Browsing Category

सिंहासन

राष्ट्रपती शपथ देण्यासाठी तयार होते, पण प्रणबदांना शेवटपर्यंत पंतप्रधान होऊ दिले नव्हते…

प्रणब मुखर्जी. राजकारणातील असा चेहरा आणि नाव, ज्याने जवळपास ५ दशकांपर्यंत दिल्लीच्या राजकीय समीकरणांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. हि समीकरण समजून घेणं, सोडवणं आणि ती पुन्हा नव्यानं बनवणं या गोष्टींवर आपलं आयुष्य खर्ची घातलं. यादरम्यान ते…
Read More...

एअरवेजच्या मालकाला सायकलवर डबलशीट बसून फिरणाऱ्या नेत्याने निवडणुकीत पाडलं होतं…

वर्ष १९९६. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली होती. बाळासाहेब ठाकरे नावाचं भगवं वादळ संपूर्ण राज्यावर घोंगावत होतं. आपल्या जहाल आणि रोखठोक भाषणांनी त्यांनी महाराष्ट्राला जिंकून घेतल होतं. मनोहर जोशी…
Read More...

सोव्हिएत रशिया गोव्याला स्वतंत्र करून हिंदुराष्ट्र बनवणार होती ?

संपूर्ण भारतात गोवा हे राज्य आपली वेगळी आयडेंटिटी जपून आहे. आपला देश स्वतंत्र झाला तरी पुढचे दहा बारा वर्षे गोवा पारतंत्र्यातच होता. इंग्रजांच्या नाही तर पोर्तुगीजांच्या. जवळपास पाचशे वर्ष पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केलं. आता इतक्या…
Read More...

२ वर्ष अंथरुणाला खिळलेला पण आता या मराठी मुलानं युरोपातील सर्वोच्च शिखर २ वेळा सर केलंय..

गरीब मुलांनी स्वतची स्वप्ने कशी पूर्ण करावी याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोलापूरचा आनंद बनसोडे....! अंधाऱ्या झोपडीतून सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टसह इतर ४ खंडातील सर्वोच्च शिखरे सर केलेला आनंद बनसोडे आपल्या प्रत्येकाला माहित आहेच. …
Read More...

१०० वर्षानंतरही जालियनवाला बागेत शहीद झालेल्यांचा आकडा आणि नाव या गोष्टी रहस्य आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जालियनवाला बागच्या नवीन स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, नवीन परिसर नवीन पिढीला प्रेरणा देईल. जालियनवाला बाग हे स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक आहे. हे आपल्याला…
Read More...

बॅटल ऑफ जालौरच्या प्रसिद्ध लढाईत कान्हडदेव राजाने खिलजीला अक्षरशः पळवून लावलं होतं…

भारत देशाला राजा महाराजांची परंपरा होती आणि या देशाला परकीय आक्रमणाची देखील सवय होती. पण हि परकीय आक्रमणं परतवून लावण्यात काही महाराजांची मोलाची भूमिका होती. अल्लाउद्दीन खिलजीला राजस्थानच्या एका राजाने पळवून लावलं होतं आणि खिलजीने ज्या ज्या…
Read More...

मंत्री असलेले गणपतराव देशमुख घर चालवायला ४०० की ५०० रुपये देतो ही गोष्ट विसरले होते…

राजकारणी आणि साधेपणा या दोन गोष्टी अलीकडच्या काळात एकाच ठिकाणी मिळणं हि गोष्ट तशी दुर्मिळच. पण २० व्या शतकातील राजकारणात मात्र हि गोष्ट आवर्जून पाहायला मिळायची. अगदी देशपातळीवर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं नाव साधेपणासाठी…
Read More...

वसंतदादा नसते तर तटकरेंच राजकीय करियर सुरु होण्या आधीच संपून गेलं असतं..

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वात गाजलेला वाद म्हणजे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. दोघेही दिग्गज नेते. एक होता अत्यंत हुशार बॅरिस्टर, गांधी घराण्याचा विश्वासू, आपल्या तडफदार निर्णयासाठी फेमस…
Read More...

लोकशाहीर अमरशेख म्हणजे धग, रग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज….!

सूर्य नव्हता शिवबा जन्मले,विश्व आनंदले,  गाऊ लागले चराचरा होऊन शिवबाचे भाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, काढली शाहिरानं त्यातून वाट अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाड्याचा थाट ध्यानी घ्या हो राजे...... हि रचना आहे लोकशाहीर अमर…
Read More...

युपीसारख्या मागास राज्यातसुद्धा आता ब्राम्होस मिसाईल बनणार आहे

ब्राम्होस मिसाईल हे  जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाईल आहे. सुपरसोनिक म्हणजे ज्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त आहे. भारताची डिफेन्स संस्था संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची 'एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया' संस्था…
Read More...