Browsing Category

सिंहासन

ते म्हणाले, “फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करणे ही मोहिते पाटलांची परंपरा नाही..”

राजकारणातील एकमेव सत्य म्हणजे ते दरदिवशी बदलत असतं. सत्तेची खुर्ची आपलं रंग बदलत असते.  आज तुम्ही प्रगतीच्या शिखरावर असता तर काही वेळातच तुम्हाला जमिनीवर आदळून कोणी तरी तुमची जागा घेतलेला असतो हा अनुभव प्रत्येक नेत्याने घेतला असतो. या…
Read More...

आणिबाणीच्या काळात देखील संजय गांधी करण थापरच्या घरात ट्रांझिस्टर दुरुस्त करायला जायचे..

करण थापर यांची संपूर्ण भारताला ओळख म्हणजे मोदींची ती कुप्रसिद्ध मुलाखत घेणारा पत्रकार. हा पठ्ठ्या ऐन मुलाखतीमध्ये गुजरात दंगलीचा प्रश्न विचारतो काय आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मोदी दोस्ती बनी रहे म्हणत काढता पाय घेतात काय? सगळंच नवल.…
Read More...

ऑक्सफर्ड वगैरे विसरा, या डिजिटल युगात खांडबहाले डिक्शनरीच मोबाईलमध्ये लागते….

इंग्रजी म्हणल्यावर आपली गाळण उडते, मनातल्या मनात आपण जबरी इंग्लिश बोलू शकतो पण एखाद्या व्यक्तीसमोर इंग्रजी बोलायची म्हणल्यावर आपण फेल होतो. ज्या भाषेचं दडपण ग्रामीण भागातल्या मुलांना वाटत राहिलं त्यावर उपाय म्हणून नाशिकच्या भिडूनं डिजिटल…
Read More...

…. म्हणून राजू शेट्टींना दरवेळी बाजू बदलावी लागतेय

"आम्ही त्यांचा घटक पक्ष असलो म्हणून काय आम्ही काय त्यांचे गुलाम नाही" असं म्हटलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी. शेट्टींनी महाविकास आघाडीविरुद्ध मोर्चा काढत पक्ष तसेच पक्षातील बड्यां नेत्यांवर हल्लाबोल केलाय. आणि…
Read More...

अपशकुनी समजला जाणारा रामटेक बंगला खडसेंच्या साठी पडता काळ घेऊन आला…

नेते मंडळी आणि सरकारी बंगल्याचं कॉम्पिटिशन काय नवी गोष्ट नाही. दिल्ली असो कि मुंबई. ब्रिटिश कालीन सरकारी बंगले म्हणजे प्रत्येक मंत्री खासदार आमदाराचं स्वप्न असतं. विशेषतः मुंबईत मलबार हिलच्या भागात असलेल्या काही बंगल्यावरून प्रचंड मारामारी…
Read More...

तामिळनाडू सोडून हे अण्णा मुंबईत आले, त्यांचा डोसा आज दुबई, न्यूझीलंड मध्ये मिळतो..

साऊथ इंडियातून भारताला मिळालेली दौलत म्हणजे सिनेमे आणि डोसा. या दोन गोष्टी साऊथमध्ये बक्कळ आहे आणि त्या कधीही नष्ट होणार नाही इतपत त्या मजबूत आहेत. तर मेन विषय आहे डोसाचा. डोसा प्लाझा हे दुकान किंवा त्याचा लोगो तुम्ही बऱ्याच ठिकाणी…
Read More...

जाती आधारित जनगणना झाली तर नितीश कुमार यांना हे ५ फायदे होणार आहेत…

लालू प्रसाद यादव यांचा जेल मध्ये मुक्काम होता त्याचा तेंव्हा सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे नितीशकुमार यांना. बिहार निवडणुकीत नितीशकुमारांनी लालू यादव यांच्या कारागृहातील मुक्कामाचा पुरेपूर फायदा घेतला, आता राजद नेते जामिनावर सुटल्यानंतर…
Read More...

चिदंबरम यांनी मोदींना हरवण्यासाठी प्लॅन बनवलाय. ” वन टू वन विरोधी उमेदवार “

गेल्या शुक्रवारी म्हणजे २० ऑगस्टला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९ विरोधी पक्षांची व्हर्च्युअल बैठक झाली. त्याला ज्येष्ठ विरोधी पक्षनेते उपस्थित होते. या बैठकीत पेगासस, शेतकरी आंदोलन यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा…
Read More...

अमेरिकेसारखा प्रगत देश सोडून बाईंनी ‘भारत’ निवडला, समस्येवर काम करण्यासाठी !

एक अमेरिकन मुलगी भारतात येते, पीएचडी करायला..विषय होता 'वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड – प. महाराष्ट्रातील अब्राह्मणी चळवळ. त्यादरम्यान तिने इथला समाज पाहिला, येथील चळवळी पाहिल्या, येथील निळे, भगवे झेंडे त्यांना दिसले, येथील समाजाचे प्रश्न…
Read More...

युद्धात हात गमावलेल्या सैनिकाने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते.

एक जवान आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करतो. युद्धात शहीद होऊन देशाला बलिदान देतात तर काही युद्धात जखमी होऊन, आयुष्यभर अपंगत्व येऊनही देशासाठी सेवा बजावत राहतात. असाच एक जवान ज्याच्या शरीराचा एक अवयव देशासाठी बलिदान दिला तरीदेखील…
Read More...