Browsing Category
माहितीच्या अधिकारात
पाकिस्तानी अधिकाऱ्यांमुळे अपहरण करण्यात आलेल्या ६६ भारतीयांचा जीव वाचला होता…!!!
१० सप्टेबर १९७६.
आणीबाणीचा काळ. सकाळचे साधारणतः साडेसात वाजले असतील. ‘इंडियन एअरलाईन्स’च्या बोईंग ७३७ या विमानाने दिल्लीतील पालम विमानतळावरून ६६ प्रवाशांना घेऊन जयपूरच्या दिशेने उड्डाण केलं होतं. जयपूरहून विमान आपल्या इप्सित स्थळी म्हणजे…
Read More...
Read More...
भाजपने काश्मीरच्या सत्तेला लाथ या दोन अधिकाऱ्यांच्या जीवावर मारली ?
"जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाया आत्ता अधिक कठोरपणे करण्यात येतील."
चार वर्ष पीडीपी बरोबर संसार केल्यानंतर भाजपला सुचलेलं हे 'शहा'णपन. आत्ता भाजप वर्षाभराच्या अंतरात काश्मीरमध्ये काय करुन दाखवणार आहे. त्यावर २०१९ च्या…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?
२६ जून १९७५.
“बंधू आणि भगिनींनो राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लावल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे काळजी करण्याचं काही कारण नाही”
देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडीओवरून देशवासियांना संबोधित करून देशात आणीबाणी लावली गेली…
Read More...
Read More...
भारताची गुप्तचर संघटना ‘RAW’ चा जन्म या एकाच व्यक्तीच्या विश्वासातून झाला होता…!!!
भारतीय गुप्तचर संस्था आणि या संस्थेसाठी काम करणारे गुप्तहेर अधिकारी यांच्या आयुष्यावरील अनेक चित्रपटांची निर्मिती बॉलीवूडमध्ये झालेली आहे. नुकताच येऊन गेलेला ‘राझी’ असेल किंवा काही दिवसांपूर्वीचा ‘एक था टायगर’ असेल असे कितीतरी उदाहरणे…
Read More...
Read More...
इंदिरा गांधीचं राष्ट्रपती होण्याचं स्वप्न अपुर्ण का राहिलं…?
भारतीय राजकारणात 'न झालेले पंतप्रधान' ही कन्सेप्ट बऱ्यापैकी प्रचलित आहे. अनेक दिग्गज राजकारणी जे पंतप्रधान होऊ इच्छित होते परंतु वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमुळे ज्यांना देशाचं पंतप्रधानपद भूषविता आलं नाही अशा नेत्यांबद्दल वापरली जाणारी ही…
Read More...
Read More...
नेमका तोच क्षण जो रोझेन्थाल या छायाचित्रकाराने टिपला आणि इतिहासात अमर करून टाकला.
हा फोटो आपण पूर्वीच पाहिलाय. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाला तो व्हाट्सएप्प आणि फेसबुक वर शेअर होत असतो. किंबहुना सर्वच देशांमध्ये असा तो विशिष्ट दिवशी झेंडे बदलून फिरत असतो, तो फोटो तसाच काळजाला भिडणारा आहे. सहा तरुण एका पर्वताच्या टोकावर…
Read More...
Read More...
303 खासदारांसह जगात एक नंबर झालेल्या पक्षाचे पहिले दोन खासदार कोण होते माहित आहे का?
२ खासदारांपासून सुरू झालेला पक्ष आज भारतातला सर्वात मोठ्ठा पक्ष आहे. 1984 साली भारतीय जनता पक्षाचे २ खासदार निवडून आले होते. त्यानंतरच्या 1989 च्या निवडणूकीत हा आकडा 85 वर पोहचला.
1991 साली 129
1996 साली 161
1998 साली 182
1999…
Read More...
Read More...
कधीकाळी याच रुग्णालयात अटलबिहारी आणिबाणी विरोधात मैफिल रंगवायचे.
अटलबिहारी वाजपेयींना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. देशभर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे. वाजपेयी सध्या ज्या रुग्णालयात आहेत तेच रुग्णालय हसत खेळत्या वाजपेयींच्या पार्टीचं देखील साक्षीदार ठरलं होतं हे…
Read More...
Read More...
दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचा संशय वाजपेयींवर का घेण्यात आला होता…?
ऐतिहासिक रस्ते आणि रेल्वे स्टेशन यांच्या नावातील बदलांच्या शृंखलेत २०१८ मध्ये एका रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची भर पडली होती. ते म्हणजे उत्तरप्रदेश मधील मुगलसराय जंक्शनचं नांव बदलून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन’ असं करण्यात आलंय. …
Read More...
Read More...
ही तर प्रणव मुखर्जींची पंतप्रधान होण्याची खेळी ?
कोण,कधी, काय बोलणार याला राजकारणात अन्यसाधारण महत्व आहे. याला शुद्ध भाषेत टायमिंग म्हणतात. ज्याला हे टायमिंग जमल तो राजकारणाच्या केंद्रबिंदूवर नेहमीच राहतो. गेल्या दोन चार महिन्यांमागे राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार होते. त्याच काळात…
Read More...
Read More...