मंदिरातल्या निर्माल्याचे प्रोडक्ट्स बनवून मैत्री, देशाची ‘रिसायक्लिंग हीरो’ बनलीये

पूर्वी शाळेत एक टाइमपास विषय असायचा. टाकाऊ पासून टिकाऊ गोष्टी बनवण्याचा. खरं, विषय तसा महत्वाचाच असायचा पण आपण तो टाइमपासमध्येच घ्यायचो. रद्दी वापरुन कागदी वस्तु बनवणं, जुन्या प्लॅस्टिकच्या डब्यात झाड लाऊन त्या डब्याला रंगरंगोटी करणं,…

राजाच्या जवळ चंदनाचा ढिग साठला, राजाने त्याचा साबण केला

भारतात साबणाचे किती ब्रँड आले आणि किती गेले मात्र बोटावर मोजण्या एवढेच ब्रँड मार्केट मध्ये आपली जागा शाबूत ठेवून आहेत. यातील मैसूर सॅण्डल सोप एक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वेगळी ओळख टिकून ठेवली आहे. इतक्या वर्षानंतर म्हैसूर सॅण्डल…

नटीचा फोटो शोधायला होणारी तडफड बघितली आणि गुगलनं इमेज सर्च चालू केलं

शाळेतल्या कंप्युटर लॅबची एक वेगळीच गोष्ट होती. आठवाड्यातनं फक्त एकदाच दोन तास कॉप्युटरचं लेक्चर व्हायचं. मग त्यासाठी वेगळी कंप्युटरची लॅब असायची. आयुष्यातली पहिली एसीची हवा  कंप्युटर लॅबमध्येच खाल्लेली.  तिथल्या मॅडम पण वेगळ्या. पेंट आणि एम…

म्हणे, कलंगुट आणि बागा बीचवर भुतं असतात.. ती पकडायला आंतरराष्ट्रीय संस्था आलेली..

गो, गोवा, गॉन... गोव्यात जावं, मस्तपैकी बियर मारावी.. बीचवर लक्स च्या हंडरप्यांटवर पडून राव्हं..हांडरप्यांन्टचं भोकं खाली लपवावं.. दोन दिवस कलंगुटला आणि दोन दिवस बागाला फिरावं.. एखाद्या फॉरेनरसोबत फोटो प्लीज करून फोटो काढावा.. बिकनीतल्या…

इंडियन आयडॉल ते शिवसेना असा भन्नाट प्रवास असलेला अभिजित सावंत कुठं गायब झाला ?

रियालिटी शो मध्ये तेव्हा रियालिटी दाखवली जायची, रियल टॅलेंट दाखवलं जायचं त्यामुळे लोकं जास्तीत जास्त टॅलेंटवर लक्ष द्यायचे. जज लोकं फालतूचा मेलोड्रामा करत नसायचे आणि स्पर्धक हा टिव्हीवर फक्त गायला यायचा ना की गरिबी दाखवायला. सगळं ओरिजनल…

ऊसतोड मजूर व सिक्युरिटी गार्डची नोकरी केलेला तरुण आज सहकार खात्यात उपसंचालक झालाय

एकच जागा आहे मग कशाला भरायची म्हणून स्पर्धा परीक्षा देणारे अनेकजण त्या परीक्षेचा फॉर्म भरतचं नाही. तर परीक्षांमध्ये सततच्या अपयशामुळे अनेकजण अभ्यास करायचे सोडून देतात. त्यालाही  कधी काळी असेच वाटले. आपल्याला प्रयत्न करून काहीही हाती लागत…

कुस्ती पंढरीला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवायला २१ वर्षे का लागली ?

कुस्तीची पंढरी म्हणुन ओळखलं जाणारं कोल्हापूर हे शहर. राजर्षी शाहू महाराजांच्या राजश्रयामुळे येथील कुस्ती बहरत गेली. या तांबड्या मातीची किर्ती जग भर पोहोचली. हजारो नामांकीत मल्ल या करवीर नगरीत घडले. देशातीलच नव्हे तर जगातील प्रमुख कुस्ती…

पलंगतोड पानात खरच दम असतोय का…?

एक पान असतय ते पलंग तोडतय. होय हे खरय,  काल एक मिस्त्री सांगत होता. म्हणला,  “पलिकडच्या गल्लीत एकाच नवीन लग्न झालतं. त्यानं पलंगतोड पान खाल्ल. लग्नात आलेला नवाकोरा पलंग मोडला. रुखवतात आलेला माहेरचा पलंग तुटलेला तरी नवरी खुष होती..मी…