Browsing Category

यार लोक्स

रेशीम मार्ग – कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म.

चीन नावाचं एक राजघराणं होतं. या राजघराण्याने आजच्या चीनमधील विविध प्रांतांतील राजांचा पराभव करून चीनचं एकत्रीकरण केलं म्हणजे साम्राज्य स्थापन केलं. इसवीसन पूर्व ३ र्‍या शतकात. म्हणून देशाचं नाव चीन. ची हु आंग डी हा चीनचा पहिला सम्राट.…
Read More...

बारमाही अफवांचं पिक.

एक दिवस एक शेतकरी शेतात गेला. त्याच्या शेतात मेथीच पीक होतं. तो मेथीच्याजवळ गेला तर तिथं सापाच जुळ खेळत बसलेलं. त्याला राग आला. "ही ब्याद कुठंन आली” म्हणत तो काठी शोधायला पळाला. काठी घेऊन आला. दोन्ही साप मारले. दुसऱ्या दिवशी एक आक्रीत…
Read More...

रेशीम मार्गः होहँग हे आणि यांगत्झे.

पर्वत, डोंगर, टेकडी, नदी, जंगल, मैदान, वाळवंट, समुद्र, तारांगण, वारे हे जग आपल्याला दिसतं. पंचेद्रियांनी अनुभवता येतं. माणसासहीत सर्व सजीव, या वास्तवाशी जुळवून घेतात, वास्तवावर मात करण्याचा प्रयत्न करतात, अस्तित्व टिकवण्यासाठी नाना…
Read More...

शेक्सपियर आणि त्याचे वाय झेड क्रोमोसोम्स.

मला शेक्सपियर पहिल्यांदा कधी भेटला तो दिवस आठवत नाही. ते आठवण निरर्थक आहे. शेक्सपियरच्या अस्तित्वाइतकंच निरर्थक. पण शेक्सपियरने मला भरपूर काही दिलं आहे. कोटेबल कोटस कसे नेम धरून मारायचे, मोठं मोठं तत्वज्ञान कस झाडायचं, गप्पांच्या मेहफिली…
Read More...

रेशीम मार्गावरील ग्यान की दुकान…

युनान, मिस्र, रोमां सब मिट गए जहाँसे बाकी हैं अब तक नामोनिशां हमारा, असं म्हणणार्‍या इक्बालला चीनचा विसर पडला. भारत आणि चीन या दोन अतिप्राचीन संस्कृती आहेत. म्हणजे आजही त्या जिवंत आहेत. या देशांतील आजच्या भाषा, भूषा, केशरचना, खाद्य…
Read More...

कृषीसंस्कृतीचं एक गूढ रहस्य – “आनीपिनी”

दिवाळीचे सण होते, मी नेमका तेव्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या आसंगी गावात मित्राकडे रहायला गेलेलो. रात्र झालेली आणि आम्ही गप्पा मारत बसलेलो. अचानक लांबून एक दिवा आमच्या दिशेनं पळत येताना दिसला. कायम दूष्काळी असणाऱ्या या…
Read More...

घुगुळ म्हणजे काय रं भावा…

लगीन घर म्हणलं कि, सगळं कसं तरतरीत उजळलेलं आणि उस्फुर्त वातावरण. आणि तशीच कार्यक्रमांची लगबग. सुरवात हुत्या आंब्याचा डहाळा दारात रोवून मुहुर्तमेढ न. एकूणच काय तर घरच्या शुभकार्याला देव-देवतांना आवताण धाडण्याचा हि परंपरा. आमच्या कोल्हापूर…
Read More...

पाय दाखवणारे “हात”.

गेल्या आठ दिवसांत नाशिक ते मुंबई असा शेतकर्‍यांनी लाँग मार्च काढला. लोंढा प्रसारमाध्यमांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र सोशल मिडियावर वातावरण तापू लागलं. त्यामुळे लोंढा प्रसारमाध्यमांनाही लाँग मार्चच्या बातम्या द्याव्या…
Read More...