Browsing Category

सिंहासन

युपी सोडा मायावती पंजाब जिंकायची तयारी करतायत..

पंजाबमध्ये पुढल्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, पण आतापासूनच तिथं राजकीय हालचाली सुरु झाल्यात. राज्यात एकीकडे काँग्रेसमध्येच खलबत सुरु असताना  शिरोमणि अकाली दल (SAD) आणि मायावतींची बहुजन समाज पार्टी (BSP)  एकत्र निवडणूक लढवण्याचा…
Read More...

भारत लुटायला आलेल्या मुहम्मद घोरीने आपल्या नाण्यांवर लक्ष्मीची प्रतिमा छापली होती

कुठतरी जुना वाडा पाडताना नाहीतर खोदकाम करताना एखादा सोन्यानाण्यानं भरलेला हंडा सापडला की लोकांची झुंबड उडते तो बघायला. सगळ्यांना त्या नाण्यांमध्ये इंटरेस्ट असतो असं नाही. त्यांचा इंटरेस्ट फक्त त्या सोन्या चांदीमध्ये असतो. पण आपल्या…
Read More...

बी टीम म्हणून हेटाळणी केली आणि आता काँग्रेस वंचितला हात पुढे करतेय. कसा झाला हा बदल?

महाराष्ट्राच्या राजकारणचं घोडं चौफेर उधळलय. कोण काय करतंय, काय बोलतंय कशाचा कशाला ताळमेळ लागेना. हल्ली हल्ली हे राजकारण विकेंडच्या बैठकीसारखा वाटायला लागलंय. म्हणजे समजायला थोडा वेळ लागतोय, सुरुवातीला सगळं अंधुक अंधुक, नंतर एकदा का रक्तात…
Read More...

५० वर्षांपेक्षा जुन्या झाडांना वाचवायला कायदा करावा लागतो; ही चांगली व तितकीच वाईट गोष्ट आहे

आजकाल नाही तर खूप आधीपासूनचच राजकारण्यांचे एक नाटक चालते ते म्हणजे वृक्षारोपणाचे ! उठसुठ कोणाच्याही वाढदिवसाला वृक्षारोपण करत सुटतात हा ट्रेंड च आहे.  लावलेल्या झाडाला कुणी नंतर ढुंकूनही पाहत नाही ते जगतंय का मरतंय... सोशल मीडियावर अनेकदा…
Read More...

वाजपेयींचा सत्कार केला या एकाच कारणामुळे त्यांना परत आमदारकीचं तिकीट मिळालं नाही

राजकारणातील हेवेदावे संघर्ष या गोष्टी आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर त्याचे हिशोब वर्षानुवर्षे मनात ठेवून चुकते केले जातात. नेत्यांच्या दृष्टीने केलेली फक्त एक चूक तुमचं राजकीय करियर संपवून जाते.…
Read More...

सुभाष घईला शिवसैनिकांनी धमकी दिली होती, “घरी येऊन कपडे काढून फटके दिले जातील.”

वर्ष १९९३. मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे संपुर्ण देश हादरला. शेकडो जण मृत्युमुखी पडले. हा अतिरेकी हल्ला तर होताच पण दाऊद इब्राहिम, टायगर मेमन सारख्या अंडरवर्ल्डच्या गँगस्टर लोकांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. मुंबई दंगलीत…
Read More...

या भेटीचा एकच अर्थ; किंगमेकर तिसऱ्या आघाडीच्या तयारीला लागलेत.

इथून पुढे मोदी नकोत रे बाबा, असं जर कुणी म्हणलंच तर त्यावर एक प्रतीप्रश्न ठरलेलाच असतो तो म्हणजे, मोदींना पर्याय कोण ? तर याला एकमेव असा कुणी चेहरा जरी नसला तरीही तरी सर्व पक्षांची एकजूट म्हणजेच मोदींना पर्याय असं आपण सध्याच्या राजकीय…
Read More...

काँग्रेसला संधी होती तरी पवारांनी चकवा दिला अन शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं..

साल १९९५, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका होत्या. काँग्रेसचे शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या निवडणुकांना मुंबई दंगली, ९३ चे बॉम्बस्फोट,  किल्लारी भूकंप अशा अनेक घटनांची पार्श्वभूमी होती. खुद्द शरद पवारांचे पुलोद सरकार वगळता…
Read More...

सोनिया गांधींचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नान मोठा राजकीय मुद्दा बनला होता

अलीकडच्या काळात कॉंग्रेस सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळतंय असं बोललं जातं ह्या तर्काला सुसंगत असे तगडे उदाहरणं आपण इतिहासातही पाहू शकता आणि अगदी वर्तमानकाळातही .. त्यातल्या त्यात २०१४ मध्ये कॉंग्रेस पडल्यानंतर त्यांना उमजले असणार कि, आता सारखं…
Read More...

विलासरावांनी एकाच भेटीत छ. शिवाजी महाराजांच्या पुस्तकातील ६३ चुका दुरुस्त करायला लावल्या

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर लिखित 'रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून सध्या राज्यात बराच मोठा वाद सुरुय. यानंतर अगदी राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची मागणी झाली,…
Read More...