पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर ; या आहेत महाराष्ट्रातल्या टॉप 10 प्रसिद्ध मिसळ…

तिसरं महायुद्ध 'मिसळ कुठली भारी?' यावरून नक्कीच होऊ शकतं, यात शंकाच नाही.  इथं पुणे, कोल्हापूर, नाशिकमध्ये तर 'आमची मिसळ भारी' म्हणून भांडत असताना मुंबईकर अधेमध्ये येत असतात. रविवारी सकाळी-सकाळी एका व्हाट्सअप ग्रुप कुठली मिसळ भारी यावरून…

राज, आदित्य ते उद्धव ठाकरे… अयोध्येला जाण्यामागची ही आहेत ४ कारणं…!!!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर त्यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा फिक्स केलाय. ५ जून ही तारीख त्यांनी दौऱ्यासाठी जाहीर केलीये. दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील मेच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौरा जाहीर केलाय. त्यांच्यासोबत…

जेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदीला विरोध केला होता

दिवस होता ५ जानेवारी २००४.  संभाजी ब्रिगेडच्या १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन (BORI) संस्थेवर  हल्ला केला.  इमारतीची तोडफोड केली, पुस्तके आणि कलाकृतींची, मालमत्तेची नासधूस केली. त्यावेळी झालेल्या नुकसानीची…

युक्रेनमध्ये रशियन सैनिकांचे सात हजार मृतदेह बेवारस पडून आहेत

रशिया-युक्रेन युद्धाचा आज ५०वा दिवस आहे. युद्ध अवघ्या १५-२० दिवसांत संपेल आणि रशियापुढं युक्रेनचा निभाव लागणार नाही असं भाकीत होतं. मात्र युक्रेनच्या नागरिकांचे चिवट प्रयत्न, नाटो आणि इतर देशांकडून झालेला शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि युद्धात…

आश्चर्य वाटेल, KGF 2 चा व्हिडिओ एडिटर फक्त 19 वर्षाचा आहे, फक्त 19 वर्ष…

वयाच्या अठरा एकोणिसाव्या वर्षात तुम्ही, अख्ख्या जगाला ओरडून सांगावं असं काय करत होतात काय? नाय जास्त लोड घेऊ नका आम्ही पण शाईन मारणं आणि लायसन्स नाही म्हणून फाईन भरणं यापलीकडे कायच करत नव्हतो. पण हां... ह्याच वयात कायतरी करून दाखवायची…

आज जगप्रसिद्ध झालेल्या रतलामी शेवचं क्रेडिट भिल्ल समाजाला जातं…!!!

रतलाम जंक्शन. मध्यप्रदेशातलं प्रसिद्ध रेल्वे स्टेशन. या स्टेशनवर कधी गेलात तर तिथे रतलाम शेव विकणारे बरेच भेटतील. आपल्याकडे जी शेव असते त्यापेक्षा बरीच मोठ्ठी. अगदी जाड गाठी असणारी शेव. एकदम मसालेदार आणि तिखट असणारी ही शेव प्रचंड भारी असते.…

संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी सतत आठ वर्षे स्वराज्याच्या शत्रूशी झुंज दिली. संभाजी महाराजांचा कडवा प्रतिकार पाहून शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे…

पोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, “रोमला लाजवेल अस विजयनगरचे साम्राज्य होतं”

पर्शियन राजदूत अब्दुल रझाक लिहितो, ‘‘माझ्या नेत्रांनी विजयानगर इतके अप्रतिम साम्राज्य कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही नाव ऐकलेले नाही" हरिहर आणि बुक्क या दोन महा-पराक्रमी भावांनी १३३६ -१३३७ मध्ये तुंगभद्रा…

एका माणसाच्या धोरणामुळे बांग्लादेश रेडिमेड कपडे निर्यात करण्यात टॉप वर पोहचलाय

आज कुठलीही वस्तू घ्यायला गेल्यावर त्यावर मेड इन चायना लिहलेलं असणार हे आपण गृहीतच धरून चालतो. परवा युरोप वरून आलेल्या मित्राने कपडे आणले. मात्र तिथं वेगळीच स्कीम दिसली. त्या सगळ्या कपड्यांवर 'मेड इन बांग्लादेश'ची पट्टी दिसली. तेव्हा न…

हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचं स्वागत मुस्लिमांनी ‘फुलं’ उधळून केलं

१५ एप्रिलची घटना आहे. आम्ही सगळे ऑफिसमध्ये बसलो होतो, उद्या हनुमान जयंती आहे तेव्हा काय नवीन कंटेंट द्यावा आपल्या भिडूंना, असा विचार करत होतो. टीव्ही चालूच होती आणि त्यावर हिंदू-मुस्लिम न्यूज पण. तेव्हा एकजण म्हणाला की, "अशा वातावरणात…