Browsing Category
माहितीच्या अधिकारात
स्वातंत्र्यलढ्यात सर्वात कमी वयात फासावर चढलेला क्रांतिकारक !
११ ऑगस्ट १९०८.
हा तोच दिवस होता जेव्हा एक १८ वर्षाचा युवक हसत-हसत मातृभूमीसाठी फासावर चढला होता. ज्यावेळी त्याच्या वयातील इतर तरुण आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं विणत होते त्यावेळी हा तरुण मातृभूमीवर आपल्या हौतात्म्याचा अभिषेक करत होता.…
Read More...
Read More...
फुलनदेवीच्या आत्मसमर्पणासाठी एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलाचा जीव पणाला लावला होता !
चंबळ नदीचं खोरं म्हणजे डाकुंचं साम्राज्य!
सिनेमामधून किंवा वृत्तपत्रांमधून चंबळमधल्या थरारक घटनांच्या स्टोऱ्या आपण ऐकलेल्या असतात. आजही दुर्गम असलेल्या या भागातून प्रवास करायचा झाला तर जीव मुठीत धरून जावं लागतं. अशा ह्या चंबळच्या खोऱ्यात…
Read More...
Read More...
तिच्यावर बंदूक रोखून उभ्या असलेल्या 12 सैनिकांच्या दिशेने तिने ‘फ्लायिंग किस’ फेकले.
जगभरातल्या रंगेल स्वभावाच्या माणसांची राजधानी असलेल्या पॅरिसच्या जादुई दुनियेवर राज्य करायची माताहारी. ज्याला आता ‘स्ट्रीप डान्स’ म्हणून ओळखल जातं त्याचा शोध माताहारीने लावला अस मानलं जातं.
भारतीय नारीच्या वेशातील माताहारी जेव्हा नृत्य…
Read More...
Read More...
स्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा फिरोज गांधींनी उघडकीस आणला होता !
स्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा ‘मुंदडा घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. १९५८ साली फिरोज गांधींनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. हरिदास मुंदडा हा या घोटाळ्याचा मास्टर माइंड असल्याने घोटाळ्याला ‘मुंदडा घोटाळा’ असं नांव पडलं. या…
Read More...
Read More...
एक निवडणुक अशी झाली जिथे शरद पवारांचा पराभव झाला होता !
फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातील शरद पवाराचं राजकिय स्थान सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाला बोलवण्याची गरज नाही. शरद पवार हे चोवीस तास राजकारण करणारे नेते. राजकारणाच्या मैदानात कधीही पाठ न टेकवलेले मल्ल. पण तुम्हाला कोणी…
Read More...
Read More...
इमरान नव्हे, ‘तालिबान खान’ !
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूक निकालांच्या हाती आलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ‘तेहरिक-ए-इंसाफ’ या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा इमरान खान हे आता पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार म्हणून समोर आले आहेत.…
Read More...
Read More...
१५ गोळ्या झेलूनही मातृभूमीसाठी लढत राहिलेल्या सैनिकाची अजरामर शौर्यगाथा !
२० मे १९९९.
देश कारगिलच्या युद्धाला सामोरा जात होता. लग्न होऊन केवळ १५ दिवसच झालेल्या योगेंद्र सिंह यांच्यासाठी सैन्यातून निरोप आला होता. निरोपात शक्य तितक्या लवकर कारगीलला रवाना होण्याविषयी सांगण्यात आलं होतं. १९ वर्षाच्या तरुण सैनिकासाठी…
Read More...
Read More...
दूसरं महायुद्ध चैन्नईत पण झालं होतं ! हिटलरची शप्पथ खरय !!
१९१४ साली लढल्या गेलेल्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतावर ब्रिटीश साम्राज्याचा अंमल होता. ब्रिटन या महायुद्धात सहभागी देशांपैकी एक महत्वाचा देश होता. पहिल्या महायुद्धाशी असलेला भारताचा संबंध फक्त इतकाच. याव्यतिरिक्त या महायुद्धाशी…
Read More...
Read More...
भावकीच्या भांडणातून ‘आदिदास’ आणि ‘प्युमा’ ब्रँडचा जन्म झाला.
'आदिदास' आणि 'प्युमा'
क्रीडा साहित्याच्या उत्पादनातील जगभरातील २ दादा ब्रँँड. क्रीडा साहित्याच्या जगभरातल्या मार्केटवर या दोन कंपन्यांनी आपला मोठ्या प्रमाणात ताबा मिळवलाय. पण तुम्हाला माहितेय का की या दोन्ही कंपन्यांचे संस्थापक एकमेकांचे…
Read More...
Read More...
काश्मिरमधील एक मुस्लीम दहशतवादी संघटना जी भारताच्या बाजूने लढली होती..!
मोहम्मद युसुफ पारे उर्फ कुका पारे.
नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ बनलेला हा माणूस. जवळपास सर्वच दहशतवाद्यांनी त्याच्या नावाचा धसका घेतला होता, कारण हा माणूस पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांच्या कँम्पमध्ये प्रशिक्षण…
Read More...
Read More...