प्रतापगडाने पाहिलाय पराक्रम, जेव्हा मराठ्यांचे छत्रपती हत्तीवर बसून लढले होते.

मोठ्या अनागोंदीचा तो काळ. स्वराज्याच्या छत्रपतीला, मराठ्यांच्या राजाला, संभाजी महाराजांना मुघलांनी फितुरीने पकडले. मराठा स्वराज्याला बसलेला हा जबरदस्त धक्का होता. मोठी आणीबाणीची परिस्थिती ओढवली होती. त्यातच, जुल्फिकारखान उर्फ इतिकादखान…
Read More...

फासावर जाण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भगतसिंह पुस्तकच वाचत होते..

“देशातील हाताच्या बोटावर मोजन्याइतक्या त्यावेळेच्या अभ्यासू राजकीय व्यक्ति काढल्या,तर भगतसिंह हे त्यांपैकी एक होते." क्रांतिकारी लेखक जितेन्द्रनाथ सन्याल यांनी भगतसिंहाविषयी काढलेले गौरवोद्गार.. भगतसिंहांच्या सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे…
Read More...

भारतातला सर्वात अमूल्य ठेवा चोरून परदेशात विकणारा बदमाश

2007 सालचा मार्च महिना. न्यूयॉर्कमध्ये 'आर्ट ऑफ द पास्ट' नामक गॅलरीत दोन अमूल्य वस्तूंचा लिलाव सुरू होता. दोन्ही कांस्यमूर्ती होत्या. दक्षिणेत इसवी सनाच्या अकराव्या शतकात राज्य करणाऱ्या 'चोळ साम्राज्यात' अशा सुंदर, सुरेख मूर्ती तयार होत. या…
Read More...

मराठ्यांच्या भीतीनं जयपूरच्या महाराजाने विष खाऊन आत्महत्या केली होती

गोष्ट आहे इसवी सन 1747-48 सालची. मराठ्यांचे साम्राज्य तेव्हा संबंध भारतभर पसरले होते. कित्येक राजेरजवाडे, छोटेमोठे संस्थानिक मराठा साम्राज्याचे अंकित झाले होते. भारतातील कोणतीही समस्या असो, त्याचे उत्तर मराठ्यांकडेच मिळणार याची प्रत्येकालाच…
Read More...

त्यादिवशी भगतसिंहांचा काढलेला फोटो क्रांतीचे प्रतीक बनून अजरामर झाला..

भगतसिंह म्हणजे क्रांतीची प्रेरणा. आजही भारतातल्या प्रत्येक तरुणाला भगतसिंह प्रेरणादायी वाटतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर जाणारे भगतसिंह त्यागाचे, राष्ट्रप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. भगतसिंहांचे एकूण…
Read More...

जालियनवाला बागेचा महाभयंकर हत्याकांड केला आणि शेवट पर्यंत त्याच समर्थन करत राहिले

13 एप्रिल,शनिवार.. बैशाखीचा दिवस. हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत जमला होता. जनरल 'रिजनाल्ड डायर' 90 लोकांची एक तुकडी घेऊन जालियनवाला बागेकडे निघाला. त्याने सोबतच्या गाड्यांवर मशीनगन्स चढवल्या होत्या. बागेत जाण्यासाठी एकच…
Read More...

मराठा साम्राज्याने निर्माण केलेली पहिली वेल प्लॅन्ड सिटी देशाची राजधानी बनली..

सातारा शहर. मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण. या सातारा शहरामध्ये बसून थोरल्या शाहू छत्रपतींनी अवघ्या भारतभर आपले राज्य प्रस्थापित केले. आजही सातारा शहर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय गोष्टींमध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे. या महत्वपूर्ण…
Read More...

पोर्तुगीजांच्या गोव्यावर मराठ्यांच्या वर्चस्वाची साक्ष म्हणजे शांतादेवी मंदिर

गोवा. पोर्तुगीजांनी नानाविध अत्याचार केलेली भूमी. इथल्या जनतेला कायम परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून पोर्तुगीज कित्येक प्रकारे जनतेवर धार्मिक बंधने लादत असत.…
Read More...

सुरत हल्ल्यावेळी हजर असणाऱ्या परकीय व्यापाऱ्याने शिवरायांबद्दल बद्दल पहिलं पुस्तक लिहिलं

“एखादे शिकारीचे सावज जसे सदैव जागरूक आणि सावधान असते, तसाच शिवाजीराजा कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला सदैव सज्ज असे. या संदर्भात, जे राजांच्या बोटांत होते, ते औरंगजेबाच्या संपूर्ण देहात नव्हते. एक डोळा सदैव उघडा असल्याप्रमाणे…
Read More...

म्यानमारच्या झाडाझुडपांमध्ये भारताच्या शेवटच्या मुघल बादशाहची कबर आढळून आली.

“ कितना है बदनसीब जफर दफ़न के लिये, दो गज जमीन भी न मिली कू-ए-यार में ” बहादुर शाह जफर काही वर्षांपूर्वी भारतातून तस्करी केलेल्या काही अमूल्य गोष्टी ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अबॉट यांनी परत केल्या. या घटनेचे सर्व भारतातून स्वागत झाले आणि…
Read More...