Browsing Category

आपलं घरदार

नवीन संसद उभारणारा आर्किटेक्ट मुळा-मुठाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी येतोय

हजारो वर्षांपासूनच्या संस्कृती साक्षीदार आहेत, गावे वसली ती नद्यांच्या काठावर. नद्या आपल्या जगण्याचा भाग आहेत. नदी जर मेली तर तिथली संस्कृती तिथल्या मानवी जीवनाचं अस्तित्व मरायला लागतं. असंच काहीसं घडत होतं पुण्याच्या मुळा मुठा…
Read More...

एन्रॉनच्या रिबेकाबाईंसाठी बाळासाहेब जोशी सरांवर नाराज झाले होते

मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी मराठी माणसाला मिळवून दिली. एक आंदोलन म्हणून सुरु झालेली हि संघटना पुढे राजकीय पक्ष बनली, संपूर्ण…
Read More...

भाजपने आपल्या कोट्यातलं मंत्रिपद ज्यांच्यासाठी सोडलं ते प्रभू राजकारणातून एक्झिट घेतायत

शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर, मोदींचे लाडके असे हायप्रोफाईल खात्यांची धुरा सांभाळणारे राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांनी भविष्यात आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलयं. राजकारणाच्या बदल्यात त्यांनी…
Read More...

आता तरी ‘बालचित्रवाणी’ आठवतेय का ?

नव्वदच्या दशकात जन्मलेल्या पिढीचं एक भारी आहे. त्यांनी पत्रं, टेलिफोन, नोकिया मोबाईल फोन आणि आत्ताचा स्मार्टफोन हि सगळी फेज अनुभवली. म्हणजे काय कोरोनाकाळातली बाळं जेवताना सुद्धा मोबाईल लावून बसतात हे बघताना आपल्याला साधा फोन लावता यायचा…
Read More...

इकडे मनमोहन सिंग पेट्रोलचे आणि गॅसचे भाव वाढवून अमेरिकेत गेले आणि देशात कल्ला सुरु झाला

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. सलग सात दिवस जरी पेट्रोल, डिझेलच्या दरात चढ - उतार झाली नाही तर अगदी आश्चर्य लोकांना वाटतं. जसं पेट्रोलच तसंच घरगुती गॅस सिलेंडरचही झालं आहे. गॅस सिलेंडरचे भाव तर सामान्य जनतेच्या…
Read More...

महात्मा गांधीजींचे ते तीन मारेकरी : सत्तर वर्षे झाली आज ही मोकाट आहेत.

भारतात असं म्हंटल जातं खरा गुन्हेगार पकडलाच जात नाही. आणि पकडलाच तर मग काहीतरी ओळखी लावून सुटतो. असो, पण  तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित तीन आरोपी कधीच पकडले गेले नाहीत. आणि आता यात सस्पेन्स सुरू…
Read More...

नथुरामच्या रोलमुळे फेमस झालेले शरद पोंक्षे गांधीजींच्या भूमिकेसाठी तेवढेच उत्साहाने तयार होते

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि वावटळ उठली. तर बारावी झाल्यावर शरद पोंक्षे यांनी गव्हर्मेटचा डिप्लोमा केला आणि ते बी. ई.एस.टी. मध्येनोकरीला लागले. १९७८ ची ही गोष्ट. बी. ई. एस. टी.…
Read More...

महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून सचिवांनी आत्महत्या केली होती

हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाण्यानंतर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता. शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. पण पण…
Read More...

पहिली निवडणूक पर्रीकरांनी साबुदाणा वड्यामुळे लढवली होती.

शेकडो वर्ष गोव्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं. स्वातंत्र्यानंतरही गोवन संस्कृतीवर त्यांची छाप कायम राहिली. ठिकठिकाणी असलेले चर्च ख्रिस्ती बांधवावर व एकूणच गोव्याच्या राजकारणावर पकड ठेवून होते. त्यामुळेच भारतीय जनता पार्टी सारख्या…
Read More...