Browsing Category

माहितीच्या अधिकारात

संघाच्या व्यासपीठावरून “गांधीजी” काय बोलले होते ?

प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाणार या बातमीपासून सुरू झालेल्या चर्चा ते आज प्रणव मुखर्जींचं संघाच्या व्यासपीठावरुन देण्यात आलेलं बौंद्धीक भाषण हा आलाप नव्यानं राजकारणात घुमू लागला असला तर यामध्ये "प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर…
Read More...

कसलाही प्रचार न करता ४ वेळा आमदार झालेला नेता…!!!

सध्याच्या परिस्थितीत निवडणुका म्हणजे पैसा हे समीकरणच झालंय. पैश्याशिवाय कुठलीही निवडणूक लढवणं केवळ अशक्य कोटीतली गोष्ट. अगदी ग्राम पंचायतीच्या सदस्यत्वाची निवडणूक जरी असेल तर ती जिंकण्यासाठी देखील पाण्यासारखा पैसा ओतला जातो आणि मग निवडून…
Read More...

ते जावूदे, अजय सिंह बिश्टचे ‘योगी आदित्यनाथ’ कसे झाले ते वाचा !

अलाहाबादचं प्रयागराज. कस आहे राजकारणात आत्तापर्यन्त सर्वात चर्चेला गेलेला विषय असेल नामांतराचा. मग ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो की औंरगाबादचं संभाजीनगर करण्याचे मुद्दे असोत. उस्मानाबादच धाराशीव, एल्फिस्टनच प्रभादेवी, इस्लामपूरच…
Read More...

गांधीजींच्या या शब्दांनी पाकिस्तानी गांधींना रडू कोसळलं होतं….!!!

‘फाळणी’ ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या इतिहासातील सर्वात कटू आठवणीपैकी एक असणारी घटना. बॅरीस्टर मोहम्मद अली जिन्ना ज्यावेळी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होते, त्याचवेळी एक मुस्लीम नेता ठामपणे फाळणीच्या विरोधात…
Read More...

राजकारणातील निवृत्तीच्या ८ वर्षानंतर हा नेता देशाचा राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून आला…!!!

देशाच्या राष्ट्रपतीपदी सामान्यतः सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचीच निवड होते कारण राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी आवश्यक असणारं समर्थन जमा करणं सत्ताधारी पक्षाला सहज शक्य होतं. असं असलं तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वसंमतीने…
Read More...

अविश्वास प्रस्तावावर या ‘एका’ माणसाच्या ‘एका’ मतानं, वाजपेयींचं सरकार पडलं होतं…!!!

मणिपूरच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी पटलावर घेतलाय. याआधी २०१८ मध्ये मोदी सरकारविरोधात पहिला आणि आत्ता हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. संसदेच्या इतिहासात…
Read More...

जेव्हा कारगील युद्धात दिलीप कुमार मध्यस्थी करतात.

१९९९ सालच्या मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध ताणले गेले होते कारण पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या कारगिलमधील घुसखोरीमुळे भारताला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जबरदस्त धक्का बसला…
Read More...

कोण होते एका दिवसाचे मुख्यमंत्री ?

१९९८ साली  भाजपचे कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशच्या  मुख्यमंत्री पदावर विराजमान होते आणि त्यांच्या सरकार विरोधातील विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी विधानसभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. या गोंधळामुळे उत्तर प्रदेशचे तत्कालीन…
Read More...

आज पोखरण अणुचाचणीला २४ वर्ष झाली, ही गोष्ट आहे त्याच पराक्रमाची…!!!

भारत स्वतंत्र झाला, त्याला आता ७५ वर्ष होतील. या ७५ वर्षांत भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. अशा घटना ज्यामुळं देशाच्या भविष्याची वाट आखली गेली. या घटनांमुळे आजचा भारत घडला, समृद्ध झाला आणि मजबूतही. यातलीच एक महत्त्वाची…
Read More...

कर्नाटकाचे मुख्यमंत्री चामराजनगरला जायला का घाबरतात..?

चामराजनगर. दक्षिण कर्नाटकातील एक जिल्हा. कर्नाटकच्या गेल्या ४ दशकांच्या राजकारणात या जिल्ह्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण झालंय. गेल्या ४ दशकात चामराजनगर हा कर्नाटकच्या राजकारणातील ‘शापित’ जिल्हा म्हणून समोर आलाय. कमीत-कमी या जिल्ह्याची…
Read More...