Browsing Category
सिंहासन
जिचकरांच्या डाएट प्लॅनला खऱ्या अर्थाने पुनर्जीवित केलं ते डॉ. दिक्षित यांनीच…
कोरोनाच्या काळात आणखी एक साथ वेगाने पसरली ती म्हणजे बसून खाणे आणि वजन वाढवणे. बाहेर लॉकडाऊन चालू असल्यामुळे पर्याय देखील नव्हता. युट्युबचा वापर वाढलाच होता. अनेक देशोदेशीचे न्यूटरिशनिस्ट, डाएटेशिएन यांचे व्हिडीओ पहिले. सेलिब्रिटी लोकांचा…
Read More...
Read More...
मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्याचं क्रेडिट दूसऱ्या बाजीरावांना जातं
शूर व मुत्सद्दी बाजीरावाच्या राजकीय चरित्राकडे इतिहासकारांनी दुर्लक्ष केले आहे. दुसऱ्या बाजीरावाची एकच बाजू रंगवून संगितली जाते. मात्र त्याची दुसरीही एक बाजू होती. आयुष्याच्या पूर्वार्धात त्याचे रियासतीकडे दुर्लक्ष झाले होते खरे..!
पण…
Read More...
Read More...
भुजबळांनी पवारांच्या विरोधात बॅनर आणला आणि विधानसभेत नवी प्रथा पडली.
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तीच मुळात रस्त्यावर उतरलेल्या मराठी माणसाला आवाज मिळवून देण्यासाठी. शिवसैनिकांनी अन्यायाविरुद्ध आंदोलने केली, प्रसंगी राडा केला आणि मराठी अस्मितेसाठी अंगाराप्रमाणे झुंजणारी संघटना म्हणून शिवसेना नावारूपाला…
Read More...
Read More...
जगात सर्वात जास्त वाचलं जाणारं इंग्रजी वर्तमानपत्र एका मराठी माणसाने सुरु केलं होतं
गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या चुकांमुळे मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि देशात इंग्रजांची सत्ता आली. मुंबईचं रूपांतर भारताच्या दुसऱ्या राजधानीत झाले. इंग्रजांनी सात बेटांना एकत्र करून शहराचा विकास करण्यास सुरवात…
Read More...
Read More...
असा आहे भारतातल्या सोन्याच्या खाणीचा इतिहास, कोल्लार गोल्ड फिल्ड अर्थात KGF
जगात श्रीमंत देशांची एकेकाळची व्याख्या होती म्हणजे त्यांच्याकडं असणारा सोन्याचा साठा. अमेरिकेच्या इतिहासात एक मोठं प्रकरण आहे, गोल्डरश म्हणून. ते नसतं तर अमेरिका घडली नसती असं म्हणतात.
त्या सोन्याच्या मोहात पडून अमेरिकन माणसांनी मोठमोठे…
Read More...
Read More...
इतिहासात भोसले आणि नाईक-निंबाळकर घराण्याचे एकमेकांसोबतचे संबंध कसे राहिले आहेत..
सातारा जिल्ह्याचं राजकारण फिरवू शकणारी जिल्ह्यातील दोन मातब्बर घराणी म्हणजे,
भोसले आणि नाईक-निंबाळकर.
दोन्हीही राजघराणी. त्यापैकी एक घराणं तर छत्रपतींचे थेट वंशज. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या गादीचे वारसदार.…
Read More...
Read More...
म्हणूनच मोदीजी पाकीस्तानचे दोन तुकडे करतील हा आशावाद बोलून दाखवला जातो…
काल-परवा पाकिस्तानच्या संसदेत बलुचिस्तान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयघोष केल्याच्या बातम्या काही माध्यमांनी चालवल्या. तर काही माध्यमांनी या घोषणा खरचं दिल्या की नाही यावर चर्चा केली. पण खरं नक्की काय हे वादातीत.
पण आपण…
Read More...
Read More...
चहावाल्याला काँग्रेसने थेट खासदार बनवलं आणि त्याने ८४ च्या दंगलीत धुमाकूळ घातला.
३१ ऑक्टोबर १९८४. भारताच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शरीररक्षकांनी हत्त्या केली. या हत्येमागे अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर केलेल्या लष्करी कारवाईची पार्श्वभूमी होती. ज्यांनी इंदिराजींवर गोळ्या झाडल्या…
Read More...
Read More...
ज्या वयात पोरं बोर्डाचं टेन्शन घेतात त्या वयात जेठमलानी वकीलीच्या ड्रेसमध्ये कोर्टात उभे होते
सर्वोच्च न्यायालयातील एक वकिल सांगतात,
जेठमलानी साहेब बऱ्याचदा न्यायधीशांना सांगत होते, महोदय आपलं जेवढं वय नाही त्यापेक्षा जास्त तर माझा वकीलीतील अनुभव आहे. कारण न्यायाधीशांच्या निवृत्ती वय ६५ आहे.
तर राम जेठमलानी यांचा अनुभवच तब्बल ७५…
Read More...
Read More...
२०१४ साली कॉंग्रेसचं अचूक भविष्य सांगितल्याने सोनिया गांधींनी त्यांना आमदार केलं..
सध्या महाराष्ट्रात विधानपरिषदेमधील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीच काम चाललंय.कोणत्याही क्षणी ही यादी जाहीर होईल. बारा जणांच्या साठी मात्र शेकडोजण गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
या जागांसाठी देखील प्रचंड मारामारी सुरु आहे.…
Read More...
Read More...