Browsing Category
आपलं घरदार
बाजारात स्टूल टाकून पेशंट तपासणाऱ्या डॉक्टरने दादांच्या उमेदवाराला आमदारकीला पाडलं
गोष्ट आहे साठच्या दशकातली. वसंतदादा पाटील म्हणजे दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं प्रस्थ बनलं होतं. एकेकाळी ब्रिटिशांच्या गोळ्या झेललेला हा क्रांतिकारक. स्वातंत्र्याच्या नंतर यशवंतराव चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून सहकाराची चळवळ…
Read More...
Read More...
आया बहिणींवर हात टाकणाऱ्याला पत्रीसरकार मध्ये एकच शिक्षा होती..
पत्रीसरकार म्हणजेच प्रतिसरकार. प्रचलित शासन व्यवस्था जर कारभार चालवायला नालायक ठरत असेल तर त्याला समांतर चालणारी दुसरी एखादी व्यवस्था अस्तित्वात आली तर त्याला प्रतिसरकार म्हणतात.
सातारा व सांगली जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या…
Read More...
Read More...
संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी सतत आठ वर्षे स्वराज्याच्या शत्रूशी झुंज दिली. संभाजी महाराजांचा कडवा प्रतिकार पाहून शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे…
Read More...
Read More...
जाधव साहेब सासऱ्यांच जावुदे वो पण वडलांच्या नावाकडे तर एकदा बघा..
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा.
अशी म्हण आपल्याकडे आहे. आत्ता ही म्हण आहे की अन्य काही याच्यात आपण नको जायला पण मुद्दा महत्वाचा आहे हे समजून घ्यायला पाहीजे. तर मुद्दा असा आहे की पुत्र असा असावा की ज्याचा तिन्ही…
Read More...
Read More...
या छोट्याश्या कल्पनेमुळे गावात बिबट्या यायचा बंद झाला
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर मधील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत पसरली आहे. लहान लहान लेकरांचे जीव घेतले आहेत. वन विभागाने प्रयत्न करून पण नरभक्षक बिबट्या हाताला लागलेला नाही.
इतकच काय तर गावकऱयांनी पाच एकर उसाचा…
Read More...
Read More...
दलित कुटुंबातून आलेल्या पैकाबाई भारतातल्या पहिल्या महिला उद्योजिका होत्या.
गोष्ट आहे विसाव्या शतकाच्या सुरवातीची. देशावर इंग्रजांचं राज्य सुरु होतं. हि गुलामी कमी कि काय म्हणून दीन दलित समाजावर परंपरांच्या जोखडांचं ओझं ते वेगळंच होतं. विषमतेच्या दलदलीतून बाहेर येण्याची धडपड दलित समाजाला गावकुसाच्या बाहेरून…
Read More...
Read More...
ड्रायव्हरने चॅलेंज दिलं, आयुक्तांनी बसचं इंजिन खोलून परत जोडून दाखवलं..
टी.एन. शेषन. अर्थात तिरुनेलै नारायण अइयर शेषन. भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त. निवडणूक आचारसंहिता अगदी काटेकोर पणे राबवणारे देशातील पहिले आयुक्त अशी ओळख. कर्तव्य बजावत असताना राजकीय व्यवस्थेच्या हातातील खेळणे होण्यास नकार देत एकट्याच्या…
Read More...
Read More...
पटेल गांधीना म्हणाले, माझ्या जिवंतपणी सोमनाथ मंदीराचा जिर्णोद्धार सरकारी पैशातून होणार नाही..
नेमकी ही गोष्ट काय होती हे सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. हिंदू मुस्लीम, मुस्लीम धार्जिणे वगैरे टिका करण्यापूर्वी एक समजून घ्या आपले पूर्वीचे नेते जेव्हा भारताचा पाया रचत होते तेव्हा एका गोष्टीवर सर्वजण ठाम होते.
ती गोष्ट म्हणजे…
Read More...
Read More...
सर्वांचा अंदाज चुकवून “हिंदकेसरी” आणणारे पैलवान तसेच अंदाज चुकवून गेले..
भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे याच निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेच्या बातम्या येत होत्या. वय देखील झालं होतं. लोकांना वाटत होतं ते बरे होतील पण हा माणूसच अंदाज चुकवण्यात वस्ताद. बरे होतील वाटत असतानाच…
Read More...
Read More...
महाराष्ट्रात बीजेपी पाय रोवू शकली ती गोपीनाथरावांमुळेच..
महाराष्ट्राचं राजकारण उसाचं राजकारण होतं तो काळ. खरंतर सत्ता असो किंवा नसो आजही उस कारखान्यावाले राजकारणात प्रभावी आहेतच. सत्ता बदलते पण ठराविक माणसं मात्र दोन्हीकडे कॉमन असतात. पण गोपीनाथ मुंडे मात्र कधीच पक्ष सोडून गेले नाहीत.
उस…
Read More...
Read More...