आणि भारताच्या सर्वात स्कॉलर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला…

भारतात आजवर जेवढे पंतप्रधान होऊन गेले त्यात सर्वात स्कॉलर नाव म्हणजे आय के गुजराल. फाळणीपूर्वीच्या पाकिस्तानात त्यांचा जन्म झाला. लाहोरमध्ये त्यांचं शिक्षण झालं. गांधीजींनी सुरु केलेल्या स्वातंत्र्यलढ्यात देखील त्यांनी भाग घेतला.…
Read More...

पंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या प्रणबदांना नरसिंह रावांनी बरोबर कट्ट्यावर बसवलं..

प्रणब मुखर्जी. राजकारणातील असा चेहरा आणि नाव, ज्याने जवळपास ५ दशकांपर्यंत दिल्लीच्या राजकीय समीकरणांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. हि समीकरण समजून घेणं, सोडवणं आणि ती पुन्हा नव्यानं बनवणं या गोष्टींवर आपलं आयुष्य खर्ची घातलं. यादरम्यान ते…
Read More...

बार्बाडोसचं स्वातंत्र्य म्हणजे वेस्ट इंडिजच्या ऊसपट्टाच्या राजकारणाचा विजय आहे

भारतावर इंग्रजांनी दिडशे वर्ष राज्य केलं,  सगळा देश लुटला हे आपण आजवर इतिहासात वाचतच आलोय. त्याकाळी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आजही हिरो मानलं जातंय. पण असाही एक देश आहे जिथला ब्रिटिश राज जवळपास ४०० वर्षांनी राज्य संपलंय आणि या नव्याने…
Read More...

जास्तीची प्रसिद्धी नडली आणि जॉन केनेडीची हत्या झाली…

२२ नोव्हेंबर १९६३ चा दिवस हा जागतिक इतिहासातला सगळ्यात भयानक दिवस मानला जातो कारण याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉन एफ केनेडीची हत्या झाली होती आणि सगळं जग हादरलं होतं. केनेडी यांची हत्या झाली आणि याला कारण म्हणून त्यांची…
Read More...

पाकिस्तान पुढे नवीन प्रॉब्लेम झालाय. देशातलं गव्हाचं पीठच संपलंय..

आपल्या शेजाऱ्यांचं गव्हाचं पीठ संपलंय. डबा रिकामा झालाय ओ. आता येतील पातेलं घेऊन पीठ मागायला. आपल्याकडे आले नाही तरी दुसऱ्या शेजाऱ्यांकडे जातीलच. हे शेजारी आहेत. पाकिस्तान.... हसू नका. खरंच त्यांच्या देशातल गव्हाचं पीठ संपलंय. आणि हे…
Read More...

बॉर्डरचा मथुरादास म्हणून शिव्या खाणारा सुदेश बेरी सुरागमुळे घराघरात पोहचला..

बॉर्डर हा सिनेमा प्रत्येक भारतीयाच्या काळजाचा विषय. सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांसारख्या दिग्गज लोकांनी या सिनेमात महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. पण यात एक अजून हिरो होता तो म्हणजे सुदेश बेरी. बॉर्डर सिनेमातला मथुरा दास तुम्हाला…
Read More...

सुशील कुमार शिंदे आणि यशवंतराव संपूर्ण प्रवासभर सुरेश भटांच्या गझला गात होते

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते! कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही! उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? शब्दसम्राट सुरेश भट. उर्दू मधली गझल ही संकल्पना त्यांनी…
Read More...

सरकार कोणतंही असो गुजराल यांनी ठरवलेलं परराष्ट्र धोरण आजही पाळलं जातं

जर भारत देश आपल्या शेजारील देशांसोबतचा वाद मिटवून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासत नाही तोपर्यंत भारत जागतिक राजकारणात देशाला मानाचे स्थान प्राप्त होणार नाही. हे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे धोरण होते….. आत्ताचं बोलायचं…
Read More...

पंजाब आणि युपीच्या राजकारणात असं काय घडलं की, कृषी कायदे मागे घ्यावे लागले.

२७ सप्टेंबर २०२० ते आज १९ नोव्हेंबर २०२१. हा मोठा प्रवास होता कृषी कायदे रद्द होण्याचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी कृषी कायदे रद्द करताना म्हंटले, शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद…
Read More...

दसरा मेळावा घ्यायचा कि नाही हे बाळासाहेबांनी एका पत्रकाराला विचारून ठरवलं होतं…

हो..हि घटना तेंव्हाची आहे जेंव्हा बाळासाहेबांवर मोठं संकट आलं होतं. त्यांच्या प्रत्येक निर्णयात आणि त्यांच्या एकूण वाटचालीत ज्यांचा मोलाचा सहभाग होता त्या  त्यांच्या पत्नी मीनाताई बाळासाहेबांना सोडून गेल्या होत्या. हा किस्सा ज्येष्ठ पत्रकार…
Read More...