Browsing Category
आपलं घरदार
आणि म्हणून बाळासाहेबांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना हा खरा पत्रकारितेतून जन्माला आलेला पक्ष. बाळासाहेब पूर्वी फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकारिता करायचे. त्यांचे वडील एकेकाळी प्रबोधन नावाचे साप्ताहिक चालवायचे. याच प्रबोधनमधून केशव ठाकरेंनी समाजातील अन्यायावर कोरडे ओढले.…
Read More...
Read More...
बाळासाहेबांचा भाचा आणि शरद पवारांचा जावई !
महाराष्ट्रातील दोन दिग्गज राजकारण्यांच्या नातेवाईक असणारा भाग्यवान माणूस म्हणजे. सदानंद भालचंद्र सुळे. भाग्यवान या करता कारण सदानंद सुळे यांचे मामा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत तर सासरे शरद पवार आहेत. एवढं मोठ्ठं नात्याचं वैभव…
Read More...
Read More...
कुंडल गावात आजही दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली हा किस्सा रंगतो.
सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे लोक दिल्लीला पर्यटनासाठी गेले होते. हे लोक किर्लोस्करवाडी येथील कारखान्याचे कामगार होते. दिल्लीला जाताना ते रेल्वेने गेले होते. दिल्लीत गेल्यावर त्यांनी सुरक्षेचा भाग म्हणून आपल्याजवळची सर्व रक्कम एकत्र केली…
Read More...
Read More...
हा भिडू कावळ्याचा आवाज काढून पिंडाला शिवायला कावळा बोलवू शकतोय…
इंदोरीकर महाराज एकदा आपल्या किर्तनात म्हणले होते,
काही दिवसानंतर पिंडाला शिवायला कावळा मिऴणार नाही. तेव्हा लोक कावळा पाळतेन अन् पिंडाला शिवायचं पैसे घेतेल.
पण असा कावळा कोणी पाळला का नाही ते माहित नाही पण पिंडासाठी कावळा बोलवणारा माणूस…
Read More...
Read More...
पश्चिम महाराष्ट्रातल्या अपक्ष आमदारांनी पाठींब्याच्या बदल्यात अजब मागणी केली होती.
साल होतं १९९५. नुकताच विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. कॉंग्रेसचे शरद पवार मुख्यमंत्री होते. निकाल जाहीर व्हायला अजून एक महिनाभर अवकाश होता. एक्झिट पोलचे अंदाज येऊ लागले होते. कॉंग्रेसच्या जागा कमी होणार याचा अंदाज आला होता.
तेव्हा विरोधी…
Read More...
Read More...
JNU स्थापन करणाऱ्या इंदिराजींना विद्यार्थ्यांनी आंदोलन करून राजीनामा द्यायला लावला.
आज भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्याच्या नावाने सुरु झालेले विद्यापीठ म्हणजेच जेएनयुचाही आज स्थापना दिवस. या विद्यापीठाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहे.
या विद्यापीठाने आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे.…
Read More...
Read More...
सायकलवरून पाव विकणाऱ्याचा ऑडी कारपर्यंतचा प्रवास
शिरोळ तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक शेतीने सधन झालेला भाग. कृष्णा पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात काळ्या मातीने शेतकर्यांना भरभरून दिले. अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त उसाला उतारा इथे मिळतो. तर याच शिरोळ तालुक्यातील सर्वात सुपीक…
Read More...
Read More...
काहीही झालं तर कोल्हापूरात एकच वाक्य ऐकायला मिळतं, पुढारीच्या जाधवांना बोलवा.
कोल्हापूरचा माणूस म्हणजे रांगड व्यक्तिमत्व. गल्लीत कोणाचं कोणाशी वांद होऊ दे, कोणाला पोलीस उचलून नेल, गणपती मंडळाची भांडाभांडी, भावाभावांचे वाद ते थेट राजकारणातील वाद कधी कोणाच काही विस्कटल तर मागचा पुढचा विचार न करता कोल्हापूरकर ते…
Read More...
Read More...
ठाकरेंच्या झुणका भाकर केंद्र , शिवभोजन थाळीची सुरवात ११० वर्षांपूर्वीच्या या घटनेत आहे ..
गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. ठाकरेंचे पूर्वज शिवरायांच्या धोडप किल्ल्याचे किल्लेदार, म्हणून त्यांना धोडपकर म्हटल जायचं. मुळचे भोर संस्थानच्या पाली गावचे. प्रबोधनकार ठाकरेंचे आजोबा आपली सगळी इस्टेट आपल्या भावांना दान देऊन पनवेलला आले होते.…
Read More...
Read More...
साताऱ्यात दाभोलकरांची कबड्डीवाली ‘हनुमान उडी’ सुपरहिट होती.
सातारा मध्ये राहणारं दाभोलकर कुटुंब. फौजदारी वकील म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अच्युतराव दाभोलकरांना दहा मुलं. सात मुले आणि तीन मुली. हे दहाच्या दहा जण आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाऊन पोहचलेले. कोणी विद्यापीठाचे कुलगुरू तर कोणी…
Read More...
Read More...