Browsing Category
सिंहासन
आंदोलनकर्त्यांना रोखण्याची ही टेक्निक शास्त्रीजींची देण आहे.
गेले काही दिवस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून पंजाब व हरियाणाचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून त्यांची आंदोलने सुरु आहेत, याशिवाय हजारो शेतकरी दिल्लीच्या…
Read More...
Read More...
नरेंद्र मोदींनी दिलेले १ कोटी रुपये हेमंत करकरे यांच्या पत्नीने का नाकारले होते?
२६ नोव्हेंबर २००८. साधारण रात्री आठ वाजता बातमी आली मुंबईच्या सीएसटी परिसरात गोळीबार सुरु आहे. नंतर कळाल पाकिस्तानवरून समुद्रमार्गे आलेल्या दहा अतिरेक्यांनी हा क्रूर हल्ला केला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेला हा हल्ला अत्यंत…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातील या आयएएस अधिकाऱ्यामुळे देशभरात संविधान दिन साजरा होऊ लागला.
२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी भारतीय संविधान दिन साजरा केला जातो, या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला अर्पण केले अशा अनेक ठोकळ गोष्टी आपल्याला तोंड पाठ असतात. स्पर्धा परीक्षा करणारा असेल तर जास्तीत जास्त संविधानाची वैशिष्ट्ये आणि…
Read More...
Read More...
ज्या कॉलेजने ऍडमिशन दिलं नव्हतं, आज तिथेच त्यांचं स्मारक उभारण्यात आलंय.
कॉमन मॅन ! या दोन शब्दांमध्ये एका माणसाचं संपूर्ण आयुष्य सामावलं आहे. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असावं. हा माणूस म्हणजे आर. के. लक्ष्मण. काही व्यक्तींच्या नावापुढे जी उपाधी लागते तीच त्यांची ओळख बनते. अशावेळी वेगळं नाव सांगायची गरज उरत…
Read More...
Read More...
सैन्यातील पराक्रमासाठी दिले जाणारे परमवीर चक्र मराठमोळ्या सावित्रीबाईंनी बनवलं आहे
भारत देशाच्या रक्षणार्थ युद्धादम्यान गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचा सन्मान म्हणून सैनिकांसाठी परमवीर चक्र हे सर्वात मोठे मान चिन्ह आहे. जिवंत आणि मरणोत्तर अशा दोन्ही वेळी हे पदक दिले जाते. हे पदक मिळवणे म्हणजे कोणत्याही सैनिकासाठी सर्वोच्च…
Read More...
Read More...
फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.
देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या वाट्याला पंतप्रधानपद कधी आले नाही. अगदी केंद्रपातळीवर कधी नाव देखील ऐकलं नव्हतं असे एच.डी.देवेगौडा सुद्धा पंतप्रधान बनले मात्र देश गाजवणारे मराठी नेते या बाबतीत मात्र…
Read More...
Read More...
त्यांनीच इंदिरा गांधींना ‘गुंगी गुडिया ते आयर्न लेडी’ बनवलं ..
१९६६ मध्ये लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्यांदाच पंतप्रधान बनल्या होत्या. पण त्या पूर्वी पक्षात बंडखोरीने डोक वर काढलं. मोरारजी देसाई पक्षाच्या या निर्णयाने नाराज होते. पण लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका…
Read More...
Read More...
पुण्याला शिक्षणाच्या क्षेत्रात जगाच्या नकाशावर नेण्याची कल्पना म्हणजे सिम्बॉयसिस
सिम्बॉयसिस विद्यापीठ म्हणजे देश-विदेशांतल्या लोकांचं मोठं आकर्षण. ४८ वेगवेगळ्या संस्था आणि कॉलेजे असणारी ही संस्था भारतात गेल्या ५० वर्षांपासून आपला लौकिक जपून आहे. ३४,००० भारतीय आणि विदेशी विद्यार्थांना ऍडमिशन देणारी ही संस्था भारत आणि…
Read More...
Read More...
एकेकाळचा पंचायत समितीचा सदस्य काँग्रेसचा शातीर दिमाग कसा बनला होता ?
वर्ष १९७७, इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष मोडकळीस आला होता. अनेक जुने मोठे नेते जनता पक्षात गेले होते. जे उरले होते ते खुश नव्हते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींच्या आणिबाणीवर जनता खुश नव्हती, संजय गांधी व…
Read More...
Read More...
अंबानीपासून दाऊदपर्यंत प्रत्येकाच्या गुड लिस्ट मध्ये राहणे फक्त मुरली देवरा यांनाच जमायचं
काँग्रेस म्हणजे जुनी पुराणी हवेली. यात कित्येक कुटुंबे राहतात त्यांचा कोणाचा कोणाला पायपोस नसतो. रोज उठून प्रत्येकाच्या तऱ्हा सांभाळा हे कुटुंब प्रमुखांचे मेन काम. कधी कोण वाटण्याचं मागतंय, कोण शेजारच्याशी भांडणे करतंय, कोणी आजारीच पडलंय…
Read More...
Read More...