Browsing Category

मुंबई दरबार

फलटणचे मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले नाहीत हे राज्याचं दुर्दैव..

स्वातंत्र्यापूर्वी देशात असंख्य संस्थाने होती. कित्येक राजेरजवाडे होऊन गेले. त्यांच्या ऐशो आरामाच्या चैनीच्या कथा आजही संपूर्ण जगभरात फेमस आहेत. पण हे एकाबाजूला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या मराठी मातीचे संस्थानिक एका…
Read More...

खा. संभाजीराजे नव्या पक्षाचा विचार करत आहेत, पण याआधीच्या बहुजन पक्षांचं सध्या काय सुरु आहे?

खासदार संभाजीराजे सध्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा पुढचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याच्या माध्यमातून ते सध्या मुंबईत यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यानंतर काल त्यांनी माध्यमांशी संवाद…
Read More...

एक सामान्य कार्यकर्ता ते ५ वेळा आमदार अशी होती विनायक मेटेंची राजकीय कारकीर्द…!

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला झालेल्या अपघातात त्यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र,…
Read More...

शंकरराव चव्हाणांचा सत्कार करून युती शासनाने काँग्रेस फोडायची बीजे रोवली होती..

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. देशातील प्रचंड अशांततेचा हा काळ. केंद्रात नरसिंहराव यांचे सरकार होते. नव्या आर्थिक सुधारणा लागू करण्याच्या ते प्रयत्नात होते मात्र राजकीय सामाजिक स्थैर्य राखणे त्यांना जमले नाही. बाबरी मशीदीचे पतन व त्यानंतर…
Read More...

निजामाच्या काळापासून मागणी होत होती, अंतुलेनी ४ महिन्यात जालना जिल्हा बनवून टाकला.

जालना सोने का पालना असं पूर्वापार वर्णन होत आलेलं आहे. यातून जालन्याच ऐश्वर्य कळतं. हे शहर पूर्वीपासून व्यापार उदिमासाठी फेमस आहे. रामायण काळात याच नाव जनकपुरी होत असं म्हणतात. जालेरायाने हि व्यापारी पेठ वसवली म्हणून तीच नाव जाल्हनपूर असं…
Read More...

मुख्यमंत्र्यांना ५ कोटीची लाच ऑफर झालेली, तरी दाऊदचा बंगला हातोड्याने पाडला..

नव्वदच्या दशकातली गोष्ट. मायानगरी मुंबईमध्ये जागा सोन्याच्या किंमतीने विकल्या जात होत्या. गगनचुंबी टॉवर्स उभे राहत होते. मूळचा मराठी माणूस शहराच्या बाहेर फेकला जात होता. बिल्डर्स खोऱ्याने पैसे कमवत होते. या पैशांचा वास लागून मुंबईची…
Read More...

त्या दोन दिवसाच्या संधीत विलासरावांनी दिल्लीतल्या बड्या दरबारी नेत्यांना गार केलं..

“जन लोकपाल की यह आधी जीत हुई है। पूरी जीत अभी बाकी है। यह पूरे युवा शक्ति की जीत है। यह जनता की जीत है। यह सामाजिक संगठन की जीत है। यह मीडिया की जीत है।"  कल सबेरे 10 बजे आप सभी की उपस्थिति में मैं अपना अनशन खत्म करना चाहता हूं, वह भी आपकी…
Read More...

एक काळ असाही होता जेव्हा राज्याचा गृहमंत्री स्कूटरवरून सिग्नलला भेटायचा…

जुना काळ. स्थळ पुणे . संध्याकाळची वेळ असावी. शाळा सुटल्या, ऑफिसचं टायमिंग झालं. सगळी पाखरे आपापल्या घरट्याच्या दिशेने गडबडीत निघाली होती. पुण्याला तेव्हा सायकलींचा शहर म्हणून ओळखलं जायचं. मात्र तेव्हाची पब्लिक देखील आजच्या प्रमाणे पळवाटा…
Read More...

डांगेनी दिलेल्या एका धमकीला घाबरून काँग्रेसने महाराष्ट्राचा मुंबईवरचा हक्क मान्य केला..

गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन पेटले होते. मोरारजी देसाईंच्या सारख्या हेकेखोर मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला वैतागून महाराष्ट्रात वेगळे राज्य हवे हि भावना तीव्र झाली होती. आपला विकास गुजरात कडे वळवला जात…
Read More...

हा साखरसम्राट सहज शिक्षणसम्राट बनला असता पण कर्मवीरांच्या शब्दासाठी आयुष्यभर रयत सांभाळली

अहमदनगर जिल्हा म्हणजे साखर सम्राटांचा जिल्हा. सगळीकड सहकाराच जाळ पसरलेलं आहे. निम्मा जिल्हा दुष्काळाने जळलेला पण इर्षेला पडून तालुक्या तालुक्यात साखर कारखाने उभे केले आहेत आणि ते चांगले चालवून देखील दाखवले आहेत. अख्ख्या राज्यात पहिल्यांदा…
Read More...