Browsing Category

माहितीच्या अधिकारात

बुद्धीमान चाणक्यचा खून कसा झाला ? 

राजकारणातला सर्वात बेस्ट डाव टाकला तर त्याला चाणक्यनिती म्हंटलं जातं. तो टाकणाऱ्याला चाणक्य म्हंटलं जातं.  शरद पवारांपासून ते अमित शहा अनेकांचा उल्लेख राजकारणातले चाणक्य म्हणून केला जातो. इतकंच काय तर स्वत:चा शहाणपणा सांगायचा झाला तर तो…
Read More...

स्वातंत्र्यलढ्यात तोफेच्या तोंडी गेलेले देशातील पहिले पत्रकार.

एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान राहिलेलं आहे. त्या काळात पत्रकारिता केली जायची तीच राष्ट्रीय कार्याच्या उद्देशाने. इंग्रज सरकार विरोधात लोकांची जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक तसेच राजकीय…
Read More...

नोटांवरचा गांधीजींचा ‘हा’ फोटो आला तरी कुठून…?

‘भारतीय नोटा आणि गांधी बाबा’ राष्ट्रपिता महात्मा गांधी तुम्हाला पटोत अथवा न पटोत पण नोटांवरचे गांधीजी आपल्याला सगळ्यांनाच खिशात बाळगायलाच लागतात. पण कधी विचार केलाय का की वर्षानुवर्षे आपल्या चलनी नोटांवर वापरण्यात येत असलेला गांधीजींचा…
Read More...

दलाई लामांची निवड कशी केली जाते..?

दलाई लामा. जगभरात शांततेचा संदेश देत फिरणारे तिबेटीयन धर्मगुरू. दलाई लामांना आपण सगळेच त्यांच्या चेहऱ्याने ओळखत असतो. पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना या गोष्टीची कल्पना असेल की दलाई लामा ही कुणी व्यक्ती नसून ‘लामा’ हे एक पद आहे आणि दलाई…
Read More...

लोकांनी त्यांचा विकासपुरुष म्हणून गौरव केला अन त्यांनी लोकांची नसबंदी केली…!!!

चौधरी बन्सीलाल. हरयाणातील भिवानी येथे जन्मलेला हा माणूस आधुनिक हरयाणाचा निर्माता मानला जातो. हरयाणाची देशातील आजची जी काही बरी-वाईट परिस्थिती आहे, त्याची पायाभरणी याच माणसाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली होती. एक कुशल प्रशासक…
Read More...

जामा मशिदीतून राष्ट्रपतींच्या विजयाची घोषणा करण्यात आली…!!!

१९६७ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूक. याच निवडणुकीतून देशाला पहिले मुस्लीम राष्ट्रपती मिळाले होते, परंतु १९६९ साली म्हणजेच राष्ट्रपती पदावर विराजमान फक्त २ वर्षच झाल्यानंतर हार्ट अॅटकने झालेल्या मृत्यूमुळे हेच राष्ट्रपती आपला कार्यकाळ पूर्ण न…
Read More...

हे ख्रिश्चन देशासाठी लढले होते, फक्त ते ख्रिश्चन म्हणून नाही तर भारतीय म्हणून लढले होते.

“देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात ख्रिश्चन समुदायाचा सहभाग नव्हता. ख्रिश्चन समुदाय भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलाच नव्हता” अशा आशयाचं वादग्रस्त विधान भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केल्यानंतर एकंच गदारोळ माजला. भाजपकडून आपल्या खासदाराच्या या…
Read More...

यांना सांगितलं पंतप्रधान व्हा ! आणि यांनी नको म्हणत पळ काढला !!! 

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते ? सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते ? आमदार व्हायच..  आमदाराला मुख्यमंत्री, खासदाराला मंत्री आणि केंद्रिय मंत्र्याला पंतप्रधान. असा काय तो…
Read More...

भगतसिंग वाचले ! चंद्रशेखर आझाद “आझाद” झाले. ते फक्त यांच्यामुळे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महिला स्वातंत्र्यसेनानींचा जेव्हा कधी विषय निघतो तेव्हा एका नावाच्या उल्लेखाशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ते नांव म्हणजे क्रांतिकारकांच्या ‘दुर्गा भाभी’. क्रांतिकारकांमध्ये ‘दुर्गा भाभी’ म्हणून ओळखल्या…
Read More...

सुभाषचंद्र बोस यांच लग्न सिक्रेट का ठेवण्यात आलं होतं ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याबद्दल अनेक गुपितं आहेत. त्यांचा मृत्यू जसा एक रहस्य आहे तसंच त्यांचं लग्न हे देखील एक गुपित होतं. आपल्यापैकी खूप कमी लोकांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेमकहाणी विषयी आणि त्यांनी बराच काळ गुपित…
Read More...