अटकेपारच नाही तर युरोपचे प्रवेशद्वार असलेल्या इस्तंबूलवर भगवा झेंडा फडकवण्याच ध्येय होतं

"श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।। शंभूसुतोरिव मुद्रा शिवराजस्य राजते ।।" ही राजमुद्रा धारण करणाऱ्या स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींची, थोरल्या शाहू महाराजांची आज जयंती. शंभूपुत्र शाहू महाराजांचा जन्म 18 मे 1682 रोजी…
Read More...

मुघलांच्या सर्वोत्कृष्ट सरदारांना कोंडून मारणारा मराठ्यांचा रणधुरंधर सेनापती..

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना. खाशा औरंगजेब दख्खनेत उतरून तेरा-चौदा वर्ष झालेले तरी मराठ्यांचे राज्य काय त्याला जिंकता आले नाही. राजाराम छत्रपती जिंजीस राहून स्वराज्य सांभाळीत होते.त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली स्वराज्याची फौज चौफेर उधळत होती.…
Read More...

हिटलरच्या ‘एंजल ऑफ डेथ’ या चार पाचजणींनी तब्बल लाखभर ज्यू संपवले होते..

हिटलरने आपल्या कारकिर्दीत प्रचंड अनन्वित अत्याचार केले, काही कत्तली केल्या हे आपण सर्रास वाचतो ऐकतो. पण त्याकाळात ज्यू लोकांसोबत काय झाले, त्याविषयी आपल्याला अजूनही म्हणावी तशी कल्पना नाही. इंजेक्शन देऊन लोकांना मारण्यात प्रचंड वेळ,…
Read More...

या किल्ल्याविषयी शत्रूने एवढे भयंकर वर्णन करून ठेवले आहे, की ते वाचल्यास मराठ्यांची ताकद कळते

इसवी सन 1689. छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मुघलांच्या फौजेने महाराष्ट्रात आक्रमक धोरण स्वीकारले. राजधानी रायगडाचा ताबा मुघलांच्या हाती गेला. स्वराज्याची घडी काहीशी विस्कटली होती. मार्च 1689 ते नोव्हेंबर 1689 या…
Read More...

फ्रेंच गव्हर्नरच्या डायरीतून दिसलेला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा मराठवाडा

मध्ययुगीन इतिहासात अनेक परकीय व्यापारी कंपन्या भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने येऊन पोहोचल्या होत्या. यामध्ये इंग्रजांची जशी 'ईस्ट इंडिया कंपनी' आपल्याला माहीत आहे तशाच डच, फ्रेंच, पोर्तुगीजांच्या कंपन्यासुद्धा भारतात आपले वर्चस्व…
Read More...

म्हणून अटकेपार पराक्रम गाजवणाऱ्या मराठा साम्राज्याला कधी पैशांची चणचण भासली नाही

काबुल कंदहारच्या सीमेपर्यंत धडकलेल्या मराठा साम्राज्याची आर्थिक घडी अतिशय मजबूत होती. मराठ्यांचे राज्यविस्तार धोरण म्हणा किंवा जिंकलेल्या नवनवीन प्रदेशातून, मांडलिक राज्यांकडून येणाऱ्या चौथाईच्या रकमा मराठयांना सुबत्ता प्राप्त करून देण्यास…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचा तख्त जिंकण्याची प्रतिज्ञा केली होती..

शिवाजी महाराजांनी दिल्ली जिंकण्याची प्रतिज्ञा केली होती. अतिशय महत्वकांक्षी गोष्ट.. दिल्लीच्या तख्तावर बसून संपूर्ण हिंदुस्थानाचा कारभार हाकण्याचा मनसुबा.. दिल्लीपती छत्रपती शिवराय.. शिवरायांच्या आयुष्यात हा प्रचंड मोठा विजय ठरला असता.…
Read More...

छ. संभाजी महाराजांनी औरंगजेबाची घमेंड जिरवली. त्याचा आर्थिक कणा खिळखिळा करून टाकला..

बुऱ्हाणपूर. तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेलं अतिशय सुंदर शहर. मुघलांच्या गजांतलक्ष्मीचे माहेरघर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोन वेळेस 'बदसुरत' केल्यावर मुघलांच्या वैभवाला प्रचंड मोठा धक्का बसला. उरल्या सुरल्या संपत्तीच्या राशी…
Read More...

शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर छत्रपतींच्या मानसपुत्राने रायगडाला पुन्हा स्वराज्यात आणलं..

औरंगाबाद नजीक थोरल्या शाहू महाराजांचे तैनाती सैन्य होते. तेव्हा जवळ असणाऱ्या पारदगावच्या पाटलाने, सयाजी लोखंडे याने शाहू महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला.. यामधे लोखंडे पाटलाचा मृत्यु झाला. त्याच्या बायकोने आपले मूल शाहू महाराजांच्या पायावर…
Read More...

आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरी छत्रपतींची शिवराई असावी, अशी इच्छा असते.

शिवकाळातील अभूतपूर्व घटना म्हणजे 'शिवराज्याभिषेक'. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून फार मोठी क्रांतीच घडवून आणली होती. या घटनेचे वर्णन करताना सभासद म्हणतो, 'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह. मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती…
Read More...