Browsing Category
इलेक्शन
Election
टि.एन. शेषन या एका नावामुळे निवडणुका शांततेत पार पडू लागल्या.
१९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या. त्यामागे देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्याच प्रयत्नातून देशात निवडणूक आयोगाची भक्कम पायाभरणी झाली.
२५ जानेवारी १९५० रोजी स्थापन करण्यात आलेली!-->!-->!-->…
Read More...
Read More...
खरंच राजस्थानच्या विधानसभेत भूत असेल का..?
अमावस्येच्या रात्री शनिवार वाड्यातून "काका मला वाचवा" असा आवाज येतो म्हणे. या गोष्टींचं पुणेकरांना फारसं कौतुक वाटत नाही. बाहेरून आलेले या भुताटकीत देखील राजकीय अर्थ शोधत असतात. "राजकारण आणि भूताटकी" हि गोष्ट महाराष्ट्राच्या विद्येच्या…
Read More...
Read More...
या एका शब्दामुळे राजस्थानातलं वातावरण बदलू शकतं..!
राजस्थानमधलं वातावरण काय आहे..?
तुमच्या आमच्या सारख्या, महाराष्ट्रात बसून राजस्थानच्या हवेचा अंदाज लावणाऱ्यांना सध्या तरी काँग्रेस असच उत्तर मिळत आहे. तस "काँग्रेस" हे उत्तर गुजरातमध्ये देखील मिळालं होतं, पण शेवटच्या दहा दिवसात वारं…
Read More...
Read More...
लोहियांनी खासदार बनवलेला नेता, रेल्वेच्या फरशीवर बसून दिल्लीत पोहोचला!
भारतीय राजकारणात एक काळ होता, जेव्हा राजकारण तत्वांसाठी केलं जायचं. त्यासाठी प्रसंगी राजकीय फायद्या-तोट्याची गणितं बाजूला ठेवली जायची. तत्वांसाठी राजकीयदृष्ट्या तोट्याचा ठरणारा कुठलाही निर्णय घेताना देखील राजकारणी कचरायचे नाहीत. तो एक वेगळा…
Read More...
Read More...
यंदा खैरे येणार काय रे ?
औरंगाबादच्या सुपारी मारुतीपासून शिवसैनिक म्हणून सुरु झालेली कारकीर्द. पिठाच्या मिलमध्ये काम करणारे खैरे थेट सेनेची पहिल्यांदा सत्ता येताच मंत्री झाले. आणि गेल्या चार टर्म ते सलग औरंगाबादचे खासदार म्हणून निवडून येताहेत. लाट कुठलीही असो…
Read More...
Read More...
भावी मुख्यमंत्री, जे एका मताने आमदारकीलाच पडले होते.
‘एक चुटकी सिंदूर की किमत’ रमेश बाबूंना समजली की नाही ते माहित नाही पण ‘एक व्होट की किमत’ ज्यांना चांगलीच समजली असणार असे ३ नेते भारताच्या राजकीय इतिहासात सापडतात.
पहिले आणि सगळ्यात फेमस म्हणजे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी.…
Read More...
Read More...
ते नसते तर कदाचित, आज निवडणुका देखील झाल्या नसत्या.
१९५१ साली आजच्याच दिवशी स्वतंत्र भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांची सुरवात झाली होती.
निवडणुका हा खरं तर कुठल्याही लोकशाहीत मोठाच उत्सव असतो. निवडणुकांच्या माध्यमातूनच लोकांना आपले प्रतिनिधी संसदेवर आणि राज्यांच्या विधानसभेवर…
Read More...
Read More...
येडीयुरप्पांना “आस्मान” दाखवणारा काँग्रेसचा हा बाहुबली नेमका आहे तरी कोण…?
गेल्या ४ दिवसांपासून कर्नाटक आणि एकूणच राष्ट्रीय राजकारणात सुरु असलेले राजकीय नाट्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. पैसा आणि सत्ता यांच्या मग्रुरीच्या जीवावर लोकशाही व्यवस्थेची लक्तरे…
Read More...
Read More...
….अशा पद्धतीने येडीयुरप्पा विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकतात…!!!
कर्नाटकाची सत्ता कुणाच्या ताब्यात जाणार, हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. सत्ता वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरु झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज दुपारी ४ वाजता कर्नाटक…
Read More...
Read More...
वाजपेयी १३ दिवसांचे पंतप्रधान ठरले होते, येडीयुरप्पा ३ दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील काय…?
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटता सुटत नाहीये. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर येडीयुरप्पा यांच्या अल्पमतातील सरकारला काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या…
Read More...
Read More...