Browsing Category
सिंहासन
४१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मक्का मशिदीवर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला होता
सौदी अरेबियातील मक्का शहरातील काबातुल्लाह मस्जिद. साधारण १४०० वर्षापुर्वी मोहम्मद पैगंबरांनी स्थापन केलेली ही मस्जिद मुस्लीम समाजासाठी जगातील सर्वात पाक जागा मानली जाते.
प्रत्येक मुसलमान आयुष्यात एकदा तरी मक्काला अर्थात हज यात्रेला जावून…
Read More...
Read More...
चेष्टा नाय, अभिजित बिचुकलेंमुळे साताऱ्याला थेट आंध्रमधून ईव्हीएम मशीन मागवावे लागले होते.
अभिजीत बिचुकले. आपल्या सातारा जिल्ह्यातील सगळ्यात फनी पण तेवढचे जिद्दी व्यक्तीमत्व. जिद्दी एवढ्यासाठी की २००४ पासून नगरपालिका ते देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी नशीब आजमावले आहे.
पण त्यांनी लढवलेल्या सगळ्या निवडणूका ते…
Read More...
Read More...
हा इतिहास दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी पहिल्यांदा उजेडात आणला.
एक माणूस किती विषयांमध्ये तरबेज असू शकतो? म्हणजे नुसतं बोलण्या-भाषण देण्यापलीकडं कुठवर? त्यातही अशा विषयांवर नुसतं लिहिणं सोप्पं पण त्याचा प्रत्यक्ष अभ्यास व संशोधन करून जग फिरून त्याचा धांडोळा घेणारे फार क्वचित लोकं असतात.
दामोदर…
Read More...
Read More...
एकेकाळी भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व करणारा खानदेशी नेता सर्वांच्याच विस्मृतीत गेलाय
अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात माणसं देखील झणझणीत. तोंडावर खरं बोलण्याचा स्पष्टवक्तेपणा असलेल्या खानदेशी माणसांना राजकारणात हांजी हांजी करणे कधी जमलेच नाही.
म्हणूनच की काय मुख्यमंत्रीपदाने या भागाला कायमच हुलकावणी…
Read More...
Read More...
त्या दिवशी सेनापतींनी पेशवाई सुरू होण्याच्या आधीच संपवली असती
पेशवाई म्हणजे मराठी राजसत्तेचा वैभवाचा इतिहास. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या या प्रधानांना विशेष अधिकार दिले ज्याचा वापर करून त्यांनी मराठ्यांचा भगवा झेंडा अटकेपार पोहचवण्यात महत्वाची कामगिरी बजावली.
या पेशवाईची सुरवात बाळाजी विश्वनाथ भट…
Read More...
Read More...
महाराष्ट्राचं पाणी पळवून गुजरातच्या कालव्याला शोभिवंत टाईल्स बसवल्या जाणार होत्या पण
आजकाल राज्य आणि केंद्र इथे जर वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असले तर त्यांच्यात संघर्ष अटळ असतो. बऱ्याचदा राज्यातील कारभार आपल्या कलाने व्हावा म्हणून केंद्रातील सरकार प्रयत्नशील असतात. काहीवेळा राज्यातील नेते केंद्राची मर्जी सांभाळण्यासाठी…
Read More...
Read More...
संजय गांधींचा मृत्यू झाला होता आणि इंदिरा गांधी आसामचा प्रश्न सोडवत होत्या
१९८० चे वर्ष. ७ व्या लोकसभेचा निकाल लागून नुकत्याच इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या. पण यामागचे खरे हिरो होते त्याचे पुत्र संजय गांधी. पक्षाच्या तिकीट वाटपापासून ते प्रचारपर्यंतची सगळी जबाबदारी त्यांनीच पार पडली होती.
युवा…
Read More...
Read More...
शीख महिलांनी देखील पगडी बांधण्यास का सुरवात केलीय?
आमचा लाडका हिरो सनी देओल बऱ्याच पिक्चर मध्ये पगडी घालतो. पण बाकीच्या पिक्चर मध्ये तो पगडी घालत नाही. प्रचाराच्या काळात त्यांनी एका ठिकाणी पगडी घातली होती. पण इतर वेळी त्याची पगडी दिसत नाही.
यामागे नेमके काय कारण आहे याचा आम्हाला अंदाज…
Read More...
Read More...
सांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.
मागच्या वर्षीच्या महापुराने अख्ख्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना झपाटल होतं. कित्येक वर्षात कित्येक पिढ्यांमध्ये बघितलेल्या मध्ये आलेला हा सर्वात मोठा पूर होता. जवळपास महिनाभर लोक पूर कधी ओसरणार याकडे डोळे लावून बसले होते.
या भागात पूर…
Read More...
Read More...
जयंतराव टिळकांना उशीर होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट पुण्याचा घाटच फोडला.
सरकारी काम न् सहा महिने थांब. ही म्हण उगीच पडली नसावी. एखादा प्रकल्प मंजुरी किंवा एखादा निर्णय शासकीय पातळीवर घेतल्यानंतर तो खालच्या पातळीवर अंमलबजावणीत येवून पुर्णत्वास जाईपर्यंत कधी कधी एक-एक दशकाचा काळ लोटला असल्याची उदाहरण आहेत. हे आज…
Read More...
Read More...