वेगवेगळ्या समाजाची पण एकत्र राहणारी लोकं आणि विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे दिग्गज ही या जिल्ह्याची मुख्य ओळख. आता कापसाला पांढरं सोनंही…
Read More...

पुणेकरांचा विरोध असूनही सिम्बायोसिस मध्ये आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बऱ्याच जुन्या गोष्टींना मोठा इतिहास असतो हे आपल्याला माहीतच नसतं. आणि ते माहीत करून घेण्याची तसदी ही आपण कधी घेत नाही. असंच पुणेकर भिडूना, किंवा मग पुण्यातल्या सिम्बॉयसिस मध्ये शिकणाऱ्या भिडूना ते हनुमान टेकडीवर…
Read More...

पूना मर्चंट्स चेंबरमुळं आजही पुण्यातल्या कष्टकऱ्यांची दिवाळी गोड होते…

दिवाळी म्हणलं की, नवे कपडे, फटाके, दिव्यांची आरास आणि फराळ या गोष्टी हमखास आठवतात. कष्टकरीच काय पण मध्यमवर्गीय लोकांनाही या सगळ्या गोष्टी एकत्रित परवडतातच असं नाही. कुणी मग मुलांना कपडे घेऊन, स्वतः जुन्याच कपड्यात राहतं. कुणी मोठ्या कसोशीनं…
Read More...