चिमण्या जगवण्यासाठी नाशिकच्या व्यक्तीने ४५० हून अधिक देशी झाडांच्या जाती जगवल्या..

लुप्त होत जाणारी वनस्पती हे सगळ्यांच टेंशन वाढवणारी बाब आहे. विदेशी झाडे दिसायला जरी चांगली असेल तरी त्याचे दुष्परिणाम हे दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. त्याच्या परिमाण पर्यावरच्या संतुलनावर होतोय. देशी जातींचे झाडे लुप्त होण्यामुळे…

हा आहे महाराष्ट्रातला पहिला बार…

या ठिकाणी संध्याकाळ झालेली आहे. काम करुन, बॉस किंवा बायकोच्या शिव्या खाऊन दुनिया कंटाळलेली आहे. आपली कितीही इच्छा असली, तरी जगबुडी काय येणार नाही आणि आपली दुनियादारूच्या...  सॉरी सॉरी दुनियादारीच्या चक्रातून सुटका काय होणार नाही. आजचा…

सुशांत सिंगच्या मृत्यूला २ वर्षे होत आलेत तरी #JusticeforSSR रोज कोण ट्रेंडिंगला आणतंय?

इंडियातले लोकं इमोशनल आहेत हे तर आपल्याला माहीत आहेच. आणि त्यात त्यांना पिक्चरचं एक भलतंच येड. आपल्या आवडत्या हिरोच्या मृत्यूनंतर अगदी त्याची मंदिरं बांधून त्याची पूजा केल्याचीही उदाहरणं तुम्ही ऐकलं असतील. त्यात सुशांत सिंग राजपूतचं पण…

गल्लीतली ब्राह्मण कुटूंब वाचली ती प्रबोधनकारांच्या एका इशाऱ्याने…!!!

गांधी हत्येपुर्वीचा काळ. या काळात प्रबोधनकार ठाकरे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये लिहायचे. अशातलच एक साप्ताहिक होतं अग्रणी. ते पुण्यातून प्रसिद्ध व्हायचं. एकदिवशी प्रबोधनकार ठाकरेंना अग्रणी साप्ताहिकाच्या संपादकांच पत्र आलं. तूम्ही आमच्या…

आत्ता रामनवमीचं निमित्त ठरलंय पण ‘JNU आणि बीफ’ हा वाद तसा जुनाच आहे

जेएनयू म्हणलं की, आंदोलनं अन वाद आलेच. इथे उजव्या आणि डाव्या संघटनांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. सद्याच्या वादाला नॉनव्हेजचा मुद्दा कारणीभूत ठरला तर रामनवमीचं निमित्त ठरलंय. पण याआधीही जेएनयूमध्ये नॉनव्हेजवरून वाद झाले होते. पण…

हारतात मुंबई आणि चेन्नई, वांदा होतोय बीसीसीआयचा. कसा? तेच वाचा…

आयपीएल सुरू होऊन तसे आता लय दिवस झाले, पण सोशल मीडियावर चक्कर मारली... तर यंदाची आयपीएल अजूनही मोसम पकडत नाहीये असं लगेच जाणवतं. कारण फिलच येईना भिडू. इतर वेळी एकमेकांच्या झिंज्या उपटणारे, उसात नेऊन हाणामारी करणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई…

एप्रिल आला, अजून तोड भेटणा झाल्या…. यंदाच्या वर्षी ऊसाचं अवघड झालय…!!!

राज्यातील उसाचा गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असल्याचं दिसतंय. यंदा १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला होता. त्यानुसार ९८ सहकारी तर ९९ खासगी कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केलं होतं. गेल्या सहा महिन्यांपासून सर्व कारखाने पूर्ण…

भूमिका मोठी असो किंवा छोटी, सिनेमाचं जिगसॉ पझल शिव सुब्रमण्यम यांच्याशिवाय अपूर्ण राहील…

तुम्ही टू स्टेट्स बघितलाय? त्यात एक सिन आहे. आलिया भटच्या प्रेमात खच्ची झालेला अर्जुन कपूर तिच्या घरच्यांकडे पोरीचा हात मागतो. विषय डीप असतो, कारण आलिया भटचे पिक्चरमधले पप्पा लय खडूस असतात आणि कोथरूडमधले आजोबा लाजतील इतक्या कडक शिस्तीचे पण.…