Browsing Category

सिंहासन

सरदार पटेलांचे जे काही पुतळे बसविले गेलेत, त्यातले अर्धे तर नेहरूंनीच उद्घाटन केलेले आहेत

सध्याची व्हाट्सएप युनिव्हर्सिटी समाजात तेढ निर्माण करण्याचं एक जबरदस्त हत्यार आहे. फक्त व्हाट्सएपच कशाला, जहरी प्रचारवाले फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि शक्य असेल तो तो सर्व सोशल मीडिया वापरून चुकीच्या गोष्टी पसरवतात. यापैकीच एक…
Read More...

इंदिरा गांधी काश्मीर जिंकण्यासाठी हिंदुत्वाचं कार्ड खेळल्या होत्या..

मध्यंतरी परशुराम जयंती निम्मित सेक्युलर विचारधारा असलेल्याला राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सेक्युलर वर्ग व स्वतः काँग्रेसमधील बऱ्याच जणांनी याबद्दल निषेध व्यक्त केला. राहुल गांधी…
Read More...

मूठभर जोधपूर जिंकण्याच्या नादात शेरशहाने दिल्लीचं सुलतानपद गमावलं असतं..

१५४० ते १५४५ या काळात दिल्ली सल्तनतमधील अफगाण शेरशाह सूरी हा काही चमत्कारापेक्षा कमी नव्हता. त्याचे वडील हरियाणातील नारनौल या छोट्या गावाचे जहागीरदार होते. लहानपणी त्याचे फरीद खान हे नाव होते. एका शिकारीदरम्यान बिहारचे मोगल राज्यपाल बहार…
Read More...

डांगेनी दिलेल्या एका धमकीला घाबरून काँग्रेसने महाराष्ट्राचा मुंबईवरचा हक्क मान्य केला..

गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन पेटले होते. मोरारजी देसाईंच्या सारख्या हेकेखोर मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला वैतागून महाराष्ट्रात वेगळे राज्य हवे हि भावना तीव्र झाली होती. आपला विकास गुजरात कडे वळवला जात…
Read More...

८१ वर्षांपूर्वी जेआरडी टाटांनी शिक्षणासाठी मदत केली तो विद्यार्थी पुढे राष्ट्रपती झाला

जमशेदजी नौशेरवानजी टाटा अर्थात जे एन टाटा  यांनी स्थापन केलेला टाटा ग्रुप हा जगातील नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक आहे. मिठापासून ते भल्या मोठ्या ट्रकपर्यंत निर्मिती करणारी,  विज कंपनीपासून ते आशियातल्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर…
Read More...

या डॉक्टरांनी एक मशीन बनवलं ज्यामुळे गळ्याच्या कॅन्सरवर फक्त ५० रुपयांमध्ये उपचार करता येतं

कॅन्सर गंभीर आजारांपैकी एक आहे, ज्याची उपचार पद्धती अवघड आणि खर्चिक आहे. शरीराच्या कोणत्याही भागाला कॅन्सर होऊ शकतो आणि इतर भागात पसरू शकतो. याचे जवळपास 100 प्रकार माहित झालेय. या आजारामुळे दरवर्षी कित्येक लोकांचा मृत्यू होतो. त्यातला एक…
Read More...

सुंदरलाल बहुगुणांच्या चिपको आंदोलनांमुळे देशाला कायमस्वरूपाचं पर्यावरण मंत्रालय मिळालं…

आजच्याच दिवशी गढवालमधील हेनवलघाटी येथे चिपको आंदोलनाची सुरूवात. हे आंदोलन म्हणजे एक प्रेरणा होती जी येणाऱ्या पुढच्या अनेक पिढयांना पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी मिळत राहणार आहे.  याच चिपको आंदोलनाचे प्रणेते होते सुंदरलाल बहुगुणा. भारतात…
Read More...

हा साखरसम्राट सहज शिक्षणसम्राट बनला असता पण कर्मवीरांच्या शब्दासाठी आयुष्यभर रयत सांभाळली

अहमदनगर जिल्हा म्हणजे साखर सम्राटांचा जिल्हा. सगळीकड सहकाराच जाळ पसरलेलं आहे. निम्मा जिल्हा दुष्काळाने जळलेला पण इर्षेला पडून तालुक्या तालुक्यात साखर कारखाने उभे केले आहेत आणि ते चांगले चालवून देखील दाखवले आहेत. अख्ख्या राज्यात पहिल्यांदा…
Read More...

आजही आपल्या देशात महामारीसाठी ब्रिटिशांनी १२३ वर्षांपूर्वी बनवलेला कायदा पाळला जातो

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगभरात कहर माजवला. 1 -2 नव्हे तर जवळपास 220 देशांना या विषाणूने आपल्या कचाट्यात अडकवलय. ज्यामूळे जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला ( WHO) जागतिक महामारी म्हणून संबोधले. या साथीच्या आजाराने आतापर्यंत 165,955,118…
Read More...

अशी ही कहाणी.. एका जुलमी, जाचक सत्तेविरुद्ध मराठ्यांनी दिलेल्या लढ्याची..

पोर्तुगीज. भारतात व्यापाराच्या दृष्टीने आलेल्या अनेक परकीय देशांपैकी एक. गोव्यासारख्या ठिकाणी राहून या पोर्तुगीजांनी जो काही धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय छळ केला, त्याच्या खाणाखुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात. पण या पोर्तुगीजांना…
Read More...