Browsing Category
माहितीच्या अधिकारात
खां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं…?
‘शहनाई’ आणि कमारुद्दिन खान अर्थात ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां’ साहेब या दोन गोष्टी एकमेकांशी इतक्या एकरूप झाल्यात की जेव्हा कधी खां साहेबांचा उल्लेख येतो त्या प्रत्येकवेळी आपल्याला त्यांच्या शहनाईचे सूर आठवतात, आणि जेव्हा कधी शहनाई या…
Read More...
Read More...
पुतीन यांच्या मुली नेमकं काय करतात..?
व्लादिमिर पुतीन यांची परत एकदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालीये. जगातल्या सर्वशक्तिमान नेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतीन यांच्या व्यक्तिमत्वाभोवती कायमच एक गूढतेचं वलय राहिलंय. ‘केजीबी’ या गुप्तहेर संघटनेचे एजंट म्हणून…
Read More...
Read More...
जगातल्या दहा सुंदर राजकारणी महिला…
बोल भिडूच्या वाचकांसाठी खास संध्याकाळचं आकर्षण म्हणून घेवून आलो आहे जगभरातल्या अशा प्रमुख दहा महिला राजकारणी ज्या पाहिल्यानंतर तूमचं एक मत सुद्धा हिकडं तिकडं जाणार नाही यावर आमचा पुर्ण विश्वास आहे.
आपला पक्ष पोरींवर लक्ष्य…..…
Read More...
Read More...
पंडित नेहरूंची मुलाखत प्ले-बॉय मध्ये छापून आली होती.
पंडित नेहरूचं नाव एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या समोर घेतलं तर दोन प्रकारच्या रिएक्शन समोरून येतात. एक तर टोकाचं प्रेम नाहीतर टोकाचा द्वेष. बऱ्याचदा किंबहूना नेहरूंचा द्वेष वाटण्याचा प्रमुख कारण असत ते म्हणजे गेल्या कित्येक दशकात ठरवून पंडित…
Read More...
Read More...
चीन सरकारविरोधातील तिबेटी बंडाची कहाणी..
१० मार्च १९५९.
आजपासून ५९ वर्षापूर्वीची गोष्ट. तिबेटची राजधानी ल्हासा. याच दिवशी तिबेट आणि चीन यांच्यामधील संघर्षाचा उद्रेक झाला आणि तिबेटीयन सैन्याने चीन सरकारविरोधातील सशस्त्र उठाव केला. हा उठाव नेमका का झाला ? आणि त्यातून नेमकं काय…
Read More...
Read More...
दुसरं महायुद्ध संपून तीस वर्ष झालेली, तरिही तो एकटा लढत राहिला…
९ मार्च १९७४. दुसरं महायुद्ध संपून जवळपास तीस वर्षांचा काळ लोटला होता.
जगभरातील अनेक देश नव्याने स्वातंत्र्य झाली होती. फिलिपिन्समध्ये मात्र एक जपानी सैनिक दुसऱ्या महायुद्धातील सहभागानंतर तब्बल २९ वर्षानंतर सरेंडर करत होता. हिरू ओनाडा…
Read More...
Read More...
पेरियार कोण होते..?
१९०४ चं साल...
तामिळनाडूच्या एका सुखवस्तू घरातला मुलगा काशी विश्वनाथला गेला. तिथे फिरताना पोटात कावळे ओरडायला लागल्याने तो एका ढाब्यावर जेवणासाठी गेला, पण तो ब्राम्हण नसल्याने त्याला अन्न नाकारण्यात आलं. तो थोडासा बाजूला गेला,…
Read More...
Read More...
या गावात घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे !
प्रत्येक गावाची काही तरी स्टोरी असते. प्रत्येक गावात काही प्रसिद्ध ठिकाणे असतात, फेमस मंदिरे असतात. पण तुम्ही फक्त मंदिरांच गाव ऐकलं आहे का? हो भारतात असे एक गाव आहे जिथे घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे.
झारखंड राज्यातलं मलुटी हेचं…
Read More...
Read More...
राजीव गांधींना फसवुन अमेरिकेनं भारतात ‘गांजा’ बंद केला.
गांजा ही एकमेव वनस्पती आसेतू हिमाचल मोठ्या भितीयुक्त अभिमानाने खिश्यात ठेवली जाते.
पोरं लडाखला चालली तर त्यांना प्रेमानं सांगितल जात, बघ जरा चांगला माल आण. एकमेकांना भेट देवून गांजाचा मन:पुर्वक सन्मान केला जातो. गांजा पिणारे तर गांजाच्या…
Read More...
Read More...