Browsing Category
दिल्ली दरबार
जीनांच्या कबरीला भेट दिल्याचा पश्चाताप लालकृष्ण अडवाणींना अजूनही होत असेल…
महाराष्ट्रात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट. त्यांच्या या भेटीनंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केलीये, महानगरपालिका निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन…
Read More...
Read More...
१९४७ साली या तीन दोस्तांनी ठरवलं, “अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है “
सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून देशात रान पेटलेले आहे. अयोद्धेनंतर काशी चर्चेत आलं आहे.
"ज्ञानवापी मशीद मंदीर तोडून बांधण्यात आली होती का?"
याचं सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयाने पथक पाठवले होते त्यास काही गटांनी विरोध केला.…
Read More...
Read More...
या आधीही उत्तर भारतीय असणाऱ्या या नेत्यांनी राज ठाकरेंशी पंगा घेतला होता…पण
१ महिन्यापूर्वी महाराष्ट्रात आणि देशभरात 'राज ठाकरे' नावाचं वादळ आलं..आणि या वादळाने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली. मशिदीवरच्या भोंग्याचा अन हनुमान चालीसाचा वाद शांत झालाच नाही तोच नेत्यांचे अयोध्या दौरे गाजतायेत.
उठसुठ सगळे राजकीय…
Read More...
Read More...
गुजरातमध्ये देखील भूमिका बदलणारे ‘राज ठाकरे’ आहेत….त्यांचं नाव हार्दिक पटेल
हार्दिक पटेलांनी भगवी शाल पांघरत हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारलीय
Read More...
Read More...
इफ्तार पार्टी : नेहरूंनी चालू केली, शास्त्रींनी बंद केली, परत इंदिरांनी चालू केली अन मोदींनी…
रमजान महिना सुरु आहे. इस्लाममध्ये रमजान महिन्याला खूप महत्व आहे. असं मानतात की, रमजान महिन्यात पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्याला महत्व असते,
या काळात रोजा पाळला जातो. सायंकाळी…
Read More...
Read More...
मोदींनी उद्घाटन केलेल्या संग्रहालयात कॉंग्रेसने ७० वर्षात काय केलय ते दाखवलय
अलीकडेच पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान संग्रहालयाचं उद्घाटन केलं आणि पंतप्रधान संग्रहालयाचं पहिलं तिकीट देखील खरेदी केलं. भारतीय नागरिकांसाठी संग्रहालय खुलं झालं आहे.
पंतप्रधान संग्रहालय कसं असणारे आधी जाणून घ्या म्हणजे कसंय तुम्ही दिल्लीत…
Read More...
Read More...
लष्करप्रमुखांची इम्रान खानला मुस्काड.. अशीच बातमी संजय गांधींनी इंदिरांना मुस्काड लावल्याची झालेली..
गेल्या आठवड्यात पाकीस्तानात सत्तांतराचे नाट्य घडले. इम्रान खान यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव मान्य झाला आणि शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
आत्ता याच सत्तांतरावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींच्या बातम्या…
Read More...
Read More...
महाराष्ट्राच्या या राज्यपालांवर दिल्लीतून दबाव आला पण ते झुकले नाहीत
१९८० च्या दशकातली गोष्ट आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती प्रचंड अस्थिर असण्याचा हा काळ.
अंतुले, बाबासाहेब भोसले असे प्रयोग करुन इंदिरा गांधींना पुन्हा वसंतदादांनाच मुख्यमंत्री करावं लागलं होतं. वसंतदादांवर काही अंशी अंकुश रहावा म्हणून…
Read More...
Read More...
रॉ चे अधिकारी म्हणाले, पुढचा पंतप्रधान मराठा होईल, पण कोण…?
देशाचा पुढचा पंतप्रधान मराठा बनेल !
असं कुण्या राजकीय नेत्यांचं वक्तव्य नसून रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत यांचं वक्तव्य आहे. अमरजीत सिंह दुल्लत यांना पुण्याच्या सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. याच…
Read More...
Read More...
खांडेकरांच्या ‘ययाती’ चा नरसिंहरावांनी तेलुगु भाषेत अनुवाद केलेला
ययाती..! वि. स. खांडेकरांना ज्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला ती कादंबरी.
प्रत्येकांनी कॉलेजच्या दिवसात वाचलेली कादंबरी. एखाद्या गोष्टीचा अट्टाहास माणसाला कुठल्या कुठे नेऊ शकतो हेच सांगणाऱ्या…
Read More...
Read More...