Browsing Category
इलेक्शन
Election
मतदानावेळी बोटांना लावण्यात येणाऱ्या शाई मागे देखील इतिहास आहे.
पुरावा काय? हल्ली प्रत्येक गोष्टीला पुरावा द्यावा लागतो. त्याच मुख्य कारण फोटोशॉपचा उदय. म्हणजे फोटोशॉपचा उदय या नावाखाली आम्ही तासभर भाषण ठोकू शकतो पण आजचा विषय तो नाही विषय आहे पुरव्यांचा.
माणसाला प्रत्येक गोष्टीचे पुरावे लागतात. आणि…
Read More...
Read More...
बरोबर २० वर्षांपूर्वी वाजपेयी यांच्या एका शब्दानं नरेंद्र मोदींचं अख्खं आयुष्य पालटलं.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचे नाव आज जागतिक पातळीवर आहे. त्यांचे विरोधकही मान्य करतील की ती आज भारतातले सर्वात लोकप्रिय नेता आहेत. त्यांच्या रोजच्या दिनक्रमापासून ते भाषणांपर्यंत अनेक गोष्टींबद्दल चर्चा होतात. त्यांची विकासकामे आणि…
Read More...
Read More...
चव्हाण, झांबड की बनसोड औंरगाबादमध्ये चाललेय आघाडीची धरसोड..
चहावाल्यापासून रिक्षावाल्यापर्यन्त आणि आयटीवाल्यापासून सातव्या वेतनवाल्यापर्यन्त प्रत्येकाला हाच इंटरेस्ट आहे की २०१९ ला काय होणार. कॉंग्रेस येणार की मोदी कायम राहणार? भाजपच येणार पण नितीन गडकरी असणार काय? ऐन टायमिंगला तिसरी आघाडी हिट…
Read More...
Read More...
राहुलमुळे नाही नेहरुंमुळे पराभव झाला !
चार राज्यात बीजेपीचा पराभव का झाला? खरंतर बीजेपीच्या चुका काढायला ही योग्य वेळ नाही. कारण अजूनही लोकसभेसाठी कॉंग्रेसकडे उत्तम पर्याय नाही. ज्यांना कुणाला असं वाटत असेल की लोकांनी राहुल गांधी यांच्याकडे बघून कॉंग्रेसला जिंकून दिलंय त्यांना!-->…
Read More...
Read More...
निवडणूक हरुनही छत्तीसगढमध्ये त्याचं कौतुक केलं जातंय !
छत्तीसगडमधील खर्सिया विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चर्चेचा विषय ठरली होती. कारण या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेश पटेल यांच्या विरोधात भाजपने जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले आयएएस अधिकारी आणि रायपुरचे माजी जिल्हाधिकारी ओम प्रकाश!-->…
Read More...
Read More...
भाजपच्या पराभवामागे आहे वाजपेयींची पुतणी
आज निवडणुकीचे निकाल. सगळ्याचं लक्ष मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या हाय व्होल्टेज मॅच कडे लागले आहे. यामुळे छत्तीसगड मिझोरम या छोट्या राज्याकडे मिडियाचे दुर्लक्ष झाले . विशेष करून छत्तीसगड. काय कारण होते याचे??
उत्तर आहे डॉ.रमणसिंग.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
२००८ सालच्या ‘राजस्थान’ फॉर्मुल्याने, ‘मध्य प्रदेश’चा मुख्यमंत्री ठरणार…?
आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात तेलंगाना, मिझोरम आणि छत्तीसगड याराज्यात अनुक्रमे टीआरएस, मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेस पक्षाचं सरकार बनणार हे जवळपास स्पष्ट झालंय. तिन्हीही राज्यात संबंधित पक्षांनी अतिशय मोठे विजय मिळवलेत.
!-->!-->…
Read More...
Read More...
घोडदौड काँग्रेसची, पण चर्चा विलासरावांची !
राजस्थान, छत्तीसगडमध्ये
कॉंग्रेसची मोठ्ठी आघाडी, मध्यप्रदेशात कॉंग्रेस सत्तेपासून
अगदी जवळ. सकाळपासून पहिल्या फेरीचे निकाल डिक्लेर व्हायला लागले. कॉंग्रेस आणि
विजय ही गोष्ट गेल्या चार पाच वर्षा लोकांच्या विस्मृतीत गेली होती. ग्रामपंचायत!-->…
Read More...
Read More...
राजस्थानने आपली गेल्या २५ वर्षांपासूनची परंपरा पाळली !
देशभरातील
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोरम या ५ राज्यांच्या विधानसभा
निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होऊ लागलेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता
परिवर्तन घडवून आणताना काँग्रेस सत्तेवर येताना दिसतोय, तर मिझोरममधील आपली!-->…
Read More...
Read More...
श्रीपाद छिंदम कसा निवडून आला ?
धुळे आणि नगर महानगरपालिकांचा निकाल काल लागला. धुळ्यात बीजेपी तर नगरला सेनेला जास्त जागा मिळाल्या. राजकारणात पहिल्यांदाच कोणत्या महानगरपालिकते कोणाची सत्ता बसली याहून अधिक चर्चा एका नगरसेवकांच्या विजयाची झाली.
त्याला कारण देखील तितकच!-->!-->!-->…
Read More...
Read More...