वीर दासच्या पाठीशी असणारी मंडळी मायावती प्रकरणात मात्र त्याच्या विरुद्ध गेलेत

वीर दास. एक स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि एक्टर पण. आता ज्यांना तो आठवत नाही त्यांनी त्याला कसा आठवावा तर गो गोवा गॉन, बदमाश कंपनी, देल्ली बेल्ली पिक्चर थ्रू. या वीरदासचे स्टँडअप कॉमेडी शोज़ जगभरात खास फेमस आहेत.नुकताच त्याने अमेरिकेच्या वॉशिंगटन…
Read More...

भल्याभल्यांना पुरून उरणाऱ्या लालू यादवांना चक्क एकदा भुताने छळलं होतं

बिहारचं राजकारण म्हणलं कि आधी डोळ्यासमोर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव येतात. बिहारच्या राजकारणात चांगलेच वावरणारे, भल्याभल्यांना पुरून उरणारे लालू प्रसाद यादव यांच्या आयुष्यात अनेक भले, बुरे प्रसंग आलेत. पण एक प्रसंग असा होता…
Read More...

मेस चालवून नवऱ्याची साथ देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी राजकारणात देखील गाजल्या

राजकारण महाराष्ट्राचं असो वा देशाचं, प्रत्येक राजकीय व्यक्तीने, पुढाऱ्याने आपले राजकीय वारसदार जन्माला घातले. पोटची मुले नसतील तर मानसपुत्र पुढे आणले. राजकारणी म्हणून पार अपयशी झालेल्या इसमांनीही तेवढा एक पराक्रम आपल्या नावावर नोंदविलेला…
Read More...

परमबीर फरार घोषित झाले पण त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया अशी असेल

वाझे प्रकरणात चर्चेत आलेले परमबीर सिंग एकदाचे फरार घोषित झालेच. या महाशयांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत आहेत. ते कुठं आहेत याची कोणालाच खबरबात नाही. आणि याचमुळे…
Read More...

जनसंघ ते भाजपा अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचा तोफखाना घडवला..

महाराष्ट्रातील राजकारणात व समाजकारणात जे मान्यवर नेते स्वतःच्या पायावर उभे राहून स्वकर्तुत्वाने मोठे झालेत त्यात सर्वश्री स्व. यशवंतरावजी चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. भाऊसाहेब हिरे, स्व. भाई डांगे, एस.एम. जोशी स्व. वसंतराव नाईक, स्व.…
Read More...

बिरजूची बर्फी भारतातच नाही तर कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा फेमस आहे

'खाने के बाद कुछ मीठा होना चाहिये', 'घरात शुभकार्य आहे, काहीतरी गोड पाहिजे राव', असं ह्या ना त्या बहाण्यानं आपण मिठाई खाण्याचा चान्सचं पाहत असतो. पण मिठाई खायला काय कारण लागत नाही. असं म्हणतात कि, मिठाईचा गोडवा आपल्या नात्यांना आणि जवळ करत.…
Read More...

आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं…सोने घेण्यापेक्षा पैसा गुंतवा आणि व्याज कमवा.

गोपाळ गणेश आगरकर हे म्हणजे भारतातील महान समाजसुधारक, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ञ आणि विचारवंत होते. ब्रिटीश राजवट असतांना भारतीय समाजात पसरलेली जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले होते. त्या काळात…
Read More...

एका अफवेमुळे अमेरिकेतले सर्वात मोठे हत्याकांड घडले

जगातल्या सगळ्यात जास्त विकसित देशांमध्ये कोणाचं नाव टॉप ला असेल तर ते अर्थातचं अमेरिकेचं. शाळेतल्या शेंबड्या पोराला जरी विचारलं की तुला मोठं झाल्यावर कुठल्या देशात जायला आवडत तर त्याच्या तोंडात सुद्धा अमेरिकेच नावं येत. पण इतका पुढारलेला…
Read More...

एकेकाळी विलासराव देशमुख आणि विक्रम गोखले पुण्यात एका बाईकवरून फिरायचे..

विलासराव देशमुख म्हणजे काँग्रेसच्या राजकारणातील अखेरचा लोकनेता. सरपंचपदापासून सुरवात केली, दोन वेळा मुख्यमंत्रीपद भोगलं, केंद्रात मंत्री देखील झाले. काँग्रेस पक्षाचे सर्व गुणावगुण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. याच्या बरोबर उलट म्हणजे…
Read More...

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांपर्यंत अलिबाग शहरामध्ये वीजच नव्हती. त्यालाही एक कारण होतं..

रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर. अलिबाग ची ओळख इथले सुंदर बीच, कोकणातील निसर्गसौंदर्य, अस्सल रानमेवा यांनीच आहे. मुंबईपासून अंतर साधारण १२० किमी. समुद्रमार्गे फेरीने गेलं तर आणखीन जवळ. त्यामुळे मुंबईकरांसाठी हक्काचं हॉलिडे डेस्टिनेशन अलिबागच…
Read More...