ईडन गार्डनवर पेटलेल्या दंगलीतही या खेळाडूने भारताचा व वेस्ट इंडिजचा झेंडा वाचवला..
१९६६ साली वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. तीन टेस्ट सामने खेळले जाणार होते. भारताची धुरा त्यावेळेस एम. ए. के. पतौडी यांच्याकडे होती व वेस्टइंडीजची धुरा सर गॅरी सोबर्स यांच्याकडे. पहिला टेस्ट सामना वेस्टइंडीजने सहा विकेटने…
Read More...
Read More...