Browsing Category
सिंहासन
राजीव गांधींनी अडवाणींना आग्रह धरला होता की १० जनपथ निवासस्थान तुम्ही घ्या.
काँग्रेसच्या नेत्यांना कोणताही निर्णय घ्यायला सांगितला तर ते दिल्लीतल्या १० जनपथ रोड या बिल्डिंगकडे बघतात. काँग्रेसवासीयांचे सुखदुःखाचे प्रश्न या दस जनपथवरून सोडवले जातात असं म्हटलं जातं. पक्षाचे देशातील सर्वात मोठे पॉवर सेंटर म्हणून या…
Read More...
Read More...
गेली ९८ वर्ष अभिमानाने उभ्या असलेल्या बीडीडी चाळीला हार्ट ऑफ मुंबई असं ओळखलं जायचं
मुंबईतील कामगारांचे राहण्याचे हक्काची जागा 'बीडीडी चाळ' गेली ९८ वर्ष अभिमानाने उभी आहे. या बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. याजागी आता टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत.
कधी काळी कामगारांसाठी उभी राहिलेल्या या चाळीत स्वातंत्र्य…
Read More...
Read More...
प्रियंका गांधी तर भेटल्या, मग राहूल गांधी सिद्धूवर नाराज आहेत काय?
पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद हळू - हळू प्रत्येकालाच क्लियर कट कळायला लागलाय. राज्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष सत्तेत आहेत, मात्र पक्षातल्याच काही काही नेतेमंडळींना कॅप्टनचं नेतृत्व खटकायला लागलय. त्यात …
Read More...
Read More...
त्यामुळे तिरथसिंग रावत यांच्याकडे खुर्ची सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता…
चार महिन्यापूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या तिरथसिंग रावत यांनी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आता लवकरचं…
Read More...
Read More...
भुजबळांना तेव्हाचं शिवसेना सोडून देशभराचे OBC नेते बनायची संधी आली होती..
मंडल आयोग म्हणलं कि समोर नाव येतं ते विश्वनाथ प्रताप सिंग याचं.
त्या दरम्यान महाराष्ट्रात ओबीसी राजकारणाला अशा रीतीनं वेग आला होता आणि तितक्यात १९८९ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने मंडल आयोगाच्या…
Read More...
Read More...
आणि बालेवाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं श्री शिवछत्रपती स्टेडियम उभं राहीलं..
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ…
Read More...
Read More...
सी एन आर रावांचं योगदान हे सचिनच्या १०० शतकांच्या तोडीस तोड आहे…..
रोजच्या जीवनात विज्ञान आणि वैज्ञानिक हा मोठा फॅक्टर मानला जातो. वैज्ञानिक लोकांनी लावलेल्या शोधामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आज आपण जाणून घेणार आहोत भारतरत्न सी. एन. आर. राव यांच्याबद्दल. भारतातल्या सगळ्यात हुशार आणि महत्वाच्या…
Read More...
Read More...
राष्ट्रपती असतांना कलामांनी त्यांचा संपूर्ण पगार हा एका चॅरिटेबल ट्रस्टला दान दिला होता.
ए.पी.जे अब्दुल कलाम हे आपल्या देशातील प्रत्येकांसाठीच प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपण ऐकलेत, वाचलेत त्याचप्रमाणे त्यांचा अजून एक व्यक्तिमत्व गुण म्हणजे काटकसरीपणा !
राष्ट्रपती भवन ला पैशांची बचत करणं शिकवलं ते…
Read More...
Read More...
जम्मू – काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याआधी मोदी सरकार तीन प्लॅन आखतंय
जम्मू - काश्मीर नेहमीच चर्चेत असलेला विषय. कधी पर्यटनामूळं, कधी दहशतवादामूळं, तर कधी तिथल्या राजकारणामुळं आणि यात काही उरलं सुरलं तर पाकिस्तान आहेच मुद्दा उकरून काढायला. या दरम्यान आता नवीन चर्चा होतेय ती जम्मू - काश्मीर या केंद्रशासित…
Read More...
Read More...
पत्नीचं नाव घेऊन टीका करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याची मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली होती..
बापूसाहेब काळदाते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं नाव. कट्टर समाजवादी कार्यकर्ता असलेल्या बापूसाहेब काळदाते यांच मुळगाव बीड. मात्र बापूंचे शालेय शिक्षण पंढरपुरात, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्याजवळ जन्मजात…
Read More...
Read More...