क्रिकेट पंढरी लॉर्ड्सवर शतक झळकवणे सचिनला फक्त एकदाच जमलं होतं..

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगमान्य खेळाडूंच नेतृत्व करतं सचिनने लॉर्ड्स गाजवल होत. आज त्या घटनेला २३ वर्ष पुर्ण होत आहेत. लॉर्ड्स म्हणजे क्रिकेट जगताची पंढरी. लॉर्ड्सवर खेळायला मिळावं हे प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते. आणि त्यातल्या…
Read More...

दाढदुखीच निमित्त झालं अन् सुनिल गावस्कर असा विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

१९७०-७१ साली भारतीय क्रिकेट संघ हा वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात पाच टेस्ट मॅचेस खेळल्या गेल्या. हा दौरा भारतीय क्रिकेट संघासाठी खुप महत्वाचा ठरला गेला. कारण भारताने ही मालिका १-० अशी जिंकली. भारताचा वेस्ट इंडिजवर हा पहिलाच…
Read More...

मी मुल मेल्यावर त्यांच्यावर बलात्कार करायचो कारण जिवंतपणी त्यांना वेदना होऊ नये म्हणून.

सन २००४, ठिकाण पंजाब. एक एक करून मजदुरांची मुलं गायब होत होती. पण गायब होणाऱ्या मुलांसाठी ना कोणत्या पैशाची मागणी ना कोणती खबर. म्हणजे २००६ साली झालेल्या निठारी कांडच्या वेळी जी दहशत पंजाबमध्ये होती तिच २००४ साली निर्माण झाली होती. २००४…
Read More...

पहिल्या चार डावात थरथरत खेळणारा चंदू बोर्डे शेवटच्या डावात विक्रम रचता रचता राहिला

१९५८-५९ साली वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पाच टेस्ट सामने खेळले जाणार होते. वेस्टइंडीजची धुरा गॅरी अलेक्झांडरकडे होती तर भारताला या मालिकेत चार कर्णधार बदलावे लागले. पहिल्या टेस्ट…
Read More...

इंग्लंडचा पाऊस धावून आला अन् भारतीय बॉलरने एकाच फलंदाजाला ३ मिनिटांत दोनदा आऊट केलं

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप' खेळली जात आहे. आणि या प्रथम चॅम्पियनशीप चा फायनल सामना काल इंग्लंड येथे सुरु झाला. भारत विरुध्द न्यूझीलंड असा हा सामना खेळला जात आहे. पण सामना सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच…
Read More...

सत्यशोधक बाबा आढाव यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त बोल भिडूने घेतलेली मुलाखत

'एक गाव, एक पाणवठा' चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे, कष्टकरी, माथाडी कामगार, श्रमिकांचे नेते सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांनी आज वयाची ९१ वर्षे पूर्ण केली. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेले बाबा विचारांनी…
Read More...

आत्माराम बापूंना तिकिट मिळावे म्हणून चव्हाण साहेब थेट सरदार पटेलांच्या घराबाहेर जाऊन बसले

१९३४-३५ ह्या काळात महाराष्ट्रात समाजवादी पक्षाची बैठक तयार झाली होती. राष्ट्रीय पातळीवर जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव ,अरुणा असफअल्ली, एस.एम.जोशी, अच्युतराव पटवर्धन, ना.ग.गोरे हे समाजवादी विचार निश्चित केलेले नेते समाजवादी पक्षाची मुठ…
Read More...

रशियाची बुद्धिबळातील मक्तेदारी संपवायला एक बुद्धिबळसम्राट अमेरिकेत जन्माला आला

बुद्धिबळ हा एक भारतीय खेळ आहे. बुद्धिबळाचा जन्मच भारतात झालेला आहे. आणि मग तो खेळ भारतातून हळूहळू जगभर पसरत गेला. बुद्धिबळाला पूर्वकाळात 'चतुरंग' असे म्हणत. राजा, हत्ती, घोडे व पायदळ ही चार अंगे म्हणून चतुरंग. बुद्धिबळाच्या शोधाबद्दल…
Read More...

इंदिरा गांधी काश्मीर जिंकण्यासाठी हिंदुत्वाचं कार्ड खेळल्या होत्या..

मध्यंतरी परशुराम जयंती निम्मित सेक्युलर विचारधारा असलेल्याला राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सेक्युलर वर्ग व स्वतः काँग्रेसमधील बऱ्याच जणांनी याबद्दल निषेध व्यक्त केला. राहुल गांधी…
Read More...

सायनाइड किलर : पोलीसांच्या मते केम्पम्माने सायनाइड वापरून २० हून अधिक खून केले

ही गोष्ट आहे १९९७-९८ सालची... जेव्हा नाइंटीज च्या रोमँटिक गाण्यांचा आणि सिनेमांचा काळ संपत चालला होता आणि बॉलिवूडमध्ये आपल नशीब चमकवायला चॉकलेट हिरोंची गर्दी ऑनस्क्रीन लागली होती. त्याचकाळी कर्नाटकच्या कागलीपुरा ह्या छोट्या गावात आपल्या…
Read More...