Browsing Category
आपलं घरदार
अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत होता पण माफी ऐवजी थेट व्हॉईसरॉयला ठार केलं !
आजही भारतात काळ्या पाण्याची शिक्षा म्हटल की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात अंदमानमधल्या जेलमध्ये ब्रिटीशांनी केलेल्या अत्याचाराच्या कथाच ऐकलेल्या असतात. कोलुच्या बैलाप्रमाणे तेलाच्या घाण्याला जुंपण्यासारखी…
Read More...
Read More...
साखर सम्राटांच्या नगर जिल्ह्यात एक सायकलवरून फिरणारा आमदारदेखील होता !
अहमदनगर जिल्हा म्हणजे साखर सम्राटांचा जिल्हा. सगळीकड सहकाराच जाळ पसरलेलं आहे. निम्मा जिल्हा दुष्काळाने जळलेला पण इर्षेला पडून तालुक्या तालुक्यात साखर कारखाने उभे केले आहेत आणि ते चांगले चालवून देखील दाखवले आहेत. अख्ख्या राज्यात पहिल्यांदा…
Read More...
Read More...
शरद पवार हे ‘प्रतिभा’वान आहेत !!!
शरद गोविंदराव पवार या तरुणाचं प्रतिभा सदू शिंदे या युवतीशी लग्न झालं, त्याला चार दशकांपेक्षा जास्त काळ लोटला. लग्नाचं ‘स्थळ’ म्हणून नवरदेवाचं वर्णन त्याच्याच मोठ्या भावानं केलं होतं, "एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बी.कॉम. झाला आहे. पण स्वत:…
Read More...
Read More...
लोंढेंच्या पोरामुळे जपानमध्ये “मेड इन हिंगणगावची” हवा आहे.
एप्रिल २००९ साली सांगली जिल्ह्यातल्या हिंगणगाव या छोट्याशा गावातून बारा हजार हातमोज्यांचा ट्रक जपानला निर्यात झाला. गावकऱ्यांनी या ट्रकची मिरवणूक काढली. माळरानावर कधी पावसाचा थेंब बघायला न मिळणाऱ्या माणसांना आपल्या गावातनं माल थेट जपानला…
Read More...
Read More...
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पवित्र भूमी रायरेश्वर !!
आपल्याला इतिहास कळाला तो शालेय पाठ्यपुस्तकातून. शिवाजी महाराज नाव उच्चारलं तरी, चटकन डोळ्यांसमोर चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावरील शिवाजी महाराजांचं चित्र येतं. हिरकणीची कविता आठवते. शाहिस्तेखानाची केलेली फजिती, अफझल खानच्या वधाचा पराक्रमही…
Read More...
Read More...
अगरबत्तीचा बिझनेस १५०० कोटींचा असू शकतो हे सायकलवाल्यांनी दाखवून दिलं !
कन्याकुमारी ते उत्तरेत हिमालयापर्यंत देवाच्या समोर दरवळणारा सुगंध म्हणजे सायकल छाप प्युअर अगरबत्ती. त्यांचा तो टिपिकल पिवळा बॉक्स त्यावर असलेले तीन फ्लेवरची तीन फुले आणि सायकलच चिन्ह ज्यावर ठळक अक्षरात लिहिले आहे की १९४८ पासून.
सायकल…
Read More...
Read More...
या गावातल्या तरुणांनी देशभर “बझार” उभा करून दाखवलेत.
व्यवसाय म्हटलकी आपल्यासमोर फक्त मारवाडीच येतात. आजपर्यंत व्यवसायात मारवाडीच यशस्वी झाले आहेत असाच समज आपला समज आहे. पण सांगली जिल्ह्यातील देवर्डे या छोट्या गावातील लोकांचे महाराष्ट्रात ८० हून अधिक बझार आहेत. एकीकडे देशात आर्थिक मंदी आली…
Read More...
Read More...
सात-बारा उतारा आला तरी कुठणं ?
सातबारा. ह्यो आकडा उभ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जीव की प्राण. तलाठी नावाच्या डॉन माणसाच्या हातात हा जीव असतो.
आमच्या इकडं लग्नाला पोरी देताना पोरग्याचा शिक्षण नोकरी न्हाई त्याच्या बापाचा सातबारा उतारा बघत्यात. आता पुण्यामुंबईचे भिडू…
Read More...
Read More...
कॉंग्रेस नेत्यांमुळे क्रांतिसिंह नाना पाटलांनां अंगावर पोतं घालून फिरण्याची वेळ आली होती.
क्रांतिसिंह नाना पाटील, कृष्णा खोऱ्यात ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करुन सोडणारा वाघ. आजही सांगली सातारा भागात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या शौर्याचे किस्से सांगितले जातात. याच क्रांतिसिंह नाना पाटलांवर पैसे नाहीत म्हणून शर्टाऐवजी…
Read More...
Read More...
“साहेब, बंगला सोडण्याची एवढी घाई का करता? थोडे दिवस थांबा कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल”
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही ‘वर्षा’नव्हते. त्याचा संदर्भ माजी मुख्यमंत्री (कै.) श्री. वसंतराव नाईक यांच्याशी…
Read More...
Read More...