Browsing Category

सिंहासन

राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडल्यानंतर डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देणार होते…

२७ सप्टेंबर २०१३. तत्कालीन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद चालू होती. शेजारी माजी केंद्रीय मंत्री आणि तत्कालीन खासदार अजय माकन बसले होते. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारने…
Read More...

बॅरिस्टर अंतुलेंसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘राज्यमंत्री’ पद तयार करण्यात आलं…

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळी नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निर्णयाचा झपाटा इतका विलक्षण असायचा की प्रशासनाला देखील त्यांच्या वेगाशी जुळवून घेईपर्यंत नाकी नऊ यायचं. अंतुलेंनी अनेक वर्षे खोळंबून…
Read More...

गोपीनाथ मुंडेंच्या पहिल्याच शपथविधीचा वाद थेट कोर्टात पोहोचला होता…

साल १९९५. शिवसेना आणि भाजपच्या युतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळावर भगवा फडकवला होता. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेस सरकारचा पराभव करण्याचा चमत्कार त्यांनी केला होता. याचे सर्वाधिक श्रेय जात होतं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…
Read More...

खोटी बातमी लावली म्हणून एकदा मनमोहनसिंगांनी NDTV ची शाळा घेतली होती.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज ८९ वर्षांचे झाले. डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ च्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व केले. १९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था कायमची बदलली जेंव्हा मनमोहन सिंग यांनी अनेक आर्थिक सुधारणा आणल्या.…
Read More...

डेन्मार्कवरून आलेल्या दोघा मित्रांनी भारताचा अभिमान असलेली कंपनी बनवली : एल अँड टी

एल अँड टी हि कंपनी औद्योगिक क्षेत्रात किती मोठी आहे याची बऱ्याच लोकांना कल्पना नसेल. नावावरून हि कंपनी फॉरेनची वाटते पण हि कंपनी आपली देशी आहे आणि भारतातली टॉप मोठ्या कंपन्यांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. दिल्लीतील फेमस लोटस टेम्पल, दिल्ली…
Read More...

इंदिरा गांधी म्हणाल्या, “गरीब असलो म्हणून काय झालं फॉरेन मध्ये नेहमी ताठ मानेनेच…

पुण्यातला एक मुलगा १९५१ सालात भारतातली सर्वोच्च दर्जाची स्पर्धा परीक्षा देऊन भारतीय प्रशासन सेवेत जिल्हाधिकारी होतो आणि या सेवेतील कॅबिनेट सेक्रटरी या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारतो. त्यांचं नाव होत भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुख.…
Read More...

४ पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या प्रियांका गांधींच्या लाडक्या नेत्यानं पक्ष सोडला.

नेतेमंडळी आणि त्यांची पक्षांतर हा रोजचाच विषय झालाय. त्यात निवडणूका म्हंटल्यावर पक्षाने जर तिकिट दिले नाही तर नेतेमंडळी पक्षांतर एक स्ट्रॅटेजी म्हणून वापरतात. आता त्यांना दुसऱ्या पक्षात मान मिळतो ना मिळतो हा वेगळा प्रश्न आहे. पण,…
Read More...

बलात्कार झाल्यानंतर स्त्रियांची नाही तर त्या बलात्काऱ्याची अब्रू जाते….

पुरुषांना हे कळले पाहिजे कि, हा पितृसत्ताक समाज स्त्रियांचंच नाही तर त्यांचं देखील नुकसान करत आहे, पुरुषांना राक्षशी वृत्ती चा बनवत आहे.  “माझ्यासाठी स्त्रीवाद कधीच पुरुषविरोधी नव्हता. स्त्रीवाद हा पितृसत्ता विरोधी आहे. स्त्रीवाद म्हणजे…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली सौर कुंपण योजना काय आहे ?

वनक्षेत्रा जवळच्या भागात असणाऱ्या गावांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही अश्या गावांमध्ये शेती करणे कोणत्या जोखमीपेक्षा कमी नसते. पिकाच्या हंगामा दरम्यान शेतकऱ्यांना शेतातच पहारा द्यावा लागतो. जेणेकरून जंगली जनावरं शेतात येऊन…
Read More...

NSG ने कमान हाती घेतली नसती तर अक्षरधाम हल्ल्यात मोठे परिणाम भोगावे लागले असते

आज २४ सप्टेंबर आहे आणि आजची तारीख एका थरारक दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आहे..काय झालं होतं आजच्याच दिवशी? अशा वाईट घटनांच्या आठवणी ताज्या करण्यात काही आनंद नसतो तर अशा घटना आपल्या समाजव्यवस्थेवर मूलगामी परिणाम घडवतो. त्याचमुळे या हल्ल्याची…
Read More...