Browsing Category

माहितीच्या अधिकारात

रवींद्रनाथ टागोरांनी केलेल्या जाहिरातीमुळे ‘गोदरेज’ ब्रँड म्हणून उभा राहिला !

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना आपण ओळखतो ते नोबेल पारितोषिक विजेते महान साहित्यिक आणि भारताच्या राष्ट्रगीताचे लेखक म्हणून. पण तुम्हाला कल्पना नसेल की रवींद्रनाथ टागोर हे साबण आणि फेअरनेस क्रीमची जाहिरात करणारे पहिले भारतरत्न देखील होते.…
Read More...

खां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं…?

‘शहनाई’ आणि कमारुद्दिन खान अर्थात ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां’ साहेब या दोन गोष्टी एकमेकांशी इतक्या एकरूप झाल्यात की जेव्हा कधी खां साहेबांचा उल्लेख येतो त्या प्रत्येक वेळी आपल्याला त्यांच्या शहनाईचे सूर आठवतात आणि जेव्हा कधी ‘शहनाई’ या…
Read More...

राजीवजींचा एक निर्णय ज्यामुळे ‘इन्फोसीस’ सारख्या हजारो कंपन्या उभ्या राहिल्या.

आज भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता बनला आहे. युरोपातल्या कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भारतीय लोक महिती तंत्रज्ञानाशी संबंधीत व्यवसायात नोकरी करत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला असतील किंवा गुगलचे सुंदर पिचाई असे…
Read More...

ज्या गोष्टीमुळे थट्टा झाली, त्याचं गोष्टीने ‘त्यांना’ हिटलरच्या छळछावणीतून जीवनदान…

आजघडीला जगभरात वैद्यकीय संशोधनासाठी प्राण्यांचा वापर करावा की नाही याची मानवतावादी दृष्टीकोनातून चर्चा होते, पण एकेकाळी हिटलरच्या जर्मनीने क्रूरतेचं कळस गाठत जिवंत माणसांनाच वैद्यकीय प्रयोगासाठी  वापरलं होतं. आर्य वंश हा सर्वश्रेष्ठ वंश…
Read More...

मायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव !

१९८४ सालची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची होती. नुकतीच दहशतवाद्यांकडून इंदिरा गांधीची हत्या झाली होती. नव्या शतकाच्या तोंडावर  देशाचं राजकारण बदलण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राजीव गांधींच्या हातात काँग्रेसची सूत्र आली होती. इंदिराजींच्या…
Read More...

कधीही भारतात पाऊल न ठेवलेल्या माणसाने देशाचे तुकडे केले होते !

१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन. ब्रिटीश सत्तेच्या गुलामगीरीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि देशाने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. पण या स्वातंत्र्याला फाळणीच्या दुखाची किनार देखील होती. १७ ऑगस्ट १९४७. ही तीच तारीख होती ज्या…
Read More...

गोष्ट, वाजपेयी आणि नेहरूंच्या नात्याची !

एक काळ होता जेव्हा राजकारणात कटुता नव्हती. संसदेच्या सभागृहात लढाया व्हायच्या, पण  त्या फक्त शब्दांच्या. वैयक्तिक शत्रुत्वाला राजकारणात जागा नव्हती. भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु…
Read More...

वाजपेयी बापलेकांनी एकाच वर्गात, एकमेकांच्या शेजारी बसून वकिलीचं शिक्षण घेतलं होतं !

"हमे लगा आप अपने बेटे की अॅडमिशन के लिए आहे है. क्या आप हमारा मझाक तो नही उडा रहे ??" कानपूर येथील डी ए व्ही कॉलेजच्या प्राचार्यांनी कृष्णबिहारी वाजपेयींना विचारलं. किस्सा असा की कृष्णबिहारी आणि अटलबिहारी हे वाजपेयी पितापुत्र एलएलबीच्या…
Read More...

भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून ‘१५ ऑगस्ट’ हीच तारीख का ठरविण्यात आली ..?

१५ ऑगस्ट १९४७. ब्रिटीश सत्तेच्या गुलामीतून भारत स्वातंत्र्य झाला आणि लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा मानाने डोलायला लागला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अपरिमित त्यागातून आणि हौतात्म्यातून हे स्वातंत्र्य भारताला मिळालं. पण तुम्हाला कल्पना आहे…
Read More...

नेहरूंच्याही आधी सरदार पटेलांनी फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला होता..?

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती ही अनेक भारतीयांसाठी भळभळती जखम राहिलेली आहे. त्यामुळेच फाळणीनंतर आज इतक्या वर्षांनी देखील अनेकांना या कटू आठवणी हेलावून सोडतात. फाळणीने दिलेल्या जखमा अजूनदेखील भरलेल्या नाहीत. फाळणीच्या…
Read More...