Browsing Category
थेटरातनं
लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरूख म्हणाला, “चल गौरी आत्ता बुरखा घालं, इस्लाम कबूल कर…”
बॉलिवूडमधील रॉमेण्टिक जोडी म्हणून शाहरूख आणि गौरी खानचा उल्लेख केला जातो. शाहरूखने अनेकदा आपलं प्रेम कसं जुळलं आणि त्यानं गौरी साठी काय काय केलं सांगत असतो. त्याने दोघांच्या लग्नातला असाच एक किस्सा आपल्या मुलाखतीत सांगितला होता..
आपल्या…
Read More...
Read More...
अगदी हॉलिवूडची ऑफर नाकारून वयाच्या २२ व्या वर्षी निवृत्त होणारी मराठी अभिनेत्री
काही लोकं स्वत:च्या तत्वांवर आणि निर्णयावर ठाम असतात. समोर कितीही प्रलोभनं असली तरी अशा व्यक्ती निश्चयापासून ढळत नाहीत. ही कहाणी भारतीय सिनेसृष्टीतल्या अशाच एका अभिनेत्रीची. तिने जवळपास १०० सिनेमांमध्ये अभिनय केला.
परंतु करियर ऐन भरात…
Read More...
Read More...
साडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली होती.
काही गायकांच्या व्यक्तिमत्वात एक अनामिक बिनधास्त पणा दिसून येतो. हाच गुण या गायकांच्या गाण्यांमध्ये पुरेपूर उतरतो. उदाहरण द्यायचं झालं, तर आशा भोसले यांचा स्वभाव जसा बेधडक आहे तशीच त्यांची गाणी सुद्धा काहीशी वेगळी आणि हटके असतात. आशाताईं…
Read More...
Read More...
फक्त ५००० रुपये देऊन साईन केलेला हिरो बॉलिवूडचा शहेनशहा बनला.
बॉलिवुड मध्ये टिनू आनंद हे नाव घेतलं की पटकन लक्षात येत नाही. अर्थात जुन्या जाणत्या दर्दी सिनेप्रेमींना टिनू आनंद यांच्याविषयी नक्कीच माहीत असेल. जेव्हा कळलं की अमिताभ बच्चन यांचा शेहेनशाह सिनेमा टिनू आनंद यांनी बनवला आहे, तेव्हा कुतूहल…
Read More...
Read More...
शर्ट काढून सिनेमा हिट करता येतो हे सगळ्यात आधी धरम पाजीला कळालं होतं..
दबंग सिनेमात सलमान खान आणि सोनू सूद ची हाणामारी सुरू असते. अचानक सल्लुचे दंड फुगतात आणि त्याचं शर्ट फाटतं. आणि मग बलदंड शरीर दाखवत भाईजान रागात सोनू सूद कडे पाहत असतो. काही वेळ कॅमेरा क्लोज अप अध्ये भाईजानच्या पिळदार शरीराकडे स्थिरावतो.…
Read More...
Read More...
मराठी सिनेमाला ऑस्कर मिळावा म्हणून शाळकरी मुलांपासून बच्चनपर्यंत सर्वांनी मदत उभी केली…
हा सिनेमा इतिहास घडवेल या गोष्टीची कोणालाही कल्पना नव्हती. तो काळ मराठी सिनेमांसाठी यथा तथा होता. मराठी सिनेमे प्रदर्शित होत होते. पण हवं तसं यश मिळत नव्हतं. मराठी सिनेसृष्टीला आलेली ही मरगळ झटकण्याचं काम केलं 'श्वास' सिनेमाने. २००४ साली…
Read More...
Read More...
सलीम जावेदने जादूची कांडी फिरवली आणि फ्लॉप होणारा सिनेमा सुपरहिट झाला.
सलीम - जावेद या जोडीने बॉलिवूडचं एक पर्व गाजवलं आहे. दोघांनी लिहिलेले शोले, दीवार, जंजीर सारखे सिनेमे हे पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पुढेही करत राहतील. काळ पुढे गेला की काही सिनेमे नव्या जमान्यात पाहणं हे काहीसं कालबाह्य…
Read More...
Read More...
मोनिकाला म्हणे शेवटपर्यंत कळलंच नाही की आपला बॉयफ्रेंड कुख्यात गँगस्टर आहे
ही कहाणी मोनिका बेदी ची. बॉलिवुड मध्ये करीयरच्या टॉप वर होती. सलमान खान, अर्जुन रामपाल सारख्या सुपरस्टार सोबत तिने स्क्रीन शेयर केली. पण एका व्यक्तीवर प्रेम करणं मात्र तिला चांगलंच महागात पडलं. तिचं सुरळीत सुरू असलेलं संपूर्ण आयुष्य…
Read More...
Read More...
तासभर मारलेल्या गप्पांनी त्यांना ऑस्कर जिंकणारा सिनेमा मिळवून दिला.
इंटरनॅशनल स्तरावर मराठी कलाकारांनी स्वतःची जी वेगळी ओळख निर्माण केली, त्यामध्ये रोहिणी हट्टंगडी यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. गांधी सारख्या भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमात त्यांनी अभिनय केला. कस्तुरबा गांधींची भूमिका करायची संधी त्यांना…
Read More...
Read More...
सनातन्यांनी बंद पाडलेलं गाढवाचं लग्न बाळासाहेबांच्या मदतीने पुन्हा उभं राहिलं
पन्नाससाठ वर्षांपूर्वी पारंपरिक तमाशाकलेपासून ते आजच्या सिनेमापर्यंत, प्रकाश इनामदार, मोहन जोशी यांच्या पासून ते मकरंद अनासपुरे यांच्या पर्यंत महाराष्ट्राच्या अनेक पिढयांना हसवत आलेला वग म्हणजे गाढवाचं लग्न.
सत्तरच्या दशकात हरिभाऊ…
Read More...
Read More...