Browsing Category

सिंहासन

उद्धव ठाकरे यांनी एकदा मनमोहनसिंग यांना हिजडा म्हणत टीका केली होती..

"किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात काय गदारोळ चालू आहे हे आपण पाहत आहोत.  नारायण राणेंच्या या आणि आणखीही काही वादग्रस्त वक्त्यव्यानंतर…
Read More...

नेताजी पालकर ९ वर्षे अफगाणिस्तानच्या या किल्ल्याचे किल्लेदार होते.

इतिहास ज्यांना प्रतिशिवाजी म्हणून गौरव करतो असा योद्धा म्हणजे नेताजी पालकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळात फिरून जे तरुण साथीदार गोळा केले यात नेताजींचा देखील समावेश केला जातो. नेताजी सातारा जिल्ह्यातील खन्डोबा पालीचे होते असं…
Read More...

आबांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला, कर्नाटकवाले अटकेची मागणी करू लागले..

सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या शक्यतेमुळे राज्यात गोंधळ सुरु झालाय. कारण ठरलं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बद्दल वापरलेलं आक्षेपार्ह वक्तव्य. झालं असं की नारायण राणे  जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या…
Read More...

केंद्रीय मंत्र्यांना अटक होऊ शकते का ? काय असते त्याची प्रक्रिया ?

आज जे काही राजकीय वादळ आलं आहे ते आपण सर्वच पाहत आहोत. आणि या वादळाला कारणीभूत ठरलेत आहेत नवनियुक्त केंदीय मंत्री नारायण राणे ! भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे कि, एखाद्या केंद्रीय…
Read More...

प्रफुल्ल पटेल ‘त्या’ व्यवहारांमुळे पुन्हा अडचणीत, कोण आहे हा इक्बाल मिर्ची ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे पुन्हा ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांच्या एका जुन्याच व्यवहारांमुळे ते पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. कारण आज त्यांना माध्यमांनी  ईडी च्या कार्यालयात जाताना दिसले…
Read More...

हे आंदोलन निम्मित ठरलं आणि मराठवाड्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला..

मराठवाडा. कायम दुष्काळाने होरपळत आलेला भाग. फक्त अस्मानी नाही तर हैद्राबादच्या निजामाच्या सुलतानी संकटाने देखील या भागाला छळले. भारत स्वतंत्र झाला तरी हा भाग पारतंत्र्यात होता. निजामाविरुद्ध मराठवाड्याने मुक्तिसंग्राम छेडला. रझाकारांनी…
Read More...

बाळासाहेबांना ड्रायव्हर म्हणून भेटलेला तरुण पुढे जाऊन मुख्यमंत्री बनेल असं वाटलं नव्हतं

मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी मराठी माणसाला मिळवून दिली. एक आंदोलन म्हणून सुरु झालेली हि संघटना पुढे राजकीय पक्ष बनली, संपूर्ण…
Read More...

केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ‘मॅरीटल रेपचा’ मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

महिमा आणि रवी दोघांचं लव्ह-मॅरेज. दोघेही एकत्र ऑफिसला जात असत. ते मिळून कुकिंग आणि  घरची कामे करायची. दोन-तीन वर्षे सर्व काही ठीक चालले होते. पण महिमा हळूहळू डिप्रेशनची शिकार झाली. ती मेंटली डिस्टर्ब असायची. मग सर्वांनाच प्रश्न पडतहोता सगळं…
Read More...

तेव्हा देवेगौडा यांच्या ऐवजी एक मराठी माणूस पंतप्रधान झाला असता…

प्रो. मधु दंडवते. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणात जे मोजके आदर्श नेते होऊन गेले त्यात मधु दंडवते यांचा समावेश होतो. कोकण रेल्वेचं स्वप्न पूर्ण करणारे मधु दंडवते आपल्या शपथ विधी साठी स्कुटर वरून गेले होते, मंत्रिपद मिळाल्याची…
Read More...

बाबरी विध्वंसाच्या दिवशी पोलिसांना कार सेवकांवर गोळीबार करण्यापासून का रोखले होते?

भारताच्या इतिहासातल्या काही अशाही घटना ज्या आपल्या काही वाईट नोंदीमध्ये टिपुन ठेवल्या जातात. फक्त लेखणीने लिहून नाहीतर देशातल्या कितीतरी पिढ्या अशा काळ्या घटना विसरणार नाही. त्यातली एक नोंद म्हणजे बाबरी मशीद विध्वंस. या घटनेनंतर देशात…
Read More...