Browsing Category

मुंबई दरबार

काँग्रेसला संधी होती तरी पवारांनी चकवा दिला अन शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं..

साल १९९५, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका होत्या. काँग्रेसचे शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या निवडणुकांना मुंबई दंगली, ९३ चे बॉम्बस्फोट,  किल्लारी भूकंप अशा अनेक घटनांची पार्श्वभूमी होती. खुद्द शरद पवारांचे पुलोद सरकार वगळता…
Read More...

२३ आमदारांचं पाठबळ होतं पण कधी मुख्यमंत्रीपदासाठी सौदेबाजी केली नाही..

सध्याचं राजकारण वेगवान बनलेलं आहे. इथं पक्षाचं विचारसरणीच महत्व कधीच संपलेलं आहे. नेतेमंडळींसाठी सत्तेची खुर्ची महत्वाची. कधी कोण उठून कुठल्या पक्षात जाईल याची खात्री नाही. काल ज्या नेत्याच्या विरुद्ध प्रचारसभा रंगवल्या उद्या त्याच्या…
Read More...

नगरसेवकांना सांगितलं,” आयुक्तांना अडचणी आणल्या तर वेळ पडल्यास ठाणे पालिका बरखास्त करू”

एखादा डॅशिंग आयएएस ऑफिसर आपल्या जिल्ह्यात आला आणि त्यांनी आपल्या जिल्ह्याचं सगळं रुपडं पालटून टाकलं, सगळीकडे कसे स्वच्छ, रुंद रस्ते, असं सगळं चित्र आपण एक तर इमॅजिन करू शकतो नाही तर मग एखाद्या साउथ च्या मुव्हीत दिसतो. रिअल मध्ये पाहायला…
Read More...

दिलीप कुमारांनी नावात घोळ घातला आणि या नेत्याला मंत्रीपदाची लॉटरी लागली..

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार.  खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमाचा पहिला सुपरस्टार.  जवळपास साठ-सत्तर वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या ऍक्टिंगची नक्कल आजकालचे हिरो करताना दिसतात. खुद्द महानायक अमिताभ बच्चन, शेवटचा सुपरस्टार शाहरुख खान अशा अनेकांनी…
Read More...

बाळासाहेब म्हणाले, “मी एकटा फोटो काढणार नाही, नितीनला पण बोलावं…”

महाराष्ट्रात अघळपघळ बोलणारी काही निवडक नाव घ्यायची म्हंटली तर दोन नाव आवर्जून सांगता येतील. यातील पहिलं नावं म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं नाव म्हणजे सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. कदाचित…
Read More...

पाठीत खंजीर खुपसूनही वसंत दादांनी सुशीलकुमार शिंदेंना अर्थमंत्री बनवलं..

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सगळ्यात गाजलेलं प्रकरण म्हणजे वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणे. या घटनेवरून अनेक उलटसुलट चर्चा झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र समजले जाणाऱ्या शरद पवारांना या खंजीर प्रकरणावरून आजही टीका केली जाते.…
Read More...

कराडचे दोन दिग्गज चव्हाण दिल्लीपर्यंत गाजले मात्र एकमेकांच्या वाटे आड कधी आले नाहीत…

सातारा जिल्ह्यातील कराड म्हणजे कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमाचे ठिकाण. या नद्यांच्या पाण्यामुळे इथली शेती बहरली, इथला उसपट्टा भागातल्या शेतकऱ्यांना समृद्ध करून गेला. कराडच्या भूमीला मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. फक्त इतकंच…
Read More...

एक काळ होता जेव्हा खडसे तिकीट नाकारत होते आणि भाजप त्यांच्या मागे लागली होती…

उत्तरेत शांत निवांत खान्देशात पुन्हा काही तरी गडबड सुरु असलेली दिसत आहे. बातम्यांच्या हेडलाईनमध्ये पुन्हा एकनाथराव खडसेंच नाव चमकू लागलंय. काल त्यांचे जुने सहकारी आणि सध्याचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस जळगावात त्यांच्या घरी भेटीस आले.…
Read More...

बाळासाहेब म्हणाले, “तुम्हाला राष्ट्रपती केलं पण माझी दोन कामे तुम्ही केलीच नाहीत..”

सालं होतं. 2007. केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. तर डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते.  राष्ट्रपती डाॅ. ए,पी. जे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत आला होता. राष्ट्रपती पदासाठी देशात निवडणूक होणार होती. भाजप आणि…
Read More...

सरकारकडे कोटा नाही म्हणून लसीकरण थांबले पण खासगी हॉस्पिटलला लस उपलब्ध कशी?

कोरोनाची दुसरी लाट हि पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर निघाली. मृत्यूचा दर देखील जास्त होता. मागच्या वेळी मधुमेह असलेले अथवा इतर विकारांनी त्रस्त असणारे वयोवृद्ध रुग्ण यांच्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते पण दुसऱ्या लाटेत तरुणांचा…
Read More...