Browsing Category
दिल्ली दरबार
बटुकेश्वर दत्त स्वतंत्र भारतात रस्त्यांवर बिस्किट विकत होते..
स्वातंत्र आंदोलनाचं कोणतही "मुल्य" नसतं ती "जबाबदारी" होती, म्हणून मी आंदोलनात सहभागी झालो होतो. आपल्या करारी शब्दांनी त्यांनी स्वातंत्रसैनिकांना देवू केलेली पेन्शन नाकारली होती. भगतसिंग फाशी जाताना आपल्या आईला म्हणाले होते, बटुकेश्वर…
Read More...
Read More...
सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं, “गांधीजीनी पाहिलेला पहिला सिनेमा”.
दादासाहेब फाळकेंनी १९१३साली पहिला भारतीय सिनेमा बनवला "राजा हरिश्चंद्र". भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला. आपल्या लोकांना सिनेमाचं वेड लागण्याचा सुरवातीचा हा टप्पा.
याच काळात देशाच्या राजकीय पातळीवर सुद्धा काही महत्वाच्या घडामोडी घडत…
Read More...
Read More...
इंदिरा बाईंचं ओझं…
प्रियंका गांधीनी राजकारणात अधिकृत प्रवेश काय केला सगळे त्यांची तुलना इंदिरा गांधींशी करायला लागले. खरंतर रणजी सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूचा एखादा सामना पाहून त्याची थेट तेंडुलकरशी तुलना करण्यासारखा हा प्रकार आहे. एक हेअर स्टाईल सोडली तर…
Read More...
Read More...
प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची “लव्हस्टोरी”.
हं झालं का. आत्ता कुठे राजकारणात आल्या तर लागले का लगेच बदनामी करायला. अहो काय करायचं असत तुम्हाला हे अस एकमेकांच्या घरातल्या बातम्या सांगून. नाय आम्ही काय म्हणतो सिद्ध तरी काय करणार आहात सांगा तरी एका, तर अशा भिडू लोकांसाठी सल्ला. लोड…
Read More...
Read More...
जेव्हा जगात कम्युनिस्ट विचारसरणी ढासळत होती, तेव्हा भारतात या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांना हरवणं…
ज्योती बसू. कट्टर मार्क्सवादी. तेवीस वर्षे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले भारतीय राजकारणातले ऋषितुल्य व्यक्तिमत्व. अटलबिहारी वाजपेयी आणि ते एकाच पिढीतील नेते. राजकारणात उजव्या आणि डाव्या अशा दोन टोकाला असणाऱ्या या राजकारण्यामध्ये…
Read More...
Read More...
वाजपेयी म्हणाले होते, “मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे”.
अटल बिहारी वाजपेयी हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जायचे. कडव्या हिंदूत्वाच्या लाटेवर स्वार होत त्यांनी बाबरी मशिदी प्रकरणात ठोस भूमिका घेतली होती तरी अनेकांच्या मते त्यांनी एका सुसंस्कृत राजकारणाचा पाया रचला. त्याचं कारण अस की, जेव्हा…
Read More...
Read More...
ममता बॅनर्जीसारखा कायम धगधगणारा ज्वालामुखी वाजपेयींच्या समोर शांत झाला
ममता बॅनर्जीचा जन्म एका मध्यमवर्गीय बंगाली ब्राम्हण कुटुंबात झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या पंधराव्या वर्षी ती विदयार्थी चळवळीमधून राजकारणात आली. कॉलेजमध्ये गेल्यावर छात्र परिषद युनियन नावाची काँग्रेसची विदयार्थी संघटना…
Read More...
Read More...
काँग्रेस सरकार राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणते आणि भाजप त्याचा विरोध करते.
निवडणूक आली की कॉंग्रेसला जाहीरनाम्यात गरीब आठवतात तसेच भारतीय जनता पार्टीला राम मंदिर आठवते. गेल्या अनेक निवडणूक जाहिरनाम्याप्रमाणे काल प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात सुद्धा त्यांनी देशातल्या जनतेला पुन्हा एकदा राममंदिर बांधण्याच आश्वासन…
Read More...
Read More...
दिल्लीचा रंगीला बादशहा, ज्याने फक्त स्वत:चे नग्न पेंटिंग काढून घेण्यातच धन्यता मानली.
मोहम्मद शहा. पुर्ण नाव मोहम्मद शहा रंगीला. मुघलांच्या रंक्तरंजीत इतिहासातल एक गुलाबी पान. त्याच्या नावाने तुम्हाला दिल्लीत एकही रस्ता दिसणार नाही. इतिहासाच्या पानावर त्याच्या नावाने एकही युद्ध नाही. त्याचा इतिहास लिहण्यासाठी ज्याने घेतला…
Read More...
Read More...
‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ लिहणारे संजय बारु कॉंग्रेसचे की भाजपचे ?
तुम्ही पत्रकार आहात. कोणत्या पक्षाचे…?
तुम्ही लेखक आहात. कोणत्या पक्षाचे….?
पत्रकार आणि लेखक हे दोन वर्ग सध्या लोकांच्या रडारवर असतात. कोणीही येत आणि पत्रकार म्हणल्यानंतर कोणत्या पक्षाचे आणि लेखक म्हणल्यानंतर कोणत्या पक्षाचे हे…
Read More...
Read More...