Browsing Category
आपलं घरदार
सुशिक्षित बेरोजगारांना जॉब मिळावा म्हणून योजना आणली ती पंतप्रधान नरसिंहरावांनी
एक ‘बेरोजगार’ मुलगा होता,
त्याने गुलाबाचे फुल फ्रीजरमध्ये ठेवलं. आणि मग दुसऱ्या दिवशी…त्याला ‘रोज-गार’ मिळाला.
आता तुम्ही हे वाचाल आणि म्हणाल,
असले जोक लिहून आम्हाला हसायला येत नाही. मुद्द्याची गोष्ट सांगा. आम्हाला कस स्कील्ड माणसाने…
Read More...
Read More...
बाहेरगावी शिकणाऱ्या पोरांना घरचा डब्बा एसटीमुळे मिळू लागला. कारण ठरले वसंतदादा !
लोकनेते वसंतदादा पाटील. फक्त सातवी पर्यंत शिक्षण झालेलं पण पुस्तकं न वाचताही माणसं आणि माणसांचं मन वाचणारा नेता. सहकार क्षेत्राच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांना आलेलं व्यावहारिक शहाणपण हे एखाद्या विद्यापीठाच्या पीएचडी पेक्षाही जास्त…
Read More...
Read More...
टिळकांनी पाहिलेले स्वप्न मामारावांनी पूर्ण केलं आणि पहिला देवनागरी प्रिंटर बनवला…
मराठी भाषा आणि तिच्याविषयी बोलणारे अनेक जण आपल्याला दिसतात. मराठी भाषा वाचली पाहिजे, टिकली पाहिजे, जपली पाहिजे वैगरे वैगरे. अगोदर मराठी भाषा प्रिंटरवर टाईपचं करता येत नसायची पण
शंकर रामचंद्र दाते म्हणजे मामाराव दाते यांनी मराठी भाषेतील…
Read More...
Read More...
१०० वर्षांपूर्वी गायब झालेली मूर्ती या पोरीला कॅनडामध्ये सापडली.
२०१९ मधली घटना... विनिपेगमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या दिव्या मेहराला कॅनडातील रेजिना विद्यापीठातील मॅकेन्झी आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन बघायला गेलेली. सगळ्या मुर्त्या निरखून पाहता पाहता तिची नजर एका मूर्तीवर खिळली... तिला भगवान विष्णूची…
Read More...
Read More...
एका भारतीय राजकन्येने अनेक ज्यू कुटुंबांना हिटलरच्या तावडीतून पळून जाण्यास मदत केली होती….
ऑस्कर शिंडलर, हा एक जर्मन उद्योगपती आणि नाझी पक्षाचा सदस्य होता ज्याने होलोकॉस्ट दरम्यान 1,200 ज्यूंना त्याच्या कारखान्यात काम देऊन त्यांचे प्राण वाचवले होते आणि स्टीव्हन स्पीलबर्गने या घटनेवर 1993 ला शिंडलर लिस्ट नावाचा ऐतिहासिक कलाकृती…
Read More...
Read More...
राणेंनी धमकी दिली, “बेस्टचा प्रश्न सोडवा नाही तर पाचव्या मजल्यावरून फेकून देईन “
मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली तो काळ. जिथं जाईल तिथं तिथं शिवसेनेचा नाद दुमदुमत होता. बाळासाहेबांच्या जादुई करिष्म्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यातले हजारो तरुण या संघटनेशी जोडले जात होते. त्यांच्या सभा…
Read More...
Read More...
पुण्याच्या घड्याळामास्तरांच्या अंत्ययात्रेत बैलगाडा मिरवणूक काढण्यात आली..
बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ म्हणून ओळखला जातो. ग्रामदेवतेच्या यात्रेत धार्मिक आणि संस्कृती परंपरा म्हणून बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. पण गेल्या कित्येक वर्षांपासून बैलगाडा शर्यतिच्या आयोजनावर बंदी घातली गेली आहे.…
Read More...
Read More...
सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा पायंडा मोदींनी नाही तर यशवंतरावांनी पाडलाय
दिवाळीचा सण म्हंटल कि, पहाटे उठून अभ्यंगस्नानाची तयारी आपण करत असतो. पण तिकडे दूर जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर बंदूक हातात घेऊन अन् डोळ्यांत तेल घालून सैनिक दक्ष असतात. त्यांच्या लेकी सुनांच्या डोळ्यांत आपले नवरे सणासुदीला परतण्याची…
Read More...
Read More...
परीक्षा देण्यासाठी महर्षी कर्वेंनी 125 मैलांचं अंतर 3 दिवस पायी चालून पार केलं होतं.
भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती म्हणजे महर्षी कर्वे.
धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित झाले. त्यांनी महिलांचे…
Read More...
Read More...